एका देशात जेवायचं आणि दुसऱ्या देशात झोपायचं… अजब गावाची गजब गोष्ट…!
किती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात
Read moreकिती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात
Read moreशारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.
Read moreत्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!
Read moreभीती सगळ्यांनाच वाटते आणि भीती वाटणे हे स्वाभाविक आहे, पण गोष्ट जेव्हा भूता-प्रेतांची येते तेव्हा त्या भीतीचा आपण अंदाज लावू शकत नाही.
Read moreप्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं. जर ते हे नाही करू शकले तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.
Read moreशेक्सपिअर म्हणतो की नावात काय? पण आपल्या देशाच्या नावात आपला इतिहास,संस्कृती, अभिमान या बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreही कहाणी आहे, याचवेळी स्थापन झालेल्या एका कंपनीची, जी अजूनही व्यवस्थित सुरू आहे. जो आज एक ब्रँड बनला आहे.
Read moreआपल्या देशात आणखी काही असे अधिकारी देखील आहेत, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याकरिता स्वतःला समर्पित केले.
Read moreमोहम्मद यांनी केलेली चंपी आणि धुतलेले केस यामुळे ते लंडनमध्ये भरपूर प्रसिद्धीस आले. थोड्याच दिवसात त्यांनी ‘मोहम्मद बाथ स्पा’ चालू केला
Read moreकथेची मागणी म्हणून असे चित्रण असू शकते. पण सातत्याने हे चित्रण केले जात असेल तर यातून इंग्रजी चित्रपटांनी लवकर बाहेर पडावे अशी अपेक्षा आहे.
Read more१२ ऑक्टोबर १४९२ रोजी कोलंबसने जमिनीवर पाउल ठेवले तेव्हा त्याला वाटले की तो भारतात पोचला आहे. परंतु खरे तर तो एका कॅरेबियन बेटावर पोचला होता.
Read moreशारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.
Read moreजनतेकडून त्यांना योगदान अपेक्षित असते आणि म्हणूनच भारत सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे धोरण जनतेला राबवायला सांगितले.
Read moreइंग्रज भारतात आले नसते तर आज भारतात परिस्थिती खूप वेगळी दिसली असती आणि ती आज दिसते त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने अधिक चांगली दिसली असती.
Read moreतुम्हाला असे कधी वाटले नाही का? की आपल्या छताला लटकवलेल्या त्या पंख्याला ३ पातीच का असतात? चार किंवा सहा का नसतात?
Read moreह्या मागे असा समज आहे की ज्या भांड्यात अन्न शिजवले, त्या भांड्यातूनच थेट अन्न खाल्ल्यास आपल्या लग्नाच्या दिवशी जोरदार पाऊस येतो.
Read moreतसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात.
Read moreया निर्णयाचे समाजात पडसाद उमटले. महिला चळवळीतील अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर अनेकांनी याला विरोध दर्शवला आहे.
Read moreअनेक आश्चर्यकारक तंत्रे, युक्त्या पूर्वी भारतीय लोक वापरात असत. त्या काळाच्या मानाने ही तंत्रे वापरली गेली हे नक्कीच आश्चर्यकारक आहे.
Read moreभारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामुळे आपल्या विविध संस्कृतीची प्रचीती आहे. धर्म जसे वेगवेगळे तसे त्यांची धार्मिक स्थळे देखील वेगवेगळी आहेत.
Read moreमुस्लिम कुटुंबातील हिंदू सून आपला धर्म पाळू शकते, तिच्या धर्मातील रीती रिवाज पाळले जातात – हेच तर आपल्याला रुजायला हवं आहे ना?
Read moreयुद्ध म्हणजे अंगावर शहारे आणणारा विषय. अगणित मृत्यू, बेघर झालेली जनता, दयनीय झालेला समाज आणि बरेच मानवतावादी मूल्यांचे नुकसान.
Read moreजर आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला नाही तर ज्या महिलेने बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे तिला देखील शिक्षा देण्याची तरतूद आहे.
Read moreनंतर अमेरिकेनेचं यावर दुहेरी भूमिका घेत आपल्या २७ राज्यात वैद्यकीय संशोधन आणि औषध निर्मितीचे कारण देऊन या पदार्थांचे उत्पादन कायदेशीर केले.
Read moreकाळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते.
Read moreआपला देश हा भलेही हिंदू धर्म मानणारा असला तरी आपल्या देशात धर्मांना आदर दिला जातो, आपला देश प्रत्येकच सण हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
Read moreजागतिक आर्थिक आणि राजकीय आयाम सतत बदलत असतात. परंतु मूलभूत तत्वं तशीच रहातात. मानवी प्रवृत्ती बदलत नाही. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती फक्त बदलतात.
