मुंबईच्या जनतेला हक्काचा आवाज मिळाला आहे! “हा” उपक्रम मुंबईच्या समस्या सोडवू शकेल!

ह्या उपक्रमामागील फिलॉसॉफी फारच सरळ आहे – मुंबईच्या मतदारांना एक असा मंच पुरवणे, जिथे ते जाहीरपणे स्वत:ची मते आणि मागण्या मांडू शकतील, आणि त्यांच्या सामाईक समस्या सोडवण्याची शक्यता वाढवण्यासाठी, त्यांची ही मते व मागण्या नागरिकांद्वारे पडताळणीयोग्य असतील.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?