तिने सॉफ्टवेअर क्षेत्रातली नोकरी सोडून शेती आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु केलीय..

अशी ही ध्येयाने झपाटलेली माणसे आहेत जी पर्यावरणपूरक शेतीसाठी आणि देशी बियाणांच्या जतनासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी मदतीची जोड मिळाली तर देशात खरंच पर्यावरणपूरक कृषिक्रांती होण्यास वेळ लागणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?