“एका खांबावर उभी असलेली वर्तमानातील द्वारका”
प्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रम च म्हणावं लागेल.
Read moreप्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणे अन् लिहिणे हा बाबासाहेब पुरंदरे यांचा विश्वविक्रम च म्हणावं लागेल.
Read moreकल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?
Read more‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान काय?’ या सर्वसाधारण प्रश्नाचे उत्तर प्रथम द्यायला हवे. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान जवळजवळ शून्य पण संघस्वयंसेवकांचे योगदान लक्षणीय’ असे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे.
Read moreया चुंबकीय शक्तीनेच इथे आल्यानंतर मनाला पराकोटीची शांतता मिळते. खुद्द स्वामी विवेकानंद पण येथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.
Read moreअशीच एक ट्रेन बोगद्यात शिरून अदृश्य झाली होती. कुणी तिला भुताटकी म्हटलं, तर कुणी टाइम ट्रॅव्हल! मात्र नक्की काय हे कुणीही सांगू शकलेलं नाही.
Read moreराणी रश्मोनी यांचा २८ सप्टेंबर १७९३ रोजी बंगाल मधील ‘हालिसहर’ नावाच्या छोट्या गावात एका कोळी कुटुंबात जन्म झाला होता.
Read moreकोणतीही काम निष्ठेने केले तर ते कायमस्वरूपी कोरले जाते याचे हे मोठे उदाहरण. आज भाऊ आपल्यात नाहीत पण त्या धक्क्याच्या नावाने ते अमर झाले आहेत.
Read moreपुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल
Read moreभारताच्या संसदेवर बांधण्यात आलेल्या अशोकस्तंभाच्या मूर्तीच्या प्रकाशित करण्यात आलेल्या फोटोंमध्ये आपल्याला हा चौथा सिंह दृष्टीस पडतो.
Read moreमुंबईचे फुफ्फुस म्हणवल्या जाणाऱ्या आरेच्या जंगलातील संकटाचा एवढा गदारोळ झाला, लोक रस्त्यावर आले आणि झाडांना चिकटून रडले.
Read moreया दरवाज्याचे दुसरे नांव विजयद्वार. हे गेट स्वत: मलिक अंबरने १६१२ साली मुघलांवर मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून उभारले.
Read moreपुढे कालांतराने ही तार लागून जखम होऊ नये म्हणून त्यावर टोपी बसविण्यात आली आणि ती सेफ्टी पिन म्हणून ओळखली जाऊ लागली.
Read moreमुलांनी निळ्या, मुलींनी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत हा बदल एका पिढीने आत्मसात करून पुढच्या पिढीला हे रंगांचं प्रमाण सांगितलं!
Read moreफाऊंटन पेनच्या निर्मितीमुळे बरेच प्रश्न सोपे झाले. लिखाण अधिक सुलभ आणि उत्तमप्रकारे होऊ लागलं. यासाठी या वैज्ञानिकांचे आभार मानायलाच हवेत.
Read moreराणूबाई स्वतः तलवारबाजी मध्ये तरबेज होत्या. त्या स्वतः शंभूराजांना आऊसाहेबांच्या देखरेखीखाली तलवारबाजी शिकवत असत.
Read moreशिंद घराण्याच्याया तीन वेगवेगळ्या शाखा होत्या. त्यातील एक कराड, दुसरी जुन्नर तर तिसरी शाखा ही सिंदवाडी येथील होती.
Read moreअमृत मिळताच देव आणि दानवांत पुन्हा भांडण सुरु झालं, चढाओढ सुरु झाली. कोण अमृत प्राशन करेल यावरून पुन्हा युद्ध व्हायची शक्यता निर्माण झाली.
Read moreआपल्या देशात घडून गेलेली इतकी मोठी गोष्ट आणि त्याबद्दल लोकांमध्ये असलेलं कुतूहल म्हणून हा विषय चर्चेत येत असतो.
Read moreही संतपरंपरा जशी माणसाला चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवते, तशाच काही चमत्कार, अचाट गोष्टी घडल्या असल्याच्या निरनिराळ्या दंतकथा सुद्धा सांगते.
