नागपंचमी हा सण कोट्यवधी सर्प भस्मसात झाल्यानंतर सुरू झालाय – हे आपल्याला माहितीच नसतं…!

आस्तिक ऋषींनी आपल्या वाकचातुर्याने जनेमजयाची मनधरणी केली आणि सापांना निर्वंश होण्यापासून वाचवले. तोच दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?