Read moreदेशभक्तीची आस असणारा एक सच्चा देशप्रेमी सैनिक म्हणून त्यांचे नाव भारतीय वायुसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
Read moreजनतेवर होणाऱ्या अन्यायाला, धमक्यांना वाचा फोडत ते जनतेसाठी आणि भारतासाठी लढा देतात. त्यांच्या कार्याला सलाम!!
Read moreमी महाराष्ट्रीयन असून बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावर वरदहस्त असल्याने भिती किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा यांना माझ्यपाशी थारा नाही.
Read moreमाहिती अधिकाराच्या मदतीने पारदर्शकता टिकवण्यासाठी झटणाऱ्या ह्या समाजसेवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
Read moreअनेकांची मुंबईत घर घेण्याची स्वप्न जिथे धुळीला मिळतात तिथे या भीक मागून उपजीविका करणाऱ्यांनी केवळ भीक मागून मुंबईत फ्लॅट घेतल्याचे आपण पाहिले.
Read moreजेव्हा फाळणी झाली, तेव्हा येथे कोणतीच सीमा नव्हती. त्यामुळे हे समजत नव्हते की, कोणत्या बाजूला भारताची सीमा संपते आणि कुठून पाकिस्तानची सीमा सुरू होते.
Read moreभारतातील या सर्वात मोठ्या रेल्वे अपघातात, खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा भीषण रेल्वे अपघात आजही अनेकांसाठी कटू आठवणी घेऊन समोर उभा रहातो.
Read moreइंग्लंडची ही पोल खोल होणे गरजेचे होते. त्यांनी भारतीयांवरती केलेली अन्याय असेच जगासमोर येत राहोत एवढीच अपेक्षा.
Read moreही कागदपत्रे तिबेटियन भाषेत होती आणि त्यावर शीर्षक होते – “संत इसा ह्यांची जीवनगाथा”! तसेच “जीजस वॉज या बुद्धिस्ट मॉंक ” नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
Read moreडॉ. विजय भाटकर त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी हा विचार मांडला की भारत देखील सुपर कम्प्यूटर बनवू शकतो.
Read moreआपल्या देशाला देखील गणितज्ञांचा वारसा लाभला आहे. ज्यांनी आपल्या देशालाच नाही तर जगाला गणिताचे धडे दिले.
Read moreपरदेशात ही घटना क्वचित घडणारी असली तरी आपल्याकडे हे जणू नित्याचेच झाले आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपले सगळे प्रयत्न कायमच अपुरे पडत आलेले आहेत.
Read moreडेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.
Read moreकोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.
Read moreअस्सल भारतीय स्थापत्यशास्त्राची प्रचीती देणारी नालंदा आणि अजिंठ्यासारखी अनेक स्थळे प्रकाशाच्या झोतात येणे गरजेचे आहे.
Read moreइतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.
Read moreइतिहासातील दहा हजार सम्राटांची नावं जर काढली तर, त्यात सुद्धा सम्राट अशोक एकटा त्याच्या कार्याने तेजस्वी ताऱ्या सारखा चमकून उठेल!”
Read moreभारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.
Read moreदोन देशांना जोडणारी सीमारेषा एक नदी आहे. हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि दोन देशांच्या बॉर्डरवर वसले आहे एक सुंदर शहर…
Read moreमुंबईचा डब्बेवाला हि मुंबईची अशी स्वतंत्र ओळख असं सुद्धा म्हणू शकतो कारण, काम करणाऱ्या कित्येक लोकांना घरचा डबा वेळेवर पोचवायचं काम हे डब्बेवाले करतात!
Read moreभारताला एकेकाळी सोन्याचा देश म्हणून ओळखले जाई आणि ते काहीसे खरेही होते म्हणा, कारण पूर्वीच्या काळी राजा-राजवाड्यांकडे आणि नगरातील इतर धनसंपन्न लोकांकडे भरपूर सोने, चांदी, हिरे, मोती असायचे.
Read moreत्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या खेळाडूंकडे ब्राझीलला जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेतली.
Read moreआयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!
Read moreया नावाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा ज्याचा उगम संस्कृतमध्ये असून त्याचा अर्थ आपली जीवनवाहिनी अशी नद्यांची संस्कृती आहे.
