देशासाठी १८ व्या वर्षी शहीद झालेल्या युवा क्रांतिकारकाची अज्ञात कहाणी!
त्यांच्या मनात लहानपणीपासूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा रुजलेली होती. ते त्यांचे शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले.
Read moreत्यांच्या मनात लहानपणीपासूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा रुजलेली होती. ते त्यांचे शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले.
Read moreचांदीच्या नाण्याला ‘रुपया’हे नाव दिले गेले. चांदीला संस्कृतमध्ये ‘रूप’म्हणतात. म्हणून हा चांदीचा रुपया. या शब्दानेच आजचे चलन ओळखले जाते.
Read moreस्वेत्लाना अलिलुयेवा यांची ही प्रेमकथा आणि जीवनपट येत्या काही वर्षात मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल असा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो.
Read moreकल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?
Read moreआगामी काळात त्यात दाखवली जाणारी नग्नताही वाढेल, लोकांना नग्नता बघायचीआहे आणि त्यावर टीका ही करायची आहे असं ही ती त्यावेळी म्हणाली होती.
Read more१९९९ साली आशिया चषकात खलनायची संधी चालून आली, पण इथेच घात झाला. कुंबळेचा चेंडू त्यांच्या उजव्या डोळ्यावर लागला. त्यांना तंबूत नेण्यात आलं.
Read moreआता जागतिक पातळीवर या सर्व गोष्टींची दखल घेऊन चित्ता वाचवण्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु केले गेले आहेत.
Read moreशाळेत असताना त्यांची ओळख द्रौपदी तुडू असा होती. ‘तुडू’ हे त्यांचं माहेरचं आडनाव! विवाह झाल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्विकारलं.
Read moreही घटना गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज तहसीलमधील आहे, जेथे शनिवारी मध्यरात्री संपूर्ण समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आलं होत
Read moreकुत्रा ट्रेन करणे, त्यासाठी हजारो रुपये खर्च करणे ही फॅशन झाली आहे. मी दिल्लीत रहायचो, तिकडे पगारावर कुत्री फिरवणारी माणसे असतात
Read moreयासाठी ग्राहक व्यवहार विभागाने ‘राइट टू रिपेअर’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे
Read more‘नीट’ परीक्षेत संपादन केलेल्या गुणांच्या आधारे वैद्यक अभ्यासक्रमातील प्रवेश निश्चित केले जातात. ही परीक्षा सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते.
Read moreअँथ्रॅक्स संसर्गाच्या प्रकरणाची पुष्टी करण्यासाठी यातील नमुने तपासण्यात आले,” असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
Read moreभारतीय गुप्तचर संघटनेकडून बिहार पोलिसांना ‘मिशन इस्लाम २०४७’ अंतर्गत बिहारमध्ये सुरू असलेल्या कामांची माहिती मिळाली होती.
Read moreकालीघाट हे कोलकाता, पश्चिम बंगालमधील एक शक्तीपीठ आहे. मान्यतेनुसार या ठिकाणी आई सतीच्या उजव्या पायाची काही बोटे पडली होती.
Read moreमित्रांनो गोव्याच्या बटरफ्लाय बीच सारखा आणि तेवढाच सुंदर असा समुद्रकिनारा महाराष्ट्रात आहे, तो ही अगदी सारख्या आकाराचा!
Read moreजगभरात या ब्रॅण्डची अनेक स्टोर्स आहेत. अगदी अमेरिकेपासून ते यूरोपपर्यंत सगळीकडेच लोकांच्या पसंतीस हा ब्रँड उतरला आहे.
Read moreआमदारांची ही अवस्था तर खासदारांमध्ये देखील खदखद होतीच, त्यातच उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की ते द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार.
Read moreकित्येकदा वंशपरंपरागत चालत आलेले आजार न सांगण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. शिवाय त्यातील स्त्री ही गर्भ धारणेसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत
Read moreइतर कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक काय म्हणतील याला पालक घाबरतात. आजूबाजूच्या लोकांच्या सहकार्याशिवाय समाजात राहणे
Read moreजात नाही ती जात असं म्हणतात. पण, काही माणसं जात धर्म याच्या पलीकडे असतात. जात धर्मापेक्षा त्यांना आपली तत्वे, आपला देश मोठा वाटत असतो.
Read moreया लेखात आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही फुकटात राहू शकता आणि तुमच्या जेवणाची सोयही एकही पैसा न देता होईल.
Read moreतुम्हाला तीच International स्थळे कमी पैश्यात तसंच पासपोर्ट आणि व्हिसाच्या कटकटीशिवाय बघायला मिळाली तर… पण आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे?
Read moreभारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती.
Read moreथोडक्यात सांगायचे झाले तर – वीजबिला बाबत कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास संबंधित संस्थेकडून आवश्यक ती खात्री करून घ्या
Read moreआपल्या देशात आणखी काही असे अधिकारी देखील आहेत, ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याकरिता स्वतःला समर्पित केले.
Read moreया शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इथे भरणारा कुंभमेळा हा तर जगभरातील चर्चेचा विषय असतो.
Read moreपूर्वीच्या काळी राजा-राजवाड्यांकडे आणि नगरातील इतर धनसंपन्न लोकांकडे भरपूर सोने, चांदी, हिरे, मोती असायचे. जे अनेक परकीयांनी लुटून नेले
Read moreतसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात.
Read moreपण यांच्यासोबत अजून एक नाव आहे, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ते नाव म्हणजे- द्रौपदी मुर्मू!
Read moreती केवळ शोभेची बाहुली बनून कार्यक्रमात मिरवण्यापुरती पतीसोबत गेली नाही. तर तिनं राजकारण आणि समाजकारणात भरीव कामही केलं.
Read more‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.
Read moreजगभरात कामाच्या संधी असल्यातरिही प्रामुख्याने, टोकियो, माद्रिद, पॅरिस, सोल, शांघाय, हॅम्बर्ग, बेंगलोर आणि मुंबई या शहरांचा यात मोठा वाटा आहे.
Read moreसर्व माणसे वेळ घालवण्यासाठी काही न काही करत होती, कारण त्यांच्या नशिबाने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांनाही माहित नव्हते.
Read moreआश्चर्याची गोष्ट म्हणजे भर पावसात देखील डब्बेवाल्यांच्या कामकाजात अजिबात खंड पडत नाही, सर्व डब्बे वेळेवर पोचवले जातात.
Read more१६१२ मध्ये बांधलेला हा किल्ला पणजीपासून १८ किलोमीटरवर आहे. अपर अगौडा किल्ल्याचा विस्तारित भाग म्हणून हा किल्ला ओळखला जातो.
Read moreबिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दीड वर्षात १० लाख नोकर्या देण्याच्या घोषणेनंतर बिहार मधील राजकारण अधिक तीव्र झाले आहे.
Read moreमोमोज मैद्यापासून बनवतात. हा मैदा धान्यातील तंतुमय भाग गेल्यानंतर राहिलेला जो भाग असतो त्यातील उरलेला पिष्टमय भाग असतो.
Read moreया निधी करमुक्त असेल. आपल्या कार्यकाळात ज्या सैनिकांना अपंगत्त्व किंवा मृत्यू येईल त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना त्यासाठी भरपाई दिली जाईल.
Read moreसर्वांपासून गुप्त ठेवून आपण कारगिलवर विजय मिळवू आणि मग आपल्या देशाला कारगिलची भेट देऊ असं मुशर्रफचं दिवा स्वप्न होतं.
