अंग्रेज गए इसे छोडके : भारतातल्या या “खास” स्टेशनवर एकही गाडी थांबत नाही

जगातील सातव्या क्रमांकाचा देश असल्याने आशियामध्ये भारताची एक वेगळी ओळख आहे. अशा या भारतावर कधीकाळी इंग्रजांचे राज्य होते.

Read more

तिने फिरंग्यांना आपल्या प्रेमात पाडलं – पण वर्णद्वेषामुळे स्वतःची भारतीय ओळख लपवली

चहाच्या मळ्यातील अँग्लो-आयरिश फोरमॅन हेन्री आल्फ्रेड सेल्बीने बलात्कार केल्यामुळे कॉन्स्टन्सने वयाच्या 14 व्या वर्षी मर्लेला जन्म दिला होता.

Read more

राष्ट्रपती ज्या शाही बग्गीतून आल्या ती खरी तर टॉस जिंकून मिळाली आहे

हा विजय भारतासाठीही महत्त्वाचा आहे कारण द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.

Read more

मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”

अठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.

Read more

दाऊद कराचीमध्ये असो किंवा नसो मात्र आपली मराठमोळी शाळा आजही दिमाखात उभी आहे

‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.

Read more

लोकं ‘गोधरा फाईल्सची’ मागणी करतायत; मात्र ‘मोपला विद्रोह’ सोयीस्कररित्या विसरतायत

आजच्या भाषेत म्हणायला गेलं तर हे सगळे फिदाईन जिहादीच. यांच्या डोक्यात केवळ एकच ध्यास तो म्हणजे साऱ्या जागावर इस्लामिक राजवट!

Read more

एक काळ असा होता जेव्हा भारतात ‘गांजा’ कायदेशीररित्या विकला जायचा!

आज जरी भारतात गांजाच्या विक्रीवर कायद्याने बंदी असली तरी असा एक काळ होता जेव्हा भारतात गांजा कायदेशीररित्या विकला जायचा.

Read more

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.

Read more

या कारणामुळे इस्राएलच्या शाळेत भारतीय सेनेच्या शौर्याचे धडे दिले जातात!

हैफाच्या लढाईने तुर्कांच्या सैन्याचे मनोबल मोडले व त्यांच्यासमोर माघार घेणे हाच एक पर्याय राहिला. यामुळे दोघांनी माघार घेतली

Read more

ब्रिटिश काळापासून भारतीय सैनिकांना संकटकाळी पावणारी ‘हाटकालिका माता’

देवी आजही भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. म्हणूनच देशविदेशातील लोक आवर्जून ह्या पवित्र स्थानाला भेट देतात

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

आधी इन्फोसिस आणि आता ‘अमेझॉन’ RSS च्या निशाण्यावर! कशामुळे?

आयटी कायद्यात जशी सुधारणा करण्यात आली तशीच सुधारणा काही वर्षांपूर्वी ईकॉमर्स क्षेत्रासाठी देखील नियमावली करण्यात आली होती.

Read more

“पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन!

शंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांचे नवे नेतृत्व उदयास आले.

Read more

हॉटसन गोगटे – इतिहासात लुप्त झालेला एक मराठी क्रांतिकारक!!

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीडशे वर्ष लागली अनेक लोकांनी आपले बलिदान दिले आहे आज पण त्या लोकांची आठवण ठेवत नाही

Read more

मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!

तीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

ब्रिटीशांसाठी लढलेल्या या भारतीय वीरपुत्रासमोर आजही इंग्रज नतमस्तक होतात

आजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.

Read more

ब्रिटिश जुलूम; भारतात नजरकैदेत प्राण सोडलेल्या पतीला, ती मायदेशी नेऊ शकली नाही

भारतावर आणि आपल्या आसपासच्या देशांवर अनके वर्ष राज्य केले, आपल्या प्रमाणे इतर देशांवर सुद्धा अमानुष अत्याचार केले

Read more

एका क्रांतिवीराला सलामी देण्यासाठी भारतीय रेल्वे इथे २ मिनिटे थांबते…!!

भारतीय रेल्वे आज देशाच्या अनेक भागातून जाते मात्र काही ठिकाण आहेत अशी जिथे ती आवर्जून थांबते कारण वेगवेगळी असतात

Read more

लाखोंचे प्राण वाचवणाऱ्या वैज्ञानिकाला केवळ तो ‘भारतीय’ आहे म्हणून इंग्रजांनी डावललं!

पदवीनंतर त्यांनी भारतीय मेट्रॉलॉजीकल विभागाच्या शिमल्यातल्या ऑफिसमधे नोकरी धरली. त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं २२ वर्षे!

Read more

इंग्रजांच्या कपटनितीमुळे शेवटच्या ‘मुघल सम्राटाचा’ मृत्यू झाला – जाणून घ्या कसा ते!

७ नोव्हेंबर १८६२ रोजी त्याचा मृत्यू झाला, माहितीनुसार, ज्यावेळी बहादूर शाह जफरचा मृत्यू झाला, त्यावेळी ते रंगूनमध्ये इंग्रजांच्या कैदेत होते.

Read more

पेटून उठलेल्या क्रांतिकारकाने “जालियानवाला बाग” क्रौर्याचा घेतला होता असा बदला!

नरसंहारामध्ये कसाबसा वाचलेला एक तरुण होता. आपल्या बांधवांची मृत शरीरं पाहून त्याने ठरवले, “या कृत्याचा बदला घ्यायचा

Read more

हेच ते ३ विश्वासघात – ज्यांमुळे भारतावर ब्रिटिशांचं जुलमी राज्य आलं

आप्तस्वकीयांची परस्परांबद्दलचे वाद, भांडणे यामुळे परकीय आक्रमणे भारतात येऊ शकली सर्व एकत्र लढले असते तर त्यांना थोपवता आले असते

Read more

तात्या टोपेंनी सांगितल्याने ती इंग्रजांसामोर नाचली, पैशांसाठी नव्हे तर..

१० मे १८५७ हा या क्रांतिकारी आंदोलनाचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अजीजन बाई यांना याच दिवशी जेल मध्ये टाकण्यात आलं होतं.

Read more

ब्रिटिश जहाजावर ‘वन्दे मातरम्’ चा झेंडा फडकवणारा एक विस्मरणात गेलेला स्वातंत्र्य सैनिक

“केवळ पैसा कमावणे हा उद्देश नाही तर ब्रिटिशांनी भारतातून गाशा गुंडाळावा यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे” असं ते म्हणायचे.

Read more

सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

तेव्हाच्या देशातील प्रमुख पक्षाने, कॉंग्रेसने या घटनेची दखल घेतली. सुभाषबाबूंच्या आर्मीच्या बाजूने देश एकत्र होतोय पाहून कॉंग्रेसनेही या घटनेचा फायदा घेतला

Read more

स्वतःला गिनीपिग करून भारतातल्या प्लेगवर लस शोधणारा, पण ब्रिटिशांनी धर्मामुळे त्रास दिलेला शास्त्रज्ञ

ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या परवानगीने १८९३ मध्ये तो भारतात आला. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडीकल कॉलेज येथे त्याने प्रयोगशाळा स्थापन केली आणि संशोधनास प्रारंभ केला.

Read more

भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या!

हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.

Read more

कट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट

इंग्रज राज्यकर्ते एतद्देशीय लोकांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का लावून त्यांचा रोष पत्करण्याच्या तयारीत नव्हतेच.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?