रामायण-महाभारत काळात नसलेली “पडदा”/”घुंघट” कुप्रथा भारतावर लादली जाण्याचा क्रूर इतिहास…
डोक्यावरून पदर घेणे, घूंघट घेणे या परंपरा नक्की कधी आल्या असतील? पुरातन काळापासून भारतात या परंपरा असतील का? याचा शोध घेतला तर त्याचे उत्तर खरं तर नाही असं आहे.
Read more