Read moreचीन, बांगलादेश, तैवान या देशांमधील छोटे उद्योजक कंपनीने शोधले आणि त्यांना देखील बुट तयार करण्याचं काम देऊ लागली.
Read moreबलबीर पाशा हे एकमेव कॅम्पेन होतं जिथे एकापेक्षा अधिक मार्केटिंग एजन्सीने समाजकार्य म्हणून कोणतंही मानधन न घेता हे काम केलं होतं.
Read moreदिव्य दृष्टी नाहीशी झालेला संजय महाभारत युद्ध काळानंतरचा काही काळ युधिष्ठिराच्या राज्यात वास्तव्याला होता. मात्र फार काळ तो तिथे राहिला नाही.
Read moreइतिहास हा केवळ अभ्यासासाठी नसतो. त्या काळात आपण कोणत्या चुका केल्या, ज्या भविष्यात आपल्याकडून होऊ नयेत – हे आपल्याला इतिहासच शिकवतो.
Read moreतृतीयपंथांचा वार्षिक उत्सव तमिळ कालगणनेच्या नववर्षी कुवागम या मद्रास मधील लहानग्या गावामध्ये आयोजित केला जातो, जेथे भारतभरातील सर्व एकत्र जमतात.
Read moreकोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध असणे महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे तिसरे राष्ट्र त्या दोन्हीपैकी एकावरही कारवाई करताना हजारदा विचार करते.
Read moreस्वातंत्र्य मिळायच्या आधीच काही वैचारिक मंडळींचा असा दावा होता की देशाला जरी स्वातंत्र्य जरी मिळालं तरी त्याचा काही फायदा नाही.
Read moreमीठामध्ये सोडियम आणि क्लोराईड असते. मीठामध्ये असलेले सोडियम तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकते, तर मीठ जीवनासाठी आवश्यक आहे
Read moreसध्या अनेक मल्टिप्लेक्स उभारली गेली असली, तरीही विकेंडला तिकीट मिळविण्यासाठी खटपट करावी लागते याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल.
Read moreइतर लहान मुलं जादूच्या, राजाराणीच्या, देवदेवतांच्या गोष्टी ऐकत असताना लहुजी मात्र युध्द कथा ऐकायचे. त्यांना युध्दाचं बाळकडू घरातूनच लाभलं.
Read moreया विविधतेमुळेच अलीकडे वेगवेगळ्या राज्यांच्या नवनिर्मितीची मागणी केली जात आहे. जसे की महाराष्ट्रातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे.
Read moreजगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते, झालेलीही नाही आणि होणारही नाही. या गावांना पूर असं म्हणण्याचं काहीतरी कारण असलेच ना?
Read moreमित्रांनो लग्नाआधी ही नियमांची सप्तपदी चांगली रट्टा मारून पाठ करा. कारण संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल.
Read more११ जूनला गोत्रीमधल्याच एका मंदिरात ५ विधी करून क्षमा लग्न करणार आहे. त्यानंतर ती गोव्याला २ आठवड्यांकरता हनिमूनलाही जाणार आहे.
Read moreपाब्लो इस्कोबारच्या मेडेलीन कार्टल या गँगच्या कार्लोस सह-संस्थापक होता. ड्रग्जच्या धंद्यातून कार्लोसने बक्कळ पैसा कामावला होता.
Read moreप्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का?
Read moreअवघं २२ वय असणार्या कृष्णाने बेकायदेशिररित्या भारतात प्रवेश करण्याचं ठरवलं. त्यानुसार ती आधी सुंदरबनमधे दाखल झाली.
Read more१९०० आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात बहुतेक पंजाबी संगीतकार निर्माते एकतर परदेशात राहत होते किंवा परदेशातून परत आले होते
Read moreपोर्तुगीजांना जेव्हा भारतीय सेनेचा हल्ल्यांचा सामना करावा लागत होता त्याच वेळी गोव्यातील लोकांच्या तीव्र प्रतिकरांचा देखील सामना करावा लागला.
Read moreप्राण्यांची तस्करीचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनात असेल्या अंधश्रद्धा! गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी, मांडूळ सापाची गरज असते
Read moreया चित्रपटात आपली बायको प्रिया हिला वंध्यत्व आल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात राज आणि प्रिया हे जोडपं सरोगेट मातेकडून मूल घ्यायचं ठरवतात.
Read moreकार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.
Read moreत्यावेळी त्यांच्यावर ओढावलेलं दुःख वर्षानुवर्षे मनात ताजं राहूनही तसंच जगत राहणं म्हणजे काय याची कल्पना आपल्याला करता येऊ शकत नाही.
Read moreआता हे टेरर फंडिंग काय आहे? तर दहशतवादी कामासाठी लोकांकडून पैसा उभा करणे. दहशतवादी लोकांना शस्त्रास्त्रे चालवायचे प्रशिक्षण देणे
Read more‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.
Read moreअशा या कडवट शिवसैनिकाला केवळ नगरसेवकाची जबाबदारी न देता शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख केले. गेली १४ वर्ष ते जिल्हाप्रमुख आहेत.
Read moreराज्यात कितीही सत्ताबदल होऊदे कोणाच्याही हाती सत्ता गेली तरी इकडे सोलापुरात उजनी धरणाच्या पाणीनियोजनाचा उडणारा बोजवारा आजही उडतोच आहे.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreगोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवणं हा पर्यटकांसाठी आल्हाददायक अनुभव असतो. गोव्याच्या य सौंदर्याचं वर्णन करणारी गाणीही प्रसिद्ध आहे.
Read more१८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला.
Read moreठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची
Read moreस्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.
Read moreसापाची आणि अंड्यांची पाहणी करायला दिवसातून एकदा किंवा दोनदा यायचे. पायथनची अंडी उबायला ६० ते ६५ दिवस लागतात.
Read moreiPhone 7 आणि iPhone 7 Plus चं उदाहरण घ्या ना, सध्या संपूर्ण जगात भारतातच या दोन फोनच्या किंमती सर्वात जास्त आहेत.
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreशेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही
Read moreIMD ने शुक्रवारासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या काही भागात तापमान ४६ ते ४७ पर्यंत जाऊ शकते. रविवारसाठी येलो अलर्ट दिला आहे.
Read moreगुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreजगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते
Read moreविविध क्षेत्रात वावर असणारे अदानी मीडियापासून तरी कसे लांब राहतील? नुकतंच त्यांनी ‘द क्विंट’मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
Read moreकोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही
Read moreसर्वसामान्य माणूस असं जरी म्हटलं तरी सगळ्याच सर्वसामान्यांचे आर्थिक स्तर सारखे नसतात. थोड्याफार फरकाने वरखाली असतात.
Read moreकधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read more२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही
Read moreआपत्ती येते तेव्हा नेहमी काहीतरी घेऊनच जाते. यंदा ही आपत्ती मात्र आख्खा रथच देऊन गेली ते देखील सोनेरी. अर्था त्याचे गूढ देऊन गेलीय.
Read moreशतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही..
Read moreआज पर्यंत पद्याआड राहून उमेदवारांना जिंकून आणणारे प्रशांत किशोर आता सक्रिय राजकारणात शिरणार असल्याची चर्चा सध्या होत आहे,
Read more९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं
Read moreआपण तुरुंग पाहतो तो केवळ चित्रपटांमध्येचं किंवा कमनशीबवान असू तर जवळच्या कोणा महाभागाच्या कृपेने तुरुंग बाहेरून पाहायला मिळतो.
