एटीएममधून पैसे निघाले नाहीत तर घाबरु नका, हा उपाय केला तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.

बँकेला खातेदाराच्या खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकाने ३० दिवसांच्या आतमध्ये बँकेमध्ये तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?