ते दोघे ९ वर्षं जिवंत होते, हे भारतीय न्यायव्यवस्थेचं अपयश म्हणावं का?

१९ लोकांना जीवे मारणाऱ्या दोन लोकांना ९ वर्ष जिवंत राहता आलं ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपल्या न्यायव्यवस्थेची त्रुटी म्हणावी लागेल.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?