Read moreआपल्याकडे मद्य पिणे वाईट सवयी किंवा वाईट संस्कारांमध्येच मोडते. अगदी लहानपणापासून मद्यपान वाईट आहे हे शिकवले जाते
Read moreती केवळ शोभेची बाहुली बनून कार्यक्रमात मिरवण्यापुरती पतीसोबत गेली नाही. तर तिनं राजकारण आणि समाजकारणात भरीव कामही केलं.
Read moreआपण बहुतांश चटण्या मिक्सर वापरून बनवतो पण पाटा वरवंटा किंवा खलबत्ता किंवा उखळात केलेल्या चटणीची चव ही खूप छान लागते.
Read moreशिवाजी महाराज दक्षिणेत उतरणार ही बातमी वार्याच्या वेगाने पसरली आणि कर्नाटकातील जनतेला आदिलशाही जाचातून स्वतंत्र होण्याची स्वप्ने पडू लागली.
Read moreअसे म्हणतात की, मुगल बादशाह अकबराने सुद्धा गुरूच्या या लंगर मध्ये सामान्य लोकांमध्ये बसून प्रसाद घेतला होता.
Read moreअजिंठा आणि वेरूळच्या या लेण्या त्या काळातही एवढया सुबक बनवल्या गेलेल्या आहेत, ज्यांची कोणत्याही शिल्पकलेशी तुलना करणे शक्य नाही.
Read moreइतिहासकारांचे मत आहे की जर गुप्तेश्वर सिंहने १ फेब्रुवारीला भगवान अहीरला लाठ्या मारल्या नसत्या तर कदाचित ४ फेब्रुवारीची भीषण आग लागली नसती,
Read moreखूप जणांनी जमिनी पण खरेदी केल्या आहेत. मराठी असूनही ते उत्तरप्रदेशात राहतात आणि आपली मराठी संस्कृती न विसरता. मराठीच बोलतात.
Read moreअठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.
Read more१४व्या शतकात अल्लासनी पेड्डन यांनी लिहिलेल्या ‘मनुचरित्र’ या तेलगू ग्रंथात ‘बकशम’ या नावाने पुरणपोळीचा उल्लेख आढळतो.
Read moreराजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या.
Read more“बाबू हरदास यांच्या जाण्याने माझा उजवा हात गेला” अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती.
Read moreसदासर्वकाळ सुंदर स्त्री सेवक त्याच्या अवतीभवती लागायचे. अनेक महिलांना त्याने जबरदस्तीने गुलाम म्हणून नेमले होते.
Read moreटागोर कुटुंब प्रसिद्ध आहेच. रवींद्रनाथ टागोर तर जगप्रसिद्ध. त्यांचे वडील हे कलकत्त्यातील बडी असामी. हे घर सगळ्या रूढी-परंपरा पाळणारे होते.
Read moreहे भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता.
Read moreही 0.४५ कॅलिबरची पिस्तुल आहे. ही पॉवरफुल तर आहेच तसेच ती टिकाऊही आहे. १९११ ते १९८५ पर्यंत ही पिस्तुल अमेरिकन लष्करात होती.
Read more“माफीनामा” खरंच स्वत: साठी लिहीला होता तर मग इंग्रज सरकारच्या कागदपत्रांत त्याची नोंद का आहे? सावरकरांना त्याचा काही फायदा झाला का?
Read moreतुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी सोनम कपूर ही देखिल याच ब्रॅण्डचा भारतीय चेहरा म्हणून कान्स रेड कार्पेटवर चालली होती.
Read moreराजनिती, व्यवस्थापन, कुटनिती यांचा कोणताही अनुभव नसलेल्या अशिक्षित आजीबाईने शेकडो मराठ्यांचे प्राण वाचवले होते.
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreगुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read more‘ताज महाल’ बांधून झाल्यानंतर शहाजहाने या बांधकामात योगदान देणाऱ्या सर्व कामगारांचे हात कापले होते अशी काही पुस्तकांमध्ये नोंद आहे.
Read moreऔरंगजेबाबरोबर मुघल साम्राज्याचा अस्त झाला. १६८३ मध्ये औरंगजेब औरंगाबाद शहरात आला आपल्या मृत्यूपर्यंत तिथेच राहिला.
Read moreमुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.
