सरकारने जिवंतपणी मारलं म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढवली!

मृत घोषित करुनही सक्रीय राहिल्याबद्दल, नोकरशाहीच्या विरोधात दिलेल्या लढ्याबद्दल शांततेचे आय जी नोबेल प्राइज लाल बिहारी यांना मिळाले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?