Read moreगुन्हेगारांची छळवणूक होऊ नये म्हणून ब्रिटिश न्यायालय संबंधित देशाचा विनंती अर्ज फेटाळून लावतात. तर ब्रिटिश न्यायालयांनी गुन्हेगारांच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करत दुसऱ्या देशांची विनंती चक्क फेटाळली आहे.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreपारसी समाज हा संख्येने लहान असला तरी समाजाच्या प्रत्येक विधायक कार्यात त्यांचा मोठा सहभाग आढळून येतो. अतिशय प्रेमळ आणि शांतताप्रिय असा हा समाज…
Read moreमंदी सावरणे ही सरकारसाठी अवघड गोष्ट असते. जागतिक अर्थव्यवस्थेतच फारसे उत्साहाचे वातावरण नसेल तर, वित्तीय आणि आर्थिक धोरणे राबवून फारसा परिणाम दिसत नाही.
Read moreमाणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची!
Read moreचीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.
Read moreभारतीयांसाठी तर बुद्ध हे दैवतच आहेत. कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.
Read moreवयाची अठरा वर्ष पुर्ण होताच सरकारकडून आपल्याला काही ठराविक कागदपत्र दिली जातात. आपण भारतीय नागरिक असल्याचा हा पुरावा आहे.
Read moreदेशभरातील विविध संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशातील घडामोडी हाताळण्यासाठी संघराज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे दोन भाग करण्यात आले आहेत.
Read moreआजच्या बेलगाम शहरीकरणाचा वाराही न लागलेले असे काही भाग आज ही आहेत जिथं सृष्टी सौंदर्याने केलेली उधळण, तेथील स्थानिक लोकांनी जपून ठेवलेली आहेत.
Read moreहिंदू-महार जातीतील असल्याकारणाने एक अस्पृश्य म्हणून त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला. ते ज्या शाळेत जात तेथील पाणी देखील पिण्यास त्यांना मनाई होती.
Read moreभारतीय नौसेनेने १९८० च्या दशकात ही युद्धनौका जवळजवळ साडे सहा कोटी डॉलरमध्ये विकत घेतली होती. १२ मे १९८७ ला या नौकेला सेवेत सामील केलं गेलं.
Read moreह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.
Read more“मुस्लिम आक्रमण – राज्य स्थापना यामागचे हेतू ही धार्मिक होते” असे आंबेडकरांचे मत आहे जे सिद्ध करण्यासाठी ते इतिहासकार किंवा बादशहा यांचे संवाद उधृत करतात.
Read moreआपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.
Read moreप्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का?
Read moreभारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.
Read moreश्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.
Read moreस्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.
Read moreएखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चुकीकरिता दंड भरावा लागत नाही.
Read moreजेव्हा १९६६ मध्ये हे लोक नंदादेवी कॅम्प ४ कडे ते उपकरण शोधण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी जिथे उपकरण ठेवलं होतं ते तिथं नव्हतं.
Read moreह्या अद्भुत गोष्टींवर जगातल्या वैज्ञानिकांनी प्रयोगअभ्यास करूनही त्यांचा उलगडा झालेला नाही. आधुनिक विज्ञानाने ह्या रहस्यांपुढे गुडघे टेकले आहेत.
Read moreपाकिस्तानशी जबरदस्तीने जोडला गेलेल्या ह्या प्रदेशातील लोक गेली अनेक वर्षे स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी लढा देत आहेत; भारताची मदत मागत आहेत…
Read moreतुम्हाला तीच International स्थळे कमी पैश्यात तसंच पासपोर्ट आणि व्हिसाच्या कटकटीशिवाय बघायला मिळाली तर… पण आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे?
Read moreया दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.
Read moreअनेक लोक ह्यात विज्ञान, इतिहासापासून तर राजकारणापर्यंत प्रश्न टाकत असतात. काही दिवसांपूर्वी एका खोडसाळ व्यक्तीने भारतासंदर्भात एक उर्मट प्रश्न टाकला होता.
Read more१९४२ लव स्टोरी, लगान, राम तेरी गंगा मैली, अमिताभचा अग्निपथ, श्रीदेवीचा चांदनी सुपरहिट हिंदी चित्रपटांचे नेपथ्य करण्यामागे चक्क एक मराठी व्यक्ती आहे…
Read moreसन १९६२ नंतर भारत – चीन यांच्यात प्रत्यक्ष संघर्षाची वेळ कधीच आली नाही, परंतु ह्याचा अर्थ भविष्यात येणार नाही असेही नाही.
Read moreया हल्ल्यांना त्याने धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न केला. तो प्रत्येकवेळी भारतावर आक्रमण करताना इथली मंदिरे आणि त्यातील मुर्त्यादेखील उध्वस्त करायचा.
Read moreआपल्या हिंदुस्थानातून सोन्याचा धूर निघायचा ही गोष्ट खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोतच, म्हणूनच आपल्या देशाचं परकीयांना वाटणार आकर्षण ही काही नवीन नाही.