Read moreचंद्र, सुर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची इच्छा पाळणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहाला आहे.
Read moreकपड्याच्या उवा डोक्याच्या उवांपासुन कमीतकमी ८३,000 आणि शक्यतो १७0,000 वर्षांपूर्वी वेगळ्या झाल्या असाव्यात.
Read more९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं
Read moreसौदी अरेबियातही लाउड्स्पिकरच्या वापरासंदर्भात कडक नियम केले गेले आहेत. तिथे अझानकरता लाऊडस्पिकर वापरायला परवानगी आहे.
Read moreआज सौंदर्याची अनेक मापदंड आहेत स्त्रियांचं सौंदर्य अनेकवेळेला विविध कपड्यांमधून खुलून येताना दिसून येतच पुरुष देखील यात मागे नाही
Read moreभारतात पूर्वी अनेक राजे- महाराजे होऊन गेले. अनेक साम्राज्ये स्थापन झाली. काहींचा नायनाट झाला तर काही हळूहळू लयास पोहोचली.
Read more१८६९ मध्ये सुरू झालेल्या या संग्रहालयाचे कोच डायनासोर विंग, मॉर्गन हॉल ऑफ जेम्स व मिलस्टीन हॉल ऑफ ओशीन हे विभाग आहेत.
Read moreही जगातली अशी पहिली यशस्वी मशीन गन आहे जी ट्रक, टँक्स, जीप, लँडिंग क्राफ्ट्स, रणगाडे, चढ किंवा उतार, जमीन यावरून चालवता येऊ शकते.
Read moreमराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले.
Read moreहा गड मात्र संभाजीराजेंच्या वास्तव्यामुळे कायमच स्मरणात राहिला आहे. याच गडानं संभाजीराजेंचे सोनेरी सुखाचे आणि नंतर हलाखीचे दिवसही बघितले.
Read moreजेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.
Read moreसत्तेवर आल्यानंतर त्याने भाषण स्वातंत्र्यावर बंदी आणली, धार्मिक कार्यात बंदी आणली, लोकांच्या एकत्र येण्यास बंदी आणली.
Read moreप्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहाद्दूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड पुकारत सार्वजनिक नवरात्रोत्सव चालू केला.
Read moreभविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?
Read moreजगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्ह, नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी का घेतलं?
Read moreअन्न-धान्याची कमतरता, ब्रिटीशांचे शेतीविषयक असलेले खराब धोरण यामुळे तेव्हा सहा ते दहा दशलक्ष लोक भुकेने मरण पावले होते.
Read moreपण तिला बघून त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचं आकर्षण निर्माण झालं नाही. त्यादिवशी त्यांना पहिल्यांदा ही अनुभूती झाली होती.
Read moreयाच घोळक्यात एक दुसरा गट होता, जो या घटनेकडे वेगळ्या नजरेने पाहत होता. त्यांच्यामत तिने जे केले ते आपल्या वडिलांवर असणाऱ्या मायेपोटी केले.
Read moreयाच कारणामुळे हे फक्त हॉटेल्स आणि उद्योगांमध्ये वापरले जाऊ लागले. परंतु हळू हळू त्यामध्ये सुधारणा होत गेल्या
Read moreभाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात
Read moreप्राचीन काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळची शस्त्रे आजच्यासारखी आधुनिक तर नाही नव्हती, परंतु ही शस्त्र त्याकाळी अत्यंत प्रभावी होती.
Read moreतसं ऐकताक्षणी यावर कुणाचाही विश्वास बसणं तसं कठीण आहे. मात्र मंदिरात रात्रीअपरात्री घडणा-या या घटनांच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
Read moreगौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन…
Read moreकाही गट मात्र त्या थियरीचा वापर करून समाजाला मुर्ख बनवत आले आहेत. त्यावर भारतात बरंच राजकीय ध्रुवीकरण देखील झालं आहे.
Read moreवांगाने एका बल्गेरियन सैनिक दिमितर गुश्तेरोव्ह याच्याशी लग्न केले होते, परंतु १९४७ मध्ये त्याला एक आजाराने ग्रासले होते
Read more२००४ च्या निवडणुकीत विजायाची घोडदौड सुरु ठेवत, असदुद्दीन ओवेसी यांनी ही जागा जिंकली आणि यानंतर अजुनही तेच खासदार आहेत.
