महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!
जेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.
Read moreजेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.
Read moreपौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.
Read moreवनवासाच्या दरम्यान जेव्हा पांडव गंदमादन पर्वताजवळ जात होते तेव्हा वाटेत वादळ व पावसाचा सामना केल्याने द्रौपदी अतिशय थकून गेली होती.
Read moreआजतागायत अश्वत्थामा एकटाच जंगलात फिरतो आहे. आणि आपल्या कर्मांचे फळ भोगतो आहे अनेक प्रवासी यात्रेकरूंना तो दिसतो पण
Read moreहे युद्ध महत्वाचे मानले जाते कारण ह्या युद्धामुळे आर्य व वेदांची इतर जगाला ओळख झाली. ज्या ठिकाणी हे युद्ध लढले गेले तिथेच हडप्पा नगर वसले.
Read moreव्यासांनी दिलेल्या वरदानानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटल्यावरही गांधारीला पुत्र होत नाही हे पाहून धृतराष्ट्र चिंताग्रस्त झाला. आपला वारस म्हणून त्याला पुत्र हवा होता.
Read moreजेव्हा दुर्योधन जन्माला आला, तेव्हा तो दिवस खूप भयानक होता. सगळीकडे अशांती होती आणि घुबड, लांडगे संपूर्ण राज्यात ओरडत होते.
Read moreपहिले कुंड उघडताच त्यात एक लहान अर्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अर्भक आढळले.
Read moreमहाभारतातील राजा उडुपीचे हे पात्र आपल्याला संदेश देते की, तुम्ही धर्म किंवा अधर्माच्या बाजूने उभे राहिलात नाही तरी चालेल, पण मानवतेचा धर्म मात्र विसरू नका!
Read moreस्त्रिया सत्य फार काळ लपवून ठेवू शकत नाहीत, खरं का खोटं माहीत नाही! पण कथा असे सांगते की लोकलज्जेस्तव कुंतीने सत्य लपवून ठेवले!
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सामान्य माणूस असो की कोणी देवी देवता, जेव्हा
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध सुरु होऊन
Read more