काँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’

ही अशी मानसिकता असलेले लोक जर सत्तेत येऊन बसणार असतील तर सर्वसमावेशक विकास होणं हे स्वप्नरंजनच ठरेल. गांधींना हवा असलेला ‘सर्वोदय’ ह्या अश्या संकुचित मानसिकतेच्या लोकांकडून कसा घडून येऊ शकेल हा यक्षप्रश्न ह्या निमित्ताने उभा रहातो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?