Read moreपरंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल.
Read moreगेली अनेक वर्षं त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी कॅन्सरमुळं निधन झालं.
Read moreदक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.
Read moreमोदी आणि योगी या जोडगळीने जे विकासाची स्वप्न बघितली आहेत त्यावरून यूपी एक प्रगत राज्य बनेल हे नक्की….!
Read moreउमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही.
Read moreआपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये काही ठराविक वर्षांनी होम-हवन केले जाते. जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख-शांती अबाधित राहावी.
Read more२०१४ साली अब की बार मोदी सरकार हा नारा देण्यामागे प्रशांत किशोर होते, मोदींना सत्तेत आणण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.
Read moreहा क्लब भारताचा राष्ट्रीय क्लब म्हणून ओळखला जातो. एवढेच नव्हे तर हा क्लब आशिया खंडातील सर्वात जुना क्लब म्हणूनही ओळखला जातो.
Read moreया माजी नागरी सेवकांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की… ‘भारतात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण चालले आहे ते द्वेषाचे आहे.
Read moreइंडोनेशिया या देशाने खाद्यतेलाची(पामतेल) निर्यात बंद केली आहे. भविष्यात याचा थेट प्रभाव भारतासह अनेक देशांवर दिसून येणार आहे.
Read moreभारतात देखील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवतात, परंतु जर भारतात टेस्लाचे प्रवेश झाले तर याला प्रचंड वेग येईल.
Read moreतब्बल वर्षभर फुकटात इंटरनेट आणि कॉलिंगची सेवा वापरण्याची मिळणार असलेली संधी! त्यावेळी जिओच्या सिमकार्डमागे धावणारा मोठा ग्राहकवर्ग होता
Read moreकांदा बाजारात येऊ लागताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
Read moreउत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यांमध्ये उत्तर विंध्यन पर्वतरांगेत वसलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चित्रकूट.
Read moreही भारतीयांना दिलेली एक प्रकारची धमकीच होती की जर तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात तर तुमचीही अशीच अवस्था होईल.
Read moreभारतात आज अनेक जातीजमाती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या जाती अस्तित्वात आहेत त्यावरून होणारे राजकारण कायमच असते
Read moreअक्षय कुमार राष्ट्रभक्तीने चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो, त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?
Read moreविशिष्ट धर्मावर किंवा विशिष्ट गटावर किंवा विशिष्ट सरकारवर या दंगली पेटवल्याचा किंवा या दंगलींना पाठिंबा दिल्याचा आरोप होतो.
Read moreभविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?
Read moreकाही जणांनी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय तर काहींनी हिंदू सण साजरे करतानाही प्रचंड आवाजामुळे लोकांची गैरसोय होतेच
Read moreआपल्याकडे अनेक सिनेमे हे परदेशात बनवलेल्या सिनेमांवर आधारित असतात फक्त चित्रपटाला भारतीय स्वरूप देऊन त्यात बदल केले जातात
Read moreअन्न-धान्याची कमतरता, ब्रिटीशांचे शेतीविषयक असलेले खराब धोरण यामुळे तेव्हा सहा ते दहा दशलक्ष लोक भुकेने मरण पावले होते.
Read moreराज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर आता पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या इस्लामिक संघटनेची प्रतिक्रिया आली आहे.
Read more९० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनिल गुरवने प्रत्येक माइलस्टोन सह फलंदाजीतील विक्रमांची नोंद करणे सुरू ठेवले.
Read moreयातले काही स्टार्टअप्स पाहीले तर प्रथमदर्शनी जरी ते विचित्र वाटले तरी खरंच ते लोकांसाठी उपयोगाचे ठरू शकतील का या शक्यतेचा आपण विचार करू.
Read more२०२२ मध्ये सिमेंट इंडस्ट्रीतली मागणी ७ टक्क्यांहून अधिक वाढेल अशी आपली अपेक्षा असल्याचं अंबुजा सिमेंटने सांगितलं.
Read moreपरकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.
Read moreसध्याची श्रीलंका म्हणजे रामायणातील लंकेचा राजा रावण याची सोन्याची लंका. असे म्हंटले जाते की श्रीलंका ही पूर्ण सोन्याची होती
Read moreअश्या या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आजही कित्येक लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया
Read more२०११ च्या व्होग प्रोफाइलनुसार अक्षता यांचा हा ब्रँड भारतीय आणि पाश्चात्त्य यांचे फ्युजन करण्याचे काम करतो.
Read moreभीती सगळ्यांनाच वाटते आणि भीती वाटणे हे स्वाभाविक आहे, पण गोष्ट जेव्हा भूता-प्रेतांची येते तेव्हा त्या भीतीचा आपण अंदाज लावू शकत नाही.
Read moreअनेकांची मुंबईत घर घेण्याची स्वप्न जिथे धुळीला मिळतात तिथे या भीक मागून उपजीविका करणाऱ्यांनी केवळ भीक मागून मुंबईत फ्लॅट घेतल्याचे आपण पाहिले.
Read moreआत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.
Read moreपरिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी तर या सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वेटिंग पीरियड सुरू आहे.
Read moreया जेलमध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना डांबून ठेवतात म्हणे आणि याच गोष्टींमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला या तिहार जेलचं भारी अप्रूप!
Read moreगेल्या महिन्यात रशिया कडून देशाने १२० लाख barrels इतक कच्चं तेल सवलतीच्या दरात आयात केल. आणि भविष्यात आणखी आयात केल जाऊ शकत
Read moreआरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.
Read moreभाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात
Read moreइंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या म्हणण्यानुसार, सिलियॅक या आजारामुळे अशक्तपणा आणि हाडं कमकुवत होणे यासारखे त्रास दीर्घकाळ होऊ शकतात.
Read moreसीमेवरील या तिन्ही गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा अशी तिथल्या ग्रामस्थांची आणि महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे.
Read moreकलम १९ नुसार देशातील नागरिकांना कुठेही जाण्याचा, कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे. कलम २१ नुसार सर्व नागरिक सन्मानाने जगू शकतात.
Read moreकोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.
Read moreतामिळनाडू राज्यात आजवर एकूण १६ श्रीलंकन नागरिक दाखल झाल्याचं जलखात्याने जाहीर केलेल्या माहितीत निष्पन्न झालं आहे
Read moreआज हॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न बॉलीवूड प्रत्येकजण बघत असतो काहीजण त्यासाठी प्रयत्न करतात देखील प्रियांका चोप्रा हे त्यातले एक नाव
Read moreतीन तलाकचा किंवा काश्मीर-फाळणीचा विषय असो. त्याबद्दल मुस्लिमांची नेमकी भूमिका जाणून घ्यायला प्रत्येक बिगर मुस्लिम उत्सुक असतो.
Read moreपाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाचं दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं.
Read moreया मंदिराचा प्रकल्प हाती घेतलेली संस्था लवकरच नवी दिल्लीतील संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या तज्ञांचा सल्ला घेणार आहे.
Read more“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.
