नरेंद्र मोदींचे ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे स्वप्न हे स्वप्नंच राहणार का? सविस्तर जाणून घ्या…

भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या संकटातून जात आहे. ती संकटातून बाहेर पडावी यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी फक्त केंद्राची नसून राज्यांची सुद्धा आहे. त्यासाठी केंद्र व राज्य यांनी आपापसातील राजकीय वैर व मतभेद विसरून एकत्र कार्य करण्याची गरज आहे.

Read more

NPA म्हणजे काय? दिवाळखोरी आणि भांडवली बाजार (भाग १)

बाजारात मंदी आल्यावरच कळते की कुठल्या कंपन्या कर्जबाजारी होऊन व्यवसाय चालवत होत्या आणि त्यामुळेच त्या दिवाळखोरीतही निघू शकतात.

Read more

मनमोहन सिंगांच्या काळात दारिद्र्य कमी होण्यामागचं खरं कारण होते – अटल बिहारी वाजपेयी!

मनमोहन सिंग हे २००४ ते २००९ च्या पहिल्या सत्रामध्ये देशाच्या विकासासाठी जेवढे वचनबद्ध होते, तेवढे स्वतंत्र भारतातील काँग्रेस सरकारच्या ५५ वर्षामध्ये कुणीही नव्हते.

Read more

बुलेट ट्रेन (१) : आर्थिक दृष्ट्या तोट्यातील ताजमहाल अन जगप्रसिद्ध हूवर धरण

दोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास सारखी असली तरी प्रकल्पांची फलिते वेगवेगळी कशी काय झाली? कारण प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारापेक्षा प्रकल्पामुळे नंतर कुठल्या वस्तू आणि सेवा तयार करण्यात येतील याबाबत अमेरिकन विचार स्पष्ट होते.

Read more

नोटबंदीच्या वेटाळातील, आपल्याला माहिती नसलेलं, “अर्थशास्त्र”

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page == भारतातील नोटबंदी चे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम ह्यावर खूप

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?