RRR मध्ये दिसणाऱ्या, धनुष्य बाण घेऊन ब्रिटिश सैन्याला भिडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी!

आजच्या पिढीला अल्लूरी सीताराम राजू यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्याचा ‘नायक’ बघूनसुद्धा तितकाच आनंद होईल अशी आशा करूयात.

Read more

इंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल ?

Cornwall येथून येणारा पैसा हा राजघराण्याच्या खजिन्यात साठविला जातो, ज्याचा अधिकार राजघराण्यातील सर्वात मोठ्या मुलाजवळ असतो.

Read more

फक्त “मेड इन इंडिया” लिहिता यावं म्हणून या भारतीय कंपनीने घेतला होता इंग्रजांशी पंगा…

भारताच्या व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे आणि एक गोष्ट या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिण्यासाठी पंगा घेतला.

Read more

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.

Read more

संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीचा आजचा मालक आहे एक भारतीय

सर्वात मोठ्या ईस्ट इंडिया कंपनीला पहिलं खिंडार १८५७ मध्ये पडलं होतं जेव्हा कंपनीत काम करणाऱ्या सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारलं होतं.

Read more

मराठा आरमार उभारणारा, इंग्रजांकडून खंडणी वसूल करणारा मराठा शूरवीर!

एक मराठा वीर पुरुष ज्यांनी १७०० च्या दशकात युरोपियन शक्तींचा प्रतिकार केला आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सार्वभौमत्वाचे अधिकार यावर जोर दिला.

Read more

इंग्रजी इतिहासातील चमत्कारिक वर्ष, २ सप्टेंबरला झोपलेली लोकं १४ सप्टेंबरला उठली

इतिहासात एक असं वर्ष होऊन गेलं आहे जेव्हा एका वर्षातले ११ दिवस अचानक गायब करण्यात आले होते. हे खरंच घडलं आहे.

Read more

गांधीजींनी एक वृत्तपत्र सुरू केलं आणि हा देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला!

महात्मा गांधी यांनी शिकवलेला सत्य व अहिंसेची शिकवण, भारतीय संस्कृती याचा मोठा पगडा आजही मॉरीशियसच्या लोकांवर आहे असं नेहमीच बोललं जातं.

Read more

आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा असूनदेखील टिपूला आपले प्राण गमवावे लागले

इंग्लंडमधील रॉयल वूलविच आर्सेनल मध्ये या रॉकेट्सवर प्रयोग करून त्यांना अधिक विकसित करण्यात आलं आणि रॉकेट्स बनवण्यात आली

Read more

महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!

४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं.

Read more

तात्या टोपेंनी सांगितल्याने ती इंग्रजांसामोर नाचली, पैशांसाठी नव्हे तर..

१० मे १८५७ हा या क्रांतिकारी आंदोलनाचा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. अजीजन बाई यांना याच दिवशी जेल मध्ये टाकण्यात आलं होतं.

Read more

खरं वाटणार नाही पण आपली मायानगरी मुंबई एकेकाळी हुंड्यात भेट दिली गेली होती!

एखाद्या वास्तू भोवती इतक्या घटना घडत आहेत आणि इतिहासात सुद्धा इतक्या घटना घडून गेल्या आहेत हे कळल्यावर त्या शहराबद्दल आपली आस्था अजूनच वाढते.

Read more

पाकिस्तानातील हे शहर आजही रणजितसिंहाच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत उभं आहे

आज लाहोर हिंदुस्तानात नाही आणि त्या वैभवसंपन्न शिख साम्राज्याच्या काही जुन्या इमारती किंवा अवशेष सोडल्यास आठवणींखेरीज आपल्या हातात काहीच नाही.

Read more

नेताजींप्रमाणेच, या लढवय्या अन शेवटच्या पेशव्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

त्यांच्या वंशजांनी सरकार समोर नवे पुरावे आणून सांगीतले की शेवटचे पेशवे १९२६ ला मृत्यू पावले. त्यांनी गुजरात सरकारला ह्या प्रकरणी संशोधन करायची विनंती केली.

Read more

हा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही

ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात

Read more

ब्रिटिशांनी केलेल्या अमानवी अन्यायाच्या अज्ञात बाजू : छळछावण्या, लूट आणि मानवी व्यापार

ब्रिटिशांच्या राज्यात १२ अत्यंत भीषण दुष्काळ भारताने बघितले. त्यात १२ ते २९ मिलियन ( १ मिलियन म्हणजे १० लाख … करा हिशोब!)

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?