Read moreकोरोनाने जसे लोकांचे नुकसान केले तर काहींनी याकडे संधी म्हणून बघितले आणि पोटापाण्यासाठी काहीतरी किंवा आपला छंदाचे व्यवसायात रूपांतर केले
Read moreकोरोनाचा आणखी कुठला नवा व्हेरियंट येईल आणि केसेस पुन्हा वाढल्या तर या शक्यतेची आता आपल्याला भीती वाटेनाशी झाली आहे
Read moreएका अहवालानुसार, भारतात जवळपास ६२ कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींच्याही वर जाईल.
Read moreआज आपल्याकडे अनेक परदेशातील वस्तू सर्रास मिळतात मात्र त्यातील दर्जा आणि त्याची किंमत यात बराच फरक आढळून आलेला आहे
Read moreकोरोनामुळे लोक पुरते बेजार झाले आहेत एकावर एक संकट आपल्यावर येत आहेत साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत!
Read moreतौलनिक अभ्यास करून संभाव्य परिणामांची केलेली मांडणी देखील तर्कसंगत वाटते. युद्ध घडूच नये ह्यासाठी केलेलं शक्ती-प्रदर्शन हीच सैन्यशक्तीची खरी गरज आहे.
Read moreखरं तर या सिनेमाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या विषयाला हात घातल्याने आता त्या विषय संदर्भातील गोष्टी समोर येत चालल्या आहेत.
Read moreआपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.
Read moreभाजपने केलेल्या कामाच्या सातत्याने उत्तर प्रदेशात तब्बल ३७ वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती दोनदा बसवली जात आहे.
Read moreमुंबईत त्यांना डायमंड सॉर्ट महिंद्रा ब्रदर्समध्ये नोकरी मिळाली होती. काही महिन्यानंतर, त्यांनी स्वतःचे हिरा ब्रोकरेज आउटफिट सुरू केले.
Read moreमोहम्मद अली जिना हा आपल्याकडे एक वादग्रस्त विषय आहे, भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जिना यांच्यावर टीका केली होती.
Read more१६ मे १९७५ ह्या दिवशी सिक्कीम हे भारतामध्ये विलीन करण्यात आले. हे आता भारताचे २२ वे राज्य म्हणून ओळखले जाईल
Read moreपक्षाने सोपवलेली जबाबदारी, कार्यकर्त्यांचे अहोरात्र कष्ट, लावलेला पैसे या सगळ्या गोष्टींचे दडपण या मंडळींना असतेच.
Read moreसध्यातरी जगाच्या मानाने आपण भारतीय विमान क्षेत्रात तरी ‘महिला विमान चालक’ या संख्येत फार पुढे आहोत याचा आनंद मानुयात.
Read moreदिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मेट्रो मॅनवर पूर्ण विश्वास दाखवला आणि सरकारने त्यांना पाचवेळा मुदतवाढ दिली.
Read moreअनेक मुली त्यांना आपल्या रोल मॉडेल मानतात. जम्मू-काश्मीर मधल्या मुलींनी आयएएस परीक्षा द्यावी असे त्यांना वाटते.
Read moreअभिनयाची प्रशंसा करता करता अचानक लग्नाची मागणी आल्याने ती मुलगी जरा गोंधळली, परेशजी मात्र तिला पुढे सांगतच होते
Read moreसध्या भारतातील मेडिकल शिक्षण हा विषय गाजतोय, त्यामुळे येत्या काही वर्षांत त्यात बदल होईल का हे येणार काळच ठरवेल.
Read moreया सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता
Read moreसुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची त्यांची इच्छा होती. कपड्यांच्या व्यवसायात उतरत त्यांनी या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं.
Read moreव्लादिमिर पुतीन आणि रशियाकडे यावर कारवाई करण्याखेरीज आणखी कुठला पर्याय नव्हता आणि त्यामुळे युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला.”
Read moreआज कोणत्याही उपवासाला हक्काचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे साबुदाणा याच साबुदाण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात
Read moreरशियातल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये तर मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिष्यवृत्तीही दिली जाते.
Read moreआतापर्यंत रशियाची पाचवी सगळ्यात मोठी वित्तीय संस्था ‘वीईबी’वर, रशियाच्या ‘प्रोम्सवाज बँके’वर निर्बंध लावले गेले आहेत.
Read moreरशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्मिती होते. त्यामुळे युद्ध जर झाले तर त्याचा सर्वाधिक भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.
Read moreजयललितांसाठी तामिळनाडू मधील जनता अक्षरश: वेडी होती. जणू गोरगरिबांची ‘अम्मा – आईच्या जाण्याने तेथील जनता पोरकी झाली.
Read moreकुठल्या ही भाजप किंवा काँग्रेसी चेहरा न आणता याव्यतिरिक्त चेहरा आणावा जेणेकरून काँग्रेस देखील नितीश कुमारांना पाठिंबा देईल.
Read moreचित्रा रामकृष्ण यांनी अध्यक्ष पदावर विराजमान झाल्यावर एका अध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या नादात त्या आपलं कर्तव्य विसरल्या
Read moreसमाजव्यवस्थेवर तुमच्या मनात असलेला राग व्यक्त करण्यासाठी मध्यंतरी काही लोकांनी ‘पुरस्कार’ हे शस्त्र म्हणून वापरलं होतं.
Read moreलालू प्रसाद हे मुख्यमंत्री होते तर वित्त आयुक्त होते व्ही.एस दुबे. नोकरीचा भाग म्हणून त्यांनी विविध भागांचा आढावा घेत होते
Read moreअनेक वर्ष स्त्रियांवर अत्याचार होत राहिलेला आहे त्यांचा अमानुष छळ देखील केला आहे आज ही अनेक ठिकाणी होत आहे म्हणून काही कठोर कायदे केले आहेत
Read more१९७८ पासून ते संस्कृतच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. संस्कृत भाषा पुन्हा लोकांमध्ये रुजवण्याची त्यांची मोहीम आजही सुरू आहे.
Read moreत्यांच्या या वस्तीला ‘रेड लाईट एरिया’चा टॅग लागला, की न जाणे किती माता, बहिणी आणि अगदी अर्धांगिनींचा सुद्धा सौदा केला जातो.
Read moreभारताच्या “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणताना “पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग” असे वाक्य येते. आपण हे वाक्य अगदी सहज म्हणून जातो.
Read moreप्रत्येक बाजूला १६ म्हणजेच ४ बाजूंना मिळून ६४ अशी त्यांची विभागणी केली आहे. याशिवाय गणेश आणि कार्तिक यांच्या मूर्ती आहेत.
Read moreया नावाचा आपण सार्थ अभिमान बाळगायला हवा ज्याचा उगम संस्कृतमध्ये असून त्याचा अर्थ आपली जीवनवाहिनी अशी नद्यांची संस्कृती आहे.
Read moreभारतात ब्रँड संकल्पनेला जरी उशिरा सुरवात झाली असली तरी भारतीय ब्रॅण्डची आज आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर नाव झाले आहे
Read moreदेशाच्या पंतप्रधान मोदीजी देखील यात मागे नाहीत, कुठल्या ही राज्याच्या जनतेशी संवाद साधताना ते तिकडच्या भाषेतून सुरु करतात.
Read moreआज भारतात अनेक शिव मंदिर अस्तित्वात आहेत प्रत्येक मंदिराचा असा एक वेगळा इतिहास आहे काही मंदिरात साक्षात्कार देखील झाले आहेत
Read moreबाप्पा कुठल्याही रूपात असला तरीही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल आणि मनात फक्त शुद्ध भक्तीची भावना जागृत होईल असे बाप्पाचे रूप असते.
