लोभी माणसांनी भरलेल्या जगात प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायला लावणारी ही सत्यघटना प्रत्येकाने वाचायलाचं हवी..!

ज्यांच्या अंगी प्रामाणिकपणा असतो आणि तो जपण्याची जिद्द असते असे लोक कोणत्याही मोहाला बळी पडत नाहीत. पैशासमोर त्यांचा विवेक ढळत नाही. तारीकने समस्त काश्मिरी लोकांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?