मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…"InMarathi"…!
त्यावेळी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि मुघलांचं महत्त्वाचं लष्करी ठिकाण अशी मान्यता या किल्ल्याला होती.
कापसाच्या बोळ्याने ते पाणी चेहऱ्याला आणि मानला लावले तर ते आत पर्यंत मुरून चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास मज्जाव करतात.
आपल्या फिटनेससाठी आपण एवढा वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतो तर आहारातल्या ह्या चुकीच्या सवयी बदलायलाच हव्यात.
आज आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आढळून येतात ज्यांचे फायदे आणि महत्व आपल्याला माहिती देखील नसते ते जाणून घेणे महत्वाचे आहे!
बचाव हाच उपाय हे समजून कोरोनाशी लढूया आणि जिंकूया! आपली मुलं हीच आपली संपत्ती..ती आरोग्यपूर्ण जीवन कसे जगेल हेच पाहूया. चला लढूया!
खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का?
असे काही घरगुती उपाय, जे तुम्ही नियमित केले तर तुमची रापलेली त्वचा पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल, उन्हापासून त्वचेचे संरक्षण होईल.
ह्या पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.