Read moreकॅन्सरग्रस्तांचा त्रास कमी करणारे संशोधन व औषधनिर्मिती एका भारतीय संशोधकाने पाऊल शतकाआधीच शोधून काढले आहे डॉ. येल्लप्रगडा सुब्बाराव
Read moreनिर्मला सीतारामन यांचे पती परकाला सीतारामन हे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची मुलगी वाङमयी परकला हिला वाचन-लेखनात रुची आहे
Read moreबजेट सदनात सादर करण्याआधी तो एक महत्त्वपूर्ण आणि गोपनीय दस्तऐवज असतो. त्यामुळे त्याला वित्त मंत्रालय स्वतःच्या प्रेसमध्ये छापतं.
Read moreआपल्या अनेकोत्तम चित्रपटांनी फ़ॅन्सना वेड लावणारा विजय ९६ या चित्रपटानंतर देशभरातल्या चित्रपट रसिकांना आवडू लागला.
Read moreहिसार येथील विकास शर्मा जेव्हा १२ वी च्या परीक्षेत नापास झाला तेव्हा पुढे काय? असा त्याच्यापुढे प्रश्न होता. घरची परिस्थिती देखील बेताची होती
Read moreआता या मंदिरातली पेटीत ठेवलेली ती मूळ मूर्ती नुसत्या डोळ्यांना का दिसत नाही हे कदाचित खुद्द तिथल्या पुजाऱ्यांनाही माहीत नसावं.
Read moreविशेष म्हणजे भारतात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लोणच्याची काकडी प्रक्रिया करून जगाला निर्यात केली जाते.
Read moreहा परीक्षार्थी प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चक्क ब्लूटूथचा वापर करत होता. मुन्नाभाईप्रमाणेच हा वर्गात बसून प्रश्न सांगत होता
Read moreया सगळ्या उत्सवात आपण उत्साहाने सहभागी होतो, मात्र हा उत्सव नेमका याच दिवशी का साजरा केला जातो, या तारखेचं महत्व काय ही माहिती अनेकांना नसते.
Read moreप्रत्येक कैद्याला ३० पाउंड नारळाचं तेल आणि सरसोचं तेल काढावं लागायचं. जर ते हे नाही करू शकले तर त्यांना अमानुष मारहाण करण्यात यायची.
Read moreआज संघर्ष खरं तर कोणालाच टळलेला नाही आज अनेक लोक वर्षनुवर्षं संघर्ष करून यशस्वी होताना दिसून येतात त्यांचे कष्ट आपण बघत नाही
Read moreरिजर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर अय्यंगर यांची सुद्धा या प्रकरणात दोन वेळेस चौकशी करण्यात आली होती. यानंतर अनेक बँकांची चौकशी केली गेली
Read moreशारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.
Read moreमकर संक्रांतीच्या निमित्ताने या कुटुंबाने त्यांच्या भावी ‘NRI’ जावयासाठी थोडेथोडके नाही तर तब्ब्ल ३६५ खाद्यपदार्थ बनवले.
Read moreयांच्या घटस्फोटाची विशेष बाब म्हणजे हा घटस्फोट फक्त देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांमध्ये एक गणला जातो.
Read moreइतिहास ही अशी गोष्ट आहे ज्यात काय खरे आणि काय खोटे हे तुम्ही स्वत: ओळखू शकत नाही, जो इतिहास लिहिला आहे त्यावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो.
Read moreभारतातर्फे हबीब यांना भारतापासून पाकिस्तानात पाच किलोमीटर दूर अशा कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत मोफत व्हिसा मुक्त सुविधा देण्यात आली.
Read moreरक्तचंदनाला आज भारताचं नव्हे तर चीन, म्यानमार जपान आणि इस्ट एशिया या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
Read moreत्यामुळे एकंदरित हा सगळा गोंधळ लक्षात घेता तुम्ही बुस्टर डोस घेणार की नाही? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Read moreही यादी संपली आहे असं आपल्याला वाटतं न् वाटतं तोच ‘आणखी workouts आहेत’ असं हे घड्याळ आपल्याला दाखवतं. या घड्याळात ‘Workout tracker’ आहे.
Read moreआज भारतामधील राज्य, राष्ट्रीय महामार्ग आहेत जिथे अशा पद्धतीची धार्मिक स्थळे आहेत, श्रद्धाळू प्रवासी आवर्जून अशा ठिकाणी थांबतात
Read moreजुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा.
Read moreवातावरणातील बदल, वाढती थंडी, पावसाचामध्येच शिरकाव या सगळ्या गोष्टींचा परिणाम आज आपल्यावर होताना दिसून येत आहे.
Read moreआताच्या बदलत्या परिस्थितीनुसार सगळ्या अडचणींवर मात करत ऑनलाईन मतदान करूया आणि देशाच्या विकासाला हातभार लावूया.
Read moreही कहाणी आहे, याचवेळी स्थापन झालेल्या एका कंपनीची, जी अजूनही व्यवस्थित सुरू आहे. जो आज एक ब्रँड बनला आहे.
Read moreएका नेत्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने चक्क तुरुंगात असताना निवडणूक लढवली आणि जिंकून सुद्धा दाखवली.
Read moreसंपत्तीवर होणारी भांडण आपल्याकडे नवी नाहीत. आज संपत्तीसाठी मुलं जन्मदात्या आई वडिलांना संपवण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत.
Read moreया अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो.
Read moreआज मोदींच भरभरून कौतुक करणारे देखील सोशल मीडियावर, राजकीय चर्चांमध्ये आढळून येतातच, कलाकार सुद्धा यात मागे कसे राहतील?
Read moreविक्रम मिस्रि हे मूळचे श्रीनगरचे आहेत. त्यांचा जन्म १९६४ मध्ये झाला होता. आपलं शालेय शिक्षण त्यांनी श्रीनगर, ग्वाल्हेर येथून पूर्ण केलं.
Read moreया डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.
Read moreव्हीजेडी पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण फायदा असा आहे, की यात त्या संघाच्या मागील सामन्यातील कामगिरी सुद्धा विचारात घेतली जाते.
Read moreग्राहकांच्या तक्रारीला ४८ तासांच्या आत प्रतिसाद द्यायला हवा त्याचबरोबरीने त्यांच्या तक्रारीचे निवारण महिनाभरात करायला हवे.
Read moreअधिकाऱ्यांनी काही काळ जैनबला एका कॅम्पात ठेवलं. जोपर्यंत ती त्या कॅम्पात होती तोपर्यंत बूटा सिंगची आणि तिची भेट होऊ शकायची.
Read moreभारतातला असाच एक रहस्यमयी किल्ला आहे ‘गढकुंडार’ हा किल्ला. फार पूर्वी एकदा ५०-६० लोकांची वरात या किल्ल्यावर फिरायला गेली
Read moreलडाख म्हणजे जणू स्वर्गच, भारतमातेचा मुकुट म्हणजे काश्मीर आणि ह्या मुकुटावरचा, आपल्या तेजाने चमकणारा, तेजस्वी हिरा म्हणजे लडाख!
Read moreवयाची अठरा वर्ष पुर्ण होताच सरकारकडून आपल्याला काही ठराविक कागदपत्र दिली जातात. आपण भारतीय नागरिक असल्याचा हा पुरावा आहे.
