पंडित नेहरूंवर भर संसदेत माफी मागण्याची वेळ आली होती….

खरंतर नेहरू यांची ऐकण्यात चूक झाली होती. वाईन आणि मनी हे शब्द वाईन आणि वूमन असे ऐकल्यामुळे नेहरू अधिक नाराज झाले होते.

Read more

… म्हणून राजीव गांधी यांचं नाव जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं

फिरोज गांधी यांनी नावांची एक यादी नेहरूंना जेलमध्ये पाठवली होती. त्याच यादीतून नेहरूंनी राजीव हे नाव निवडलं होतं.

Read more

भारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का? ‘बोलती बंद’ करणारी अभिमानास्पद उत्तरं

ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.

Read more

“मेक इन इंडिया” चा नारा सर्वप्रथम दिला होता नेहरूंनी, भारतीय आर्मीसाठी, वाचा!

‘रॉयल एनफिल्ड’ बुलेट तयार करणारी ब्रिटिश कंपनी ने भारत सरकारने त्यांच्या समोर ठेवलेल्या अटींवर भारतात ही बुलेट तयार करायला मान्यता दिली.

Read more

भारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली ९ वैशिष्ठ्यं…

देश हाच देव असणाऱ्यांसाठी आपली राज्यघटना हाच धर्मग्रंथ आहे! आपल्या घटनेची बांधणी म्हणजे एक दीर्घ आणि किचकट प्रक्रिया होती.

Read more

तो स्वर्गीय, काळजाला भिडणारा आवाज ज्याने नेहरूंनादेखील अश्रू झाले अनावर…

कार्यक्रमानंतर नेहरू म्हणाले की, “ज्यांना ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गाणे ऐकल्यानंतर देशाबद्दल प्रेरणा वाटत नाही ते लोक हिंदुस्थानी नाहीत.”

Read more

या मराठमोळ्या डॉक्टरचा चीनमधील पुतळा चिनी बांधवांसाठी आहे आदराचं ठिकाण

भारतातला एक डॉक्टर केवळ आपल्यासाठी इथे राहतोय, हीच गोष्ट चिनी लोकांनाही आवडायला लागली.

Read more

प्रजासत्ताक दिनासाठी २६ जानेवारी ही तारीख का निवडली होती? वाचा

या सगळ्या उत्सवात आपण उत्साहाने सहभागी होतो, मात्र हा उत्सव नेमका याच दिवशी का साजरा केला जातो, या तारखेचं महत्व काय ही माहिती अनेकांना नसते.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या!

आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसून येतात मात्र इतिहासात बघितले तर स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सुद्धा बंदी होती

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल!

शिवाजी महाराजांपासून सध्याचे पंतप्रधान मोदीजी यांच्यापर्यंत सर्वांची नावे परदेशात सन्मानाने घेतली जातात. भारताबाहेरही हे लोक विख्यात आहेत.

Read more

नेहरूंचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन : भाबडा की डोळस

सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन असणे भारताच्या संविधानाला अपेक्षित असल्याने कोणता दृष्टिकोन चुकीचा आणि कोणता बरोबर हे ठरवणे महत्वाचे ठरते.

Read more

महिलांची सौंदर्य प्रसाधने बनवणारी ही कंपनी उभारण्यात नेहरुंनी दिलं होतं प्रोत्साहन!

‘लॅक्मे फॅशन वीक’ सारख्या कार्यक्रमावरून लॅक्मेचं आणि भारतीय फॅशन आणि सौंदर्य प्रसाधन क्षेत्रासोबत असलेलं दृढ नातं दिसून येतं.

Read more

संस्थानांच्या एकीकरणामध्ये लोहपुरुषासोबत अत्यंत मोलाची भूमिका निभावणाऱ्या नेत्याबद्दल!

भारत सरकार आणि संस्थानिक यामधील संदेश देवाण-घेवाणीचे काम त्यांच्याकडे होते, ही संस्थाने यशस्वीरित्या विलीन होईपर्यंत त्यांनी ते सुरु ठेवले.

Read more

“माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी

ही मुलाखत त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या आधीची असल्याने तिला एक विशेष महत्व आहे.

Read more

सुभाष बाबूंच्या “सैनिकांसाठी” नेहरूंनी चालवलेला खटला भारताच्या “संपूर्ण” स्वातंत्र्यासाठी कारणीभूत ठरला

तेव्हाच्या देशातील प्रमुख पक्षाने, कॉंग्रेसने या घटनेची दखल घेतली. सुभाषबाबूंच्या आर्मीच्या बाजूने देश एकत्र होतोय पाहून कॉंग्रेसनेही या घटनेचा फायदा घेतला

Read more

तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!

हम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.

Read more

पंडित नेहरूंबद्दल जनमानसात घट्ट रुजवले गेलेले हे ९ समज चक्क धादांत खोटे आहेत…!

प्रत्येक राजकीय नेत्याला विरोधाचा सामना करावा लागतोच पण ,भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना विनाकारण बदनाम करण्याची एक टूम अलीकडच्या काळात आलीये.

Read more

पंडित नेहरू आणि एडविना माउंटबटन : अनैतिक म्हणून हिणवलं गेलेलं मैत्रीचं हृद्य नातं

एडविनाचा १९६० साली तिच्या राहत्या घरी मृत्यु झाला. मृत्युच्या वेळी तिच्या उशाला फक्त नेहरूंनी तिला लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा तिने ठेवला होता.

Read more

भारताच्या इतिहासातील आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने न पाहिलेले सुवर्णक्षण!!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी लंडन येथील इंडिया हाउसवर भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकवण्यात आला.

Read more

नेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते!

ही खोटी माहिती पसरवण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पाहिले तर यामागचा खरा उद्देश लक्षात येतो.

Read more

नेहरूंचा मुस्लिमांना खडा सवाल : “तुम्हाला हिंदुस्थान ‘अजूनही’ तुमच्या मालकीचा वाटतो का?”

जर आपल्याला पाकिस्तानचे नुकसानच करायचे असते तर आपण फाळणीला मान्यता का दिली? ते सर्व फाळणीच्या आधीच करणे जास्त सोपे नव्हते का?

Read more

“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”

या कायद्यांचा आणि जमीनदारी नष्ट करण्याचा संबंध काय? जमीनदारी च्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची लूट का करण्यात आली? याचे उत्तर काँग्रेस चे गुलाम देतील काय?

Read more

इंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं!

गरज पडली तेव्हा तेव्हा कम्युनिस्टांना इंदिराजींना मदत करण्याचे आदेश दिले जात आणि ते पाळले जात.

Read more

काश्मीर प्रश्न, नेहरू आणि संयुक्त राष्ट्रसंघ : काश्मीर आणि भारतीय जनमानस ४

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === मागील भागाची लिंक = भारताने “पाकव्याप्त काश्मीर” जिंकला का नाही

Read more

चरखा :- गांधीजींचा आणि मोदींचा

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === एकदा काय झाले, पंडित नेहरू आणि माउंटबँटॅन दाम्पती

Read more

नेहरूंनी १५ ला नव्हे, १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला होता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === इंग्रजांच्या प्रदीर्घ अत्याचार पर्वानंतर अखेर भारताने १५ ऑगस्ट

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?