Read moreभारताच्या “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणताना “पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग” असे वाक्य येते. आपण हे वाक्य अगदी सहज म्हणून जातो.
Read moreकोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध असणे महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे तिसरे राष्ट्र त्या दोन्हीपैकी एकावरही कारवाई करताना हजारदा विचार करते.
Read moreभारतीय समाजाच्या सामूहिक शहाणपणावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या राष्ट्राचे भविष्य उज्वलच असेल असं आजतरी वाटतंय. या आशेसह एक एक पाऊल पुढे टाकतं राहणे हाच आजचा संकल्प असावा.
Read moreस्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी सुद्धा ब्रिटिशांनी मान्य केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान तयार झाले.
Read moreसध्या अग्नितांडवामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रचंड नुकसान झाले असून अशावेळी मित्रत्वाच्या नात्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मित्राला मदतीचा हात कशाप्रकारे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read more“मी लेस्बियन आहे आणि मला मुलांमध्ये रस नाही.”बास. एवढी गोष्ट त्यांना धक्का देण्यास पुरेशी होती. त्यांना जवळपास ह्र्यदयविकाराचा झटका आला होता.
Read moreभारतावर अनेक आक्रमणे झाली तरीही भारतातील एकसंधता कोणीही संपवू शकलं नाही. काही प्रमाणात ब्रिटिश मात्र हे करण्यात यशस्वी झाले आणि म्हणून काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात.
Read moreचीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त खराब संबंध भारताबरोबर ठेवणे हे चीनला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. परंतु, याचा अर्थ असाही नाही की चीनकडून भारताला भविष्यात धोका नाही.
Read moreभारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत, ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित रेजिमेंट आहे. मागील २४५ वर्षांपासून ही रेजिमेंट देशाची सेवा करत आहे.
Read moreसगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र दिसत आहे.
Read moreवंदे मातरमचा विषय असो, तीन तलाकचा किंवा काश्मीर-फाळणीचा विषय असो. त्याबद्दल मुस्लिमांची नेमकी भूमिका जाणून घ्यायला प्रत्येक बिगर मुस्लिम उत्सुक असतो.
Read moreत्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला व तब्बल ३७ वर्ष मातृभूमीची सेवा केली. त्यांचा आदर केवळ भारतातीलच लोक नाही तर पाकिस्तान व इजराईल येथील लोक सुद्धा करतात.
Read moreआपल्या वैयक्तिक हितसंबंधापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित या गोष्टींचा अधिकाधिक विचार करावा अन्यथा जो अनर्थ होतो तो याहून वेगळा नसतो.
Read moreआपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहेच, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’
Read moreहिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना व नागरिकांना हिंदुत्वाचा विचार, कार्यक्रम आणि ध्येयधोरणे यांची पुन्हा एकदा आठवण करून देणे यासाठी हा लेखनप्रपंच.
Read moreभारतीय सैन्याचा इतिहासात आजवर फक्त दोनच अशे सैनिक होऊन गेले ज्यांना भारतीय सैन्याचा सर्वात मोठा “फिल्ड मार्शल” हा ‘किताब मिळाला आहे
Read moreआपल्या भारतात. प्राचीन संस्कृती, विविधता, नैसर्गिक सौंदर्य अशाअनेक रत्नांनी जडलेली-सजलेली आपली भारत माता कितीतरी विशेष गोष्टी स्वतःत लपवून उभी आहे.
Read moreआजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत.
Read moreसतत युद्धाच्या धमक्या देणारा पाकिस्तान आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताबद्दल मनात वैरभाव ठेवणाऱ्या राष्ट्रांनी यातून धडा घ्यावा एवढीच माफक अपेक्षा.
Read moreअण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे. फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.
Read moreतौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज आहे.
Read moreआपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. कधी-कधी त्याचा परिणाम मेंदूवर देखील होऊ शकतो.
Read more“सर्वंकष विकासासाठी ब्रिक्स ही महत्वाची संघटना असून भारताच्या महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे असेच म्हणावे लागेल.”
Read moreश्रीलंका भारताचा शेजारी देश असल्यामुळे श्रीलंकेतील चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. परंतु, या चिंतेचे समाधान सुद्धा भारताकडेच आहे हे सुद्धा भारत सरकारने समजणे गरजेचे आहे.
Read moreतृतीयपंथांचा वार्षिक उत्सव तमिळ कालगणनेच्या नववर्षी कुवागम या मद्रास मधील लहानग्या गावामध्ये आयोजित केला जातो, जेथे भारतभरातील सर्व एकत्र जमतात.
Read more