Read moreआपल्याला गरज असेल तर ‘प्रोटीन शेक’ , ‘प्रोटीन पावडर’चं जरूर सेवन करावंच. पण तारतम्य बाळगून योग्य प्रमाणात ते करावं.
Read moreखाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांकरता ‘फॉर्म ६०’ भरणे गरजेचे आहे. यासोबत नोकरीसंदर्भातली कागदपत्रं आपल्याला द्यावी लागतील.
Read moreआपल्या भारताबद्दल प्रत्येक भारतीयाला आदर आहेच, पण एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, ‘आपल्या देशाला भारत का म्हणतात?’
Read more२०१९ साली हा निर्णय सुप्रीम कोर्टाने जाहीर केला असून, न्यायधीश अरुण मिश्रा आणि विनीत सरण यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
Read moreजॉनी वॉकर पासून सुरू होणारा विनोद जॉनी लिव्हरवर येऊन थांबायचा. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीचा त्यांचा काळ खूप खडतर गेला.
Read moreदक्षिणेकडील राज्यांपैकी आपची ही सर्वात मोठी कामगिरी ठरू शकेल. मतदानाच्या प्रमाणात आप काँग्रेसला देखील मागे टाकले असे अंदाज दर्शवले जात आहेत.
Read moreआज जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी ओमिक्रोन या व्हेरिएंटवर अभ्यास केला आहे, त्यांच्या मते हा रोग मागच्या रोगापेक्षा घातक नक्कीच नाही
Read moreआपल्या देशात अनेक अद्वितीय ठिकाण, आश्चर्यकारक परंपरा आणि चाली रिती आहेत, ज्या आपण पिढ्यानपिढ्या बघत आलो आहोत.
Read moreयादव घराण्याची सून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्पल यादव या अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. २०१९ साली लोकसभेसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या
Read moreन्यायमूर्ती पी.व्ही कुन्हिकृष्णन पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत अन्य कोणत्या देशाचे नाहीत.
Read moreऐश्वर्याला या पैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले
Read moreबकासुर बनून अशा ठिकाणी पेटपूजा करण्यासाठी पोचलेल्या लोकांनी हवं तेवढं खाऊन सुद्धा हॉटेलवाल्यांना आर्थिक फायदा कसा मिळतो हे तुम्हाला माहित आहे का?
Read moreआज संसद भवन ही देशाची एक महत्वाची वास्तू म्हणून ओळखली जाते जी ब्रिटिशकाळात बांधली गेली आहे जिची रचना एका मंदिरावरून केली गेली आहे
Read moreजर तुम्ही आयुष्यातला बराच काळ भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात व्यतीत केला असेल तर तुमच्यासाठी बर्फ्वृष्टीचा आनंद घेता येणे
Read moreमहाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून संजय राऊत जरी ओळखले गेले असले तरी शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहेत
Read moreभारतीयांना इतकी वर्ष चारधाम यात्रा म्हंटल्यावर बऱ्याच अनिश्चिततेचा सामना करावा लागायचा. हा प्रकल्प झाल्यावर त्यांना त्रास होणार नाही.”
Read moreहिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्मातिलक शिकवण जतन होणं गरजेचं आहे. यासाठी हिंदू धर्माचा ठेवा जतन व्हायला हवा.
Read moreतुम्हाला असे कधी वाटले नाही का? की आपल्या छताला लटकवलेल्या त्या पंख्याला ३ पातीच का असतात? चार किंवा सहा का नसतात?
Read moreस्पर्धेतील स्पर्धकांचे ज्ञान केवळ पुस्तकी असून उपयोग नाही तर सामान्य ज्ञानासह तुमचा आत्मविश्वास, समाजाप्रति असलेले भान यांचीही चाचणी होते.
Read moreएवढं सगळं असूनही चिनी कंपनीशी केलेला हा करार म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब आहे. अनेक नेत्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे.
Read moreप्राचीन शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी काही महत्वाकांक्षी प्रकल्प हात घेतले आहेत त्यातीलच हा एक प्रकल्प
Read moreबिपीन रावत यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक मुस्लिम कट्टरपंथीयांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली
Read moreआज देशभरात काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यासाठी सगळे पक्ष देखील सक्रिय झाले आहेत. आश्वसनें अनेक पक्ष देत आहेत
Read moreआपल्या चोख कामगिरीमुळे आणि कायमच देशाची सुरक्षा हे आद्य कर्तव्य मानणारे बिपीन रावत आज आपल्यात नसले तरी त्यांची कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे
Read moreनिलगिरीचे डौलदार वृक्ष असल्याने हा भाग जंगल प्रकारात मोडतो. दक्षिण भारतातील जंगल जितकी विस्तीर्ण आहेत तितकीच ती दाटीवाटीची आहेत.
Read more२०२० च्या अहवालानुसार उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील महामंडळ ही नफ्यामध्ये आहेत मात्र कर्नाटक महामंडळाने यात बाजी मारली आहे.
Read moreदेशात होणाऱ्या निवडणुकांचे आणि निकालांचे आज जसे विश्लेषण केले जाते त्याची सुरवात खरीतर विनोदजींनी केली आहे.
Read moreभारतातली काही ठिकाणं भूत-प्रेत सारख्या घटनांमुळे प्रसिद्ध झाली आहेत. असे ठिकाण आहेत जिथे भीतीदायक वातावरण निर्माण करणाऱ्या घटना घडल्या आहेत.
Read moreराघवजी लक्ष्मी सावला यांना राजीनामा द्यायला लावल्यानंतर अर्थमंत्री पदाची जबाबदारी जयंत मालवीय यांच्यावर सोपविण्यात आली होती.
Read moreआज २८ वर्षांनी जीम लेकर, अनिल कुंबळे यांच्या यादीत आणखीन एका खेळाडूचं नाव सामील झालं आणि कुणीच न तोडू शकलेला रेकॉर्ड आज तुटला!
Read moreफरक इतकाच आहे की इथे सिनेमाप्रमाणे एखादी चेटकीण येऊन तरुणांना घेऊन जात नव्हती तर लग्नासाठी तरुणांचे अपहरण होत होते.
Read moreफरक इतकाच आहे की इथे सिनेमाप्रमाणे एखादी चेटकीण येऊन तरुणांना घेऊन जात नव्हती तर लग्नासाठी तरुणांचे अपहरण होत होते.
Read more“मी लेस्बियन आहे आणि मला मुलांमध्ये रस नाही.”बास. एवढी गोष्ट त्यांना धक्का देण्यास पुरेशी होती. त्यांना जवळपास ह्र्यदयविकाराचा झटका आला होता.
Read moreहिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेला हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि दोन देशांच्या बॉर्डरवर वसले आहे एक सुंदर शहर…
Read moreजे भाषाशास्त्रात पीएचडी देखील देते. त्याने एलएमएममध्ये एमए केले असल्याने त्याला एलएमएममधील पदवी मिळायला हवी
Read moreत्या दिवशी तज्ञांची भिती खरी ठरली. साऊथ आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या आक्राळविक्राळ रुपाचा जन्म झाला होता.
Read moreत्या दिवशी तज्ञांची भिती खरी ठरली. साऊथ आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या आक्राळविक्राळ रुपाचा जन्म झाला होता.
Read more२००६ साली त्यांना अपात्र ठरवले कारण तेव्हा जया बच्चन या उत्तर प्रदेश चित्रपट विकास मंडळाच्या अध्यक्षपद भूषवित होत्या.
