सुरतहून महाराजांनी आणलेल्या या खजिन्याचा अर्धा भाग आजही अज्ञात आहे.

सुरक्षितपणे खजिना स्वराज्यात यावा यासाठी खजिन्याचे दोन भाग पाडले गेले. अर्धा खजिना सैन्यासोबत आणला गेला आणि अर्धा, अज्ञात ठिकाणी दडवला गेला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?