मोदीजी, ७५० किलो कांदा १०६४ रुपयांना विकला जातोय, त्यासाठी सुद्धा नेहरूच जबाबदार आहेत का?

अगदी कालपरवा पर्यंत देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांच्या परिस्थितीला नेहरूंना जबाबदार धरत असतील तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात नक्की कधी होणार आहे?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?