Read moreविनोदाचा बादशाह म्हणवला जाणारा अभिनेता गोविंदाची क्रेझ जेव्हा कमी होऊ लागली होती तेव्हा त्याने सुद्धा राजकरणात एंट्री मारली होती.
Read more२०१४ साली अब की बार मोदी सरकार अशी हाक देऊन सर्वसामान्य जनतेत नरेंद्र मोदी नावाचे बीज प्रशांत किशोर यांनी रुजवले.
Read more२०१९ साली दोन्ही सभागृहांनी एक मताने काश्मीरमध्ये लागू केलेले ३७० कलम रद्द केले, आणि यावरून देशात एकच खळबळ माजली गेली
Read moreचीझ सारखे पनीर गरम पदार्थांमध्ये विरघळत नसल्याने वेगवेगळ्या ग्रेव्ही तसेच करींमध्ये पनीरचा सढळ हाताने वापर होतो.
Read moreतिने जी वक्तव्य केली हे तिचे वैयक्तिक मत आहे, आणि मी जे मुद्दे मांडले तो माझा आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आहे.
Read moreएअर फिल्टर चा वापर हा फक्त दिल्ली पुरताच मर्यादित नसून तो चंदिगढ, लुधियाना, हरियाणा येथे हि केला जातो. भारतात एअर फिल्टर च मोठं मार्केट आहे
Read moreआज जरी संदीप शेतीच्या व्यवसायात प्रगती करीत असला तरी सुरवातीला त्याला देखील अडचणींना सामोरे जावे लागले होते.
Read moreप्रत्येक व्यक्तीने आता कोणत्याही व्यायामाच्या साधनांवर अवलंबून न राहता घरीच योगासन करावेत असं सल्ला सध्या सर्वच डॉक्टर देत आहेत.
Read moreकाही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडली होती
Read moreकाही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.
Read moreजीवनसत्वे, शरीराची योग्य वाढ न झाल्याने हा आजरा उदभवतो. तसेच ज्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असते अशा कुटुंबात देखील हा आजरा दिसून येतो.
Read moreगोव्यात नुकतेच आम आदमी पार्टीने आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, सेक्युलर विचारसरणी असलेला पक्ष आता धार्मिक मुद्द्यांना हात घालत आहे.
Read moreकर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बंटवाल तालुक्यात ‘एलियानागुडू’ नावाचे गाव आहे. या गावात एक विलक्षण जोडपे राहते.
Read moreबॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा एकमेकांचे सच्चे मित्र होते. राजेश खन्नाने तर मुलाखतीत सांगितले देखील होते
Read moreमंदिरातील मुख्य देवतेला हसनांबा म्हणतात कारण ती तिच्या भक्तांना सुखी समाधानी झाल्याचे पाहून ती आनंदाने हसत असते
Read moreआता अशी आश्वासने दिल्यावर अनेकांना धक्का बसू शकतो कारण जो पक्ष धर्मनिरेपक्ष, भ्रष्टाचारमुक्त अशा विचारसरणींचा आहे
Read moreआज भारतातील फटक्यांची उलाढाल सर्वात जास्त या गावातून होते. तमिळनाडू राज्यात शिवकासी असे या गावाचे नाव आहे.
Read moreकंपनिकडून बोनस जसा करपात्र असू शकतो तशाच दिवाळीनिमित्त नातेवाईक, आप्तेषांकडून मिळणार्या भेटवस्तूंवरही कर भरावा लागतो.
Read moreआज बाजरात अनेक आध्यत्मिक गुरुरू वाढत चालले आहेत. कोणतेही टीव्ही चॅनेल आपण सकाळी लावल्यास एकतारी असं बाबा दिसतोच.
Read moreमी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreकॅप्टन अमरेंदर सिंग यांना ही झालेल्या घटनेबद्दल वाईट वाटले आणि त्यांनी आपला राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला.
Read moreपराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.
Read moreआपल्याकडे दूध हे पूर्ण अन्न समजल जात.म्हणूनच बाळ जन्माला आल्यावर सहा महिने फक्त दुधावर पोसले जाते. दुधामध्ये कॅल्शिअम असते
Read moreया ऑडिटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट असतात जसे की, लोकांच्या मुलाखती घेतल्या जातात, त्या वास्तूला भेट दिली जाते,
Read moreTRAI च मुख्य काम म्हणजे देशातील प्रसारण आणि मोबाईल सेवा नियंत्रित ठेवणे, २०१७ साली TRAI चॅनेलच्या बाबतीत एक निर्णय घेण्यात आला.
Read moreमागच्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते, आज कुठेतरी अर्थव्यवस्था रुळावर येत आहे.
Read more१२ ऑक्टोबर १४९२ रोजी कोलंबसने जमिनीवर पाउल ठेवले तेव्हा त्याला वाटले की तो भारतात पोचला आहे. परंतु खरे तर तो एका कॅरेबियन बेटावर पोचला होता.
Read moreलहानपणापासून त्याचे स्वप्न होते फॉर्म्युला वन रेसिंग ड्रायव्हर होण्याचे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ती मेहनत घेण्याची त्याची तयारी होती.
Read moreबीसीसीआयने वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे जमवण्यास सुरुवात केली, तेव्हा केवळ ३८ लाख रुपये जमा झाले. गरज होती तब्बल ४ करोड रुपयांची!
Read moreभारतासारख्या देशात जिथे अनेक उद्योगधंदे चालतात तिथे कोरोनामुळे बंद पडले. पर्यटन क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र पूर्णतः ठप्प झाले होते
Read moreतुम्ही कधी पर्फ्युमची दुकाने मॉल मध्ये वरच्या मजल्यांवर बघितली आहेत का? यासाठी आपल्याला ‘ह्युमन बिहेवियर’ बद्दल जाणून घ्यावे लागेल.
Read moreहैफाच्या लढाईने तुर्कांच्या सैन्याचे मनोबल मोडले व त्यांच्यासमोर माघार घेणे हाच एक पर्याय राहिला. यामुळे दोघांनी माघार घेतली
Read moreह्या अद्भुत गोष्टींवर जगातल्या वैज्ञानिकांनी अभ्यास करूनही त्यांचा उलगडा झालेला नाही. आधुनिक विज्ञानाने ह्या रहस्यांपुढे गुडघे टेकले आहेत
Read moreह्या मागे असा समज आहे की ज्या भांड्यात अन्न शिजवले, त्या भांड्यातूनच थेट अन्न खाल्ल्यास आपल्या लग्नाच्या दिवशी जोरदार पाऊस येतो.
Read moreआज सरकारी नोकरी सोडली तर इतर खाजगी नोकऱ्यांमध्ये कुठेच स्थिरता नाही. मोठमोठाल्या कंपन्यांना आपला गाशा गुंडाळाव लागला आहे.
Read moreसामान्य नागरिक काय करू शकतो? हा प्रश्न विचारणा-या प्रत्येकासाठी शालिनीआज हे उदाहरण आहेत. पतीच्या पेन्शनसाठी लढणा-या आजी न्यायालयात पोहोचल्या.
Read moreऑक्टोबर २०२१ मध्ये भारत सरकारने १८,००० कोटी रुपयांत ‘एअर इंडिया’चे सूत्र टाटा उद्योग समूहाकडे सुपूर्त केले आहेत.