Read moreमृत्यू आणि त्यानंतरचे जीवन याविषयी अपार कुतुहल दिसून येते आणि पूर्वीपासूनच त्या रहस्यावरुन पडदा उठवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
Read moreदेशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो नंतर हैद्राबादच्या निजामांशी भेट घेतली, तेव्हाचे छायाचित्र
Read moreबायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!
Read moreआज जरी लोकल सेवा बंद सर्वांसाठी बंद असली तरी कित्येक वर्ष आज तीच लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत होती त्यावर अनेक स्टेशन सुद्धा आहेत
Read moreत्यावेळी फेरारी ही टॉप ची कार होती आणि त्याच्या मालकाला ही गोष्ट पटली नाही की, एखादा ट्रॅक्टर मेकॅनिक आपल्याला चुका सांगू शकतो ?
Read moreदुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन केले. रयतेसाठी असंख्य नवीन गावे वसवली आणि धरणे बांधली.
Read moreसाध्या चंद्रगूप्ताला ‘सम्राट चंद्रगूप्त मोर्य’ बनवण्यात चाणक्यांचेच खूप मोठे योगदान होते, चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती.
Read moreमुघल काळात असलेल्या खाद्यसंस्कृतीचा आजदेखील आपल्यावर प्रभाव आहेच आपल्या रोजच्या खाण्यातले अनेक पदार्थ हे मोघल काळातले आहेत
Read moreयुद्ध म्हंटलं की प्रचंड विध्वंस, अनेक दिवस चालणारं अशी आपली कल्पना असते. किंवा निदान ऐकून, वाचून तरी माहित असतं.
Read moreनिधड्या छातीच्या या मावळ्याने कसलीच परवा न करता एका क्षणात आपल्या राजासाठी, आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव समर्पित केला.
Read moreआपण ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाबद्दल इतिहासाच्या पाठयपुस्तकांमधून वाचलंय. पण, पोर्तुगीजांनी गोव्यातल्या हिंदूंवर अत्याचार केले आहेत
Read moreश्री वेंकटेश्वरांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व कलीयुगातील संकटांपासून माणसांना वाचवण्यासाठी येथे अवतार घेतला. म्हणूनच ह्या जागेला कलियुगातील वैकुंठ म्हणतात
Read moreअडॉल्फ हिटलर… याच्याबद्दल तर आपण सर्वच जाणतो. पण नुकतीच त्याच्याबद्दल आणखी एक रोचक माहिती समोर आली आहे. ज्या घटना विचित्र आहेत
Read moreपेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.
Read moreमराठ्यांमध्ये सुद्धा आपसात सत्तेवरून वाद निर्माण झाले होते त्यावरूनच दोन गाद्या अस्तित्वात आल्या आणि स्वराज्याचे दोन भाग पडले
Read moreतो त्याच्या काळातील एक बलाढ्य व पराक्रमी शासक होता ह्यात शंका नाही. तर अनेक लोक त्याला धर्मांध, क्रूर व अहंकारी शासक मानतात.
Read moreकाही लाखो वर्षांपूर्वी सांगितलेली भाकीत ही आजच्या जगात तंतोतंत खरी ठरत आहेत ही बाबा नक्कीच सावरणं आपल्याला आश्चर्य करणारी आहे
Read moreनागा या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ पर्वत असा होतो. त्यामुळे पर्वतावर आणि त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना ‘पहाडी’ किंवा ‘ नागा’ म्हणून ओळखतात
Read moreया मंदिरावर वीज पडण्याचं रहस्य हे फार मोठं आहे. त्याबद्दल कुणालाही ठोसपणे काहीही सांगता येत नाही. याबद्दल अनेक मतमतांतरं सुद्दा आहेत.
Read moreविहिरीमध्ये तुम्ही कधी राजवाडा पाहिलाय? नाही ना! पण, अशी एक शिवकालीन विहिरी सातारा शहराजवळ असलेल्या लिंब नावाच्या गावात आहे.
Read moreविश्वनाथ आनंद, इ. व्ही. रामास्वामी ही नावे तर तुम्हाला परिचित आहेतच. या नावांमध्ये कुठेच आडनावे नाहीत. ही सगळी नावे दक्षिण भारतीय नावे आहेत.
Read moreआपल्याला ठाऊक असलेल्या इतिहासातून आजवर आपल्याला शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेशव्यांच्या कर्तृत्त्वाची ओळख झालीच
Read moreइंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!
Read moreअसं म्हटलं जातं कि इंग्लंडची राणी व्हियक्टोरियाला भारतातला आंबा पाठवणारा फ्रामजी कावसजी ही पहिली भारतीय व्यक्ती होती.
Read moreइस्लाम भारतात आपले पाय पसरवू लागला तेव्हा हळूहळू नालंदा विश्विद्यालय आपले अस्तित्व गमावू लागले
Read moreसमलैंगिकता हा एक मानसिक आजार असून, लग्नानंतर तो बरा होईल असा समज करून घेऊन आपल्या मुलांची लग्नं पालक लावून देतात.
Read more१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.
Read moreगौतम बुद्धांनी एक युवा शिष्याला एक वेश्येच्या घरात चार महिने राहण्याची परवानगी दिली ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती.
Read moreसुरुवातीच्या काळात या मैदानाचं नाव ‘शिवाजी पार्क’ असं नव्हतं. १९२७ मध्ये हे नाव बदलून ‘शिवाजी पार्क’ हे नाव देण्यात आलं होतं.
Read moreश्रीकृष्ण जेव्हा मथुरेत होते तेव्हा ते राधा आणि त्यांच्या गोपिकांबरोबर रासलीला करायचे. या रासलीलेमध्ये ते देहभान हरपून धुंद व्हायचे.
Read moreही मूर्ती स्वयंभू असून ती धोंडू पौढकर यांना ती जवळच्याच तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी यांनी बांधले
Read moreजेव्हा लोकांनी त्याला पकडले तेव्हा त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळाली. त्याच्यावर अनेक जण थुंकले आणि त्याला लोकांच्या हवाली केले.
Read moreकॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव
Read moreकाही काही वास्तू आपल्या पोटात अनेक रहस्यं घेऊन उभ्या असतात. या किल्ल्याच्याबाबतीतल्या अनेक भयकथा परिसरात प्रसिध्द आहेत.
Read moreछत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व व माणूस म्हणून त्यांचे विविध पैलू आपण वाचत आलो आहोत ,प्रत्येकाने वेगवेगळ्या अर्थाने त्यांना समजून घेतले
Read moreमध्यरेल्वेने कल्याण डोंबिवलीचे प्रवासी ” ट्रेनने आताच दादू हाल्या पाटील यांचे घर क्राॕस केले आहे” असे म्हणतात त्यावरून महत्व लक्षात येते.
Read moreबजेट सदनात सादर करण्याआधी तो एक महत्त्वपूर्ण आणि गोपनीय दस्तऐवज असतो. त्यामुळे त्याला वित्त मंत्रालय स्वतःच्या प्रेसमध्ये छापतं.
Read moreकेरळपूर्वी डोंबिवली या शहराला आशिया खंडातील सर्वात पहिले संपूर्ण साक्षर शहर होण्याचा मान लाभला होता याचा प्रत्येकाला अभिमान आहे.
Read moreतुम्हीही हा प्रसंग अनेकदा पुस्तकात वाचला असेल, तर आज दिलेल्या चित्रातील प्रसंग नेमका कोणता आहे आणि हा प्रसंग कुठे घडला हे ओळखा.
Read moreमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला शेवटचा २०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना देखील याच ऐतिहासिक मैदानावर खेळला होता.
Read moreनानांनी इंग्रजांचा बारकाईनं अभ्यास केला होता. ते युध्दापेक्षा तहांवर भर देत आणि तो करताना शब्दांचे खेळ कसे रचत हे नानांनी अचूकपणे हेरलं होतं.
Read moreहाडांच्या बळकटीसाठी दिलं जाणारं हे औषध म्हणजे एक आयुर्वेदिक औषध आहे. कमालीची गोष्ट म्हणजे हेच औषध इतर मेडिकलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.