पांडवांचे गर्वहरण करण्यासाठी नियतीने घेतली परीक्षा, महाभारतातील बोधकथा

युधिष्ठिराने त्याचे विनम्रतेने कारण विचारले आणि यक्षाने सगळी हकीकत सांगितली व युधिष्ठिरास प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली.

Read more

महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दु:शासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!

जेव्हा दुर्योधन जन्माला आला, तेव्हा तो दिवस खूप भयानक होता. सगळीकडे अशांती होती आणि घुबड, लांडगे संपूर्ण राज्यात ओरडत होते.

Read more

महाभारतातले हे ५ अज्ञात प्रसंग आपल्याला ‘मानवी मूल्यांची’ शिकवण देतात!

महाभारताचे युद्ध १८ दिवस चालले. या संपूर्ण १८ दिवस उभय पक्षांच्या योद्ध्यांच्या भोजनाची सर्व जबाबदारी राजा उडुपीने यथासांग पार पडली

Read more

श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली?

पौराणिक कथांनुसार “यादवी” माजून यदुवंश नष्ट होण्यामागे आणि श्रीकृष्णाची नगरी द्वारकेला जलसमाधी मिळण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जातात.

Read more

महाभारतातील नकुल आणि सहदेव यांच्याबद्दलच्या न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या…

नकुल आणि सहदेव यांना प्राण्यांची संभाषणे समजायची. त्यांना वनस्पती आणि प्राणी यांचे विचार, संवाद आणि कृती समजत असे.

Read more

कौरवांची जन्मकथा, दुर्योधन, दु:शासन, दुर्मुख सहित १०० नावांची रंजक कहाणी!

पहिले कुंड उघडताच त्यात एक लहान अर्भक आढळले. त्याचे नाव दुर्योधन ठेवण्यात आले. त्यानंतर इतर ९९ कुंडे खोलण्यात आली आणि प्रत्येकामध्ये एक लहान अर्भक आढळले.

Read more

रामायण, महाभारतापुर्वी इतिहासातील हे पहिलं महायुद्ध भारतभूमीवर लढलं गेलं होतं!

हे युद्ध महत्वाचे मानले जाते कारण ह्या युद्धामुळे आर्य व वेदांची इतर जगाला ओळख झाली. ज्या ठिकाणी हे युद्ध लढले गेले तिथेच हडप्पा नगर वसले.

Read more

स्त्रिया ‘सत्य’ जास्त काळ लपवू शकत नाहीत, कारण आहे ‘युधिष्ठिराचा’ शाप!

स्त्रिया सत्य फार काळ लपवून ठेवू शकत नाहीत, खरं का खोटं माहीत नाही! पण कथा असे सांगते की लोकलज्जेस्तव कुंतीने सत्य लपवून ठेवले!

Read more

पांडवपुत्रांच्या हत्येपोटी भळभळती जखम घेऊन हिंडणाऱ्या ‘अश्वत्थामाच्या’ ६ अज्ञात गोष्टी

आजतागायत अश्वत्थामा एकटाच जंगलात फिरतो आहे. आणि आपल्या कर्मांचे फळ भोगतो आहे अनेक प्रवासी यात्रेकरूंना तो दिसतो पण

Read more

महाभारतात पांडवांच्या विजयाचा शिल्पकार असलेला राक्षस माहीत नसेल तर नक्की वाचा

वनवासाच्या दरम्यान जेव्हा पांडव गंदमादन पर्वताजवळ जात होते तेव्हा वाटेत वादळ व पावसाचा सामना केल्याने द्रौपदी अतिशय थकून गेली होती.

Read more

महाभारतात पांडवांच्या बाजूने लढणाऱ्या ‘अज्ञात कौरवा’ची गोष्ट!

गांधारीने १०० पुत्रांना जन्म दिला, पण तुम्हाला माहित आहे का, कौरवांना एक बहिण (दुःशला) आणि अजून एक भाऊ होता, त्याचे नाव …

Read more

महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!

जेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.

Read more

युद्धधर्म- तत्त्वनिष्ठपणाची सांगड घालणारा कर्ण ‘महारथी’ होता हे दर्शवणारा अज्ञात प्रसंग

इतक्या कठीण प्रसंगी देखील युद्धधर्म आणि तत्वनिष्ठपणा यांचा आधार घेऊन वागणारा केवळ एकच वीर असू शकतो तो म्हणजे श्रेष्ठ महारथी कर्ण होय !

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?