Read moreअखेर तो दिवस आलाच, ही चलाखी इंग्रजांच्या लक्षात आली आणि शिवरामपंतांना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून अटक झाली. ‘काळ’ सुद्धा पुन्हा सुरु झाला नाही.
Read moreकाश्मीरच्या सुंदर अशा डोंगर रांगांमध्ये असलेले हे खीर भवानी मंदिर तिथल्या संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान मिळवून आहे.
Read moreआज फुल कुमार यांच्या शेतात त्यांच्या परिवाराशिवाय ३ मजुरांना सुद्धा काम मिळालं आहे. फुल कुमार यांचं वार्षिक उत्पन्न हे १२ लाख रुपये इतकं
Read moreकिती समृद्ध आहे नाही आपला भारत; किती नशीबवान आहोत आपण, की अशा भारतात आपला जन्म झाला. विविधतेने नटलेल्या परंपरा आपलं स्वागत करायला तयारच असतात
Read moreशेंगदाणे -गुळाची चिक्की, सुकामेवा-गूळ ह्याची चिक्की सुद्धा पौष्टिक आहे आणि ह्या गोष्टी उपवासाला देखील चालतात.
Read moreलाखो भारतीयांना सुरीनामसाठी रेल्वेत बसताना बघून कवीनं लिहीलेलं” रेलिया बैरन पिया को लिए जाए रे’ गाणं आजही सूरीनाममध्ये ऐकलं आणि गायलं जातं.
Read moreअंत्यविधी सारख्या विधी जिथे फक्त पुरुषांनी करायचे असतात असे विधी आज महिला देखील करत आहेत. पौरोहित्य करण्यात आता महिला देखील येत आहेत
Read moreतृणमुल पक्षाच्या विजयामागे एका व्यक्तीचा हात आहे तो म्हणजे प्रशांत किशोर, याच व्यक्तीने २०१४ साली नरेंद्र मोदींना निवडून दिले होते.
Read moreमध्यंतरी पनामा पेपर प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजले होते आणि आता पुन्हा एकदा पँडोरा पेपर प्रकरण गाजत आहे. यात अनेक भारतीयांचा समावेश आहे
Read moreहळूहळू लहानशा ओहोळांचे निर्झर आणि ओढे तयार होतात आणि ते एकत्र होऊन त्यांची मोठी नदी तयार होते. नदी ही शेवटी समुद्राला जाऊन मिळते.
Read moreहे आणि असे अनेक विचार गांधीजींनी त्याकाळात सांगितले होते. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर आजदेखील अनेक लोक जाताना दिसून येतात.
Read moreआयटी कायद्यात जशी सुधारणा करण्यात आली तशीच सुधारणा काही वर्षांपूर्वी ईकॉमर्स क्षेत्रासाठी देखील नियमावली करण्यात आली होती.
Read moreवादग्रस्त विधानं करणं असो, किंवा एखाद्या वादाविषयी धार्मिक गोष्टींबाबत मत व्यक्त करून वाद निर्माण करणं, डॉ. झाकीर नाईक हे नाव चर्चेत राहतं.
Read moreतालिबान बदलला नाही, कधीही बदलणारही नाही फक्त आपण अतिचांगुलपणाने त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलावी असा सल्लाही ते देतात.
Read moreकोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी अधिक प्रमाणात वाढत असते. ऑक्टबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी येणार असं बोलले जात आहे
Read moreओला इलेक्ट्रिक स्कुटर्सला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारताचं २०३० चं ‘संपूर्ण इलेक्ट्रिक गाड्यांचं लक्ष’ साध्य होण्याची आशा निर्माण झाली आहे
Read moreजागतिक महामारीमुळे एका रात्रीत शाळा कॉलेज ऑनलाईन झाले आणि या डिजिटायझेशनला अधिक गती मिळाली. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होणार
Read moreजगभरातील सगळ्याच देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला होता. जागतिक आरोग्य संघटना यावर अनेक दिवस चर्चा करत होती.
Read moreआज परदेशी गाण्यांची चाली चोरणं काही नवीन नाही ही परंपरा आर. डी बर्मन यांनी सुरु केली ती आजही प्रीतमसारखे संगीतकार पुढे आहेत.
Read moreघडलेला प्रकार अत्यंत्य भीषण आणि समाजाला काळिमा फासणारा आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी अशी मागणी अनेकांना कडून होत आहे,
Read moreभारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण यामुळे हाच अखंड हिंदुस्तान दोन भागात विभागला गेला, कित्येक लोक एकमेकांपासून दुरावली आणि नाती तुटली
Read moreइटलीकडे प्रस्थान करताना त्यांनी मुसोलिनीविषयी ‘थोर’ आणि ‘इतिहासात नोंद होईल अशा चळवळीचा प्रणेता’ असे उद्गार काढले.
Read moreभारताचा नागरिक केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, शासकीय मंडळे, शासकीय संस्था आणि इतर प्राधिकरणांविरुद्ध जनहित याचिका दाखल करू शकतो.
Read moreइसरो व डीआरडीओ ह्या संस्थांमध्ये निवड होणे ही देखील अभिमानास्पद गोष्ट असते कारण या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळते जो पूर्णपणे पात्र आहे.
Read more२०१९ च्या Forbes च्या मोस्ट पॉवरफुल वूमन च्या १०० महिलांच्या यादीत, ५४ व्या स्थानावर ! HCL च्या फाऊंडर शिव नाडर यांची ही एकुलती एक कन्या!
Read moreआज अगदी विकसनशील देश असो किंवा विकसित देश अमेरिकेसारखा देश ज्यात त्यात आपले लक्ष घालताना दिसून येतो मात्र तो यशस्वी ठरत नाही
Read moreआज एनइएफटी किंवा आरटीजीएस या ऑनलाईन पेमेंटच्या काळात ही अनेक ठिकाणी चेकने पेमेंट करण्याची पद्धत पाहायला मिळते.
Read moreझाडांपासून आपल्याला खूपच फायदे आहेत स्वतः दूषित हवा शोषून आपल्याला मात्र ताजी हवा देण्याचं काम झाड करत असतात
Read moreभारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.
Read moreआज कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प आहेत मनोरंजन क्षेत्र पर्यटन क्षेत्र यांना चालना मिळणे गरजेचे आहे त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
Read moreभारतात आज सर्वात जास्त कोणती चर्चा होतं असेल ती म्हणजे लसीकरणाची आज जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे त्यावर एकच उपाय म्हणजे लसीकरण
Read moreभारतातील काही मुस्लिम समाज हा पाकिस्तानात निघून गेला तेव्हा दलित समाजाने सुद्धा तिकडे जावं यासाठी एक व्यक्ती आग्रही होता.
Read moreमैदानावर फलंदाजी करायला जाण्यासाठी तयार असलेल्या सुनील गावस्कर यांना या गोष्टीचा अंदाज आला होता. वेगळं काही करण्याची गरज आहे, हे जाणवलं.
Read moreआज भारतात चाट प्रकारातील पदार्थ अगदी परदेशात देखील प्रसिद्ध झाले आहेत आज कोणतीही व्यक्ती पाणीपुरी खायला नकार देणारी नसते
Read moreआज कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत रोजच जगणं मुश्किल झाले आहे कोरोनासारखे संकट कधी संपणार हे कोणीच सांगू शकत नाही
Read moreसुभाष चंद्र बोस यांचा देखील देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात मोलाचा वाटा आहे मात्र त्यांचा अकस्मात मृत्यू होणं अत