फडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का?

राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या कष्टाची व भावनांची कदर नसल्याचे यात दिसून येतेय.

Read more

“मायबाप सरकार, उन्हातान्हात राबणाऱ्या शेतकऱ्याची लुट कधी थांबवणार आहात?”

कर्जमाफी करून आधार दिला असला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही कर्जमुक्ती हवी आहे. कर्जमाफी ही मलमपट्टी झाली तर कर्जमुक्ती ही जखम होऊच नये यासाठी घेतलेली काळजी.

Read more

“हम तुम्हारी ** मारेंगे” म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना लोकशाही चालत नाही काय?

मनुस्मृती मानणारा म्हणून तुम्ही कितीही टाहो फोडून माझ्यावर गरळ ओका. मनुस्मृती तेव्हाही जाळली होती आताही जाळली जाणार आणि पुढेही जाळू. बाबासाहेबांच्या संविधानाला प्रमाण मानूनच देश चालणार आहे आणि चालतो आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे.

Read more

सरकारच्या नाकर्तेपणाचा भेसूर चेहरा- एकही लोकप्रतिनिधी नसलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पोरकं गाव!

माझ्या घरापर्यंत वस्तीला जोडणारा दगडांचा रस्ता महाराष्ट्रात कदाचित एखादाच असावा, इतका वाईट आहे.

Read more

“मेक इन इंडिया”च्या कौतुकांत धर्मा पाटील ह्यांचा मृत्यू – “निषेध” पुरे : यल्गारच पाहिजे!

सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प आणला आणि भरघोस शेती संपादित केली. चार पट मोबदला देतो म्हणणाऱ्या औलादी एक पटही देऊ शकल्या नाहीत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?