मनोरंजन, ज्ञान, वैचारिक…सर्वकाही…"InMarathi"…!
तोरणा हा गड फार मोठा आहे आणि महाकाय आहे, त्यामुळे रात्रीच्या काळोखात कोणाला काही भास झाले असतील किंवा कोणाला खरंच तसे अनुभव आले असतील!
कधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.
या झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.
याशिवाय जर काही खाण्यापिण्याची पथ्ये आपण सांभाळावीत जसे की, या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा.
मानवी जीवनाच्या वय वर्षे ३० पर्यंत शरीरातील हाडांची घनता समाधानकारक असते. पण त्यानंतर ती कमी होऊ लागते. म्हणूनच खबरदारी घेणे आवश्यक असते.
वातावरणातल्या बिघाडाला मनुष्यच जबाबदार आहे. तसंच या बिघाडामुळे माणसाच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ लागलाय.
दात दुखत असतील तर कोणतंही काम करणं हे अवघड होतं. दातांवरचे उपचार हे नेहमीच खर्चिक असल्याचं आपण नक्की ऐकलं असेल किंवा अनुभव घेतला असेल.
या सर्व ठिकाणांबरोबरच हिमाचलमध्ये काही तलाव आहेत जे पाहिल्यावर तोंडातून ‘वाह!’ हा उच्चार निघाल्याशिवाय राहत नाही.
१९३२ साली झालेल्या हंगरूम युद्धातून सहीसलामत वाचण्यासाठी क्रांतिकारी राणी गायदिन्ल्यु हिच्यामुळे हे नाव इतिहासात अजरामर झालं आहे.