सरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…

जर सरकार ह्या स्मारकांच्या निर्मितीसाठी इतके पैसे खर्च करते आहे तर त्यांनी सार्वजनिक सुविधांची पार्किंगची व्यवस्थेची, वाहनांसाठीच्या मार्गिकांच्या निर्मितीची आणि पदयात्रा करणाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?