कल्पना करवत नाही अश्या संकटांमधे ठामपणे लढत राहिलेली पेशव्यांची पराक्रमी लेक!

अनुबाईंचे शौर्य पाहून नानासाहेब पेशव्यांनी धरावाडचा संपूर्ण परिसर त्यांच्याकडे सोपवला. त्या सातत्याने पेशव्यांनाही मदत करायच्या.

Read more

महाराष्ट्रात “भैय्यां”वरून गोंधळ होतोय – तिकडे उत्तरप्रदेशात अख्खं गाव मराठी आहे!

खूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.

Read more

छत्रपतींचे राज्य नेमके पेशव्यांच्या हाती गेले कसे?

१७ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचं निधन झालं. शाहू महाराजांना पुत्र नसल्याने सत्तेचा वारसदार कोण ? हा प्रश्न तेव्हा सर्वांसमोर होता.

Read more

केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!

आर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!

Read more

शनिवारवाड्यातील रक्तरंजित घटनांच्या भितीने पुण्यात उभा राहिला आणखी एक वाडा!

पेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.

Read more

शाहू महाराज आणि पेशव्यांचा इतिहास साताऱ्याजवळील या विहीरीच्या पोटात दडलाय!

विहिरीमध्‍ये तुम्‍ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्‍या लिंब नावाच्‍या गावात आहे.

Read more

इंग्रज असो वा मुघल, शस्त्रांनी नव्हे, कुशाग्र बुद्धीने शत्रूशी लढणारा पेशवाईतील चाणक्य

नानांनी इंग्रजांचा बारकाईनं अभ्यास केला होता. ते युध्दापेक्षा तहांवर भर देत आणि तो करताना शब्दांचे खेळ कसे रचत हे नानांनी अचूकपणे हेरलं होतं.

Read more

धर्म वाचवणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या ‘बाप्पाचा’ पेशवेकालीन इतिहास वाचायलाच हवा!

या मूर्तीचं तेज, मूर्तीला असलेला वेगळा मुकूट, गळ्यात बारीक मोत्यांचे सर या सर्वांमुळे ही मूर्ती विलक्षण तेजस्वी दिसते.

Read more

मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या या महामार्गाचा ज्वलंत इतिहास फारसा कुणाला ठाऊक नाही!

भारताचा ६ पदरी ‘यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे’ हे नामांतर झालेला हा रस्ता ९४.५ किलोमीटर लांबीचा आणि पूर्णपणे सिमेंटचा बनलेला पहिला रस्ता आहे.

Read more

“किल्ल्यावर भगवा फडकवल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही”, बापलेकांची अशीही प्रतिज्ञा

“हर हर महादेव” च्या गजराने केवळ किल्ल्याच्या भिंतींनाच नव्हे तर आतील पोर्तुगीज राज्यकर्त्यांनीही भितीचा हादरा बसत होता

Read more

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

त्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.

Read more

पानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला!

गिलच्यांची फौज दिल्लीजवळ पलीकडे ये काठीच आहे. कूच करून पलीकडे तीराने येणार होते. प्रस्तुत लष्करात खर्चाची निकड फारच आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?