लाल किल्ल्यावर युनियन जॅक काढून तिथे तिरंगा फडकवणारे शाहरुखचे आजोबा…

निडर सैनिकासोबतच ते एक सच्चे समाजसेवक आणि द्रष्टे राजकारणीही होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संसदीय राजकारणातही आपली खोल छाप सोडली.

Read more

सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

तेव्हाच्या देशातील प्रमुख पक्षाने, कॉंग्रेसने या घटनेची दखल घेतली. सुभाषबाबूंच्या आर्मीच्या बाजूने देश एकत्र होतोय पाहून कॉंग्रेसनेही या घटनेचा फायदा घेतला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?