अंग्रेज गए इसे छोडके : भारतातल्या या “खास” स्टेशनवर एकही गाडी थांबत नाही

जगातील सातव्या क्रमांकाचा देश असल्याने आशियामध्ये भारताची एक वेगळी ओळख आहे. अशा या भारतावर कधीकाळी इंग्रजांचे राज्य होते.

Read more

गणेशोत्सव होणार जोरात! मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही धावणारा मोदी एक्स्प्रेस…!

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकारमाने कोकणात जात असतात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वे गाड्या फूल्ल असतात

Read more

या रेल्वे स्टेशनला नावच नाही…! यामागची कहाणी वाचाच…!

आज भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे आज जवळजवळ सात हजारांपेक्षा अधिक स्टेशन आपल्याकडे आहेत जिथून अनेक ट्रेन जातात

Read more

भारतातील दुर्दैवी, सर्वात भीषण रेल्वे अपघातामागे ही २ प्रमुख कारणे होती…

सर्व माणसे वेळ घालवण्यासाठी काही न काही करत होती, कारण त्यांच्या नशिबाने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांनाही माहित नव्हते.

Read more

नोकरी हवीये? केंद्र सरकारची मेगाभरती! वाचा आणि लगेच तयारीला लागा!

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दीड वर्षात १० लाख नोकर्‍या देण्याच्या घोषणेनंतर बिहार मधील राजकारण अधिक तीव्र झाले आहे.

Read more

३५ रुपयांचा रिफंड, ५ वर्षांची चिकाटी आणि अखेर न्यायव्यवस्थेची माघार!!

स्वामी यांच्या पाच वर्षांच्या लढाईची आयआरसीटीसीला मोजावी लागणारी किंमत ही साधारणपणे ३ कोटींच्या घरात जाणारी आहे.

Read more

रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते, का ते जाणून घ्या..

हे आहे भारतीय रेल्वे स्थानकांमध्ये स्टेशनच्या नावाच्या बोर्डमध्ये त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासून उंची नमूद करण्याचे खरे कारण.

Read more

रेल्वे रुळांमध्ये ‘खडी’ टाकण्यामागे काय असावं कारण? कधी विचार केलाय?

रेल्वे रूळ टाकताना भक्कम पायाच्या रुपात सर्वप्रथम ही दगडी खडी टाकली जाते आणि नंतर त्यावर लाकडाच्या पट्ट्या बसवल्या जातात.

Read more

रुळांवर माणसे दिसत असून देखील चालक ट्रेन का थांबवू शकत नाहीत?

आता लोक हॉर्न देऊन सुद्धा ऐकत नसतील, रुळावरून बाजूला होत नसतील तर त्या लोकांच्या दुर्दैवी मृत्यूसाठी लोकोपायलटला दोष देणे चुकीचे आहे.

Read more

भारतीय रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर मागच्या बाजूला “X” का लिहितात? जाणून घ्या

खरे तर भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेकांना जोडून ठेवणाऱ्या या रेल्वेचे कामकाज जर बिघडले तर किती गहजब होईल नाही?

Read more

“ट्रेनच्या” डब्यांवर पिवळ्या – पांढऱ्या रंगांचे पट्टे असण्यामागचं कारण जाणून घ्या…

भारतीय रेल्वेमध्ये विशिष्ट प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो. डब्यांवरच्या रंगीत पट्ट्या नेमक्या काय दर्शवितात?

Read more

चक्क एका ‘माकडाने’ तब्बल ९ वर्षं, रेल्वे सिग्नल ऑपरेटर म्हणून काम केलं होतं!

जॅकच्या या हुशारीवर त्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रसन्न आणि अचंबित झाले. त्यांनी जॅकला २० सेंट्स इतक्या रोजप्रमाणे रेल्वेची नोकरी दिली.

Read more

मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!

तीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.

Read more

लोकल सुरू होतेय, एका क्लिकवर e-pass कसा मिळवायचा? वाचा

कोरोनाची लस घ्या यासाठी सरकार कानीकपाळी ओरडतं का होतं? याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल, कारण लसीचे दोन डोस घेणा-यांनाच प्रवासाची मुभा आहे,

Read more

तुम्हाला रेल्वे तिकीट वेटिंग मिळतं, पण दलालांना मात्र कन्फर्म! जाणून घ्या यामागील गौडबंगाल

यामधील सगळ्या युक्त्या त्यांना माहिती असतात. ज्या आपल्याला माहित नसतात. त्यांना या ट्रिक्स जाणून घेणं गरजेचं असतं, कारण त्यांच्या पोटापाण्याची सोय यावरच होते.

Read more

ह्या CBI ऑफिसरमुळे IRCTC वेबसाइटची तात्काळ तिकीट बुकिंग संथगतीने व्हायची

एकदा सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर बुकिंग एजंट एकत्रितपणे शेकडो तात्काळ तिकिटं बुक करू शकत होता आणि यासाठी तो सामान्य माणसांकडून अधिक रक्कम वसूल करत असे.

Read more

रेल्वे स्थानकं स्वच्छ हवी आहेत…? मग गाड्या एसी करा…!

सर्वात अस्वच्छ स्थानक कानपूर असून तसं म्हटलं तर सर्वच्या सर्व अस्वच्छ स्थानकं एक तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील उदा- कानपूर, पटणा, वाराणसी, प्रयाग, लखनऊ आहेत किंवा मग या दोन राज्यांतील प्रवासी मोठ्या संख्येने येणाऱ्या स्थानकांवरील उदा – कल्याण, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस, जुने दिल्ली, चंदीगड, ठाणे आहेत.

Read more

रेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” !

एकदम साध्या पद्धतीने या उपाय योजना करून वडाळा क्षेत्रामध्ये अपघातांची संख्या ७० ते ७५ टक्के कमी झाली आहे

Read more

“दुआ में याद रखना…!”

आधीच्या सरकारमधील रेल्वेमंत्र्यांना जी गोष्ट गेली ६०-६५ वर्षे जमली नाही, ती गोष्ट अंमलात आणायला सुरेश प्रभूंनी ६० महिने देखील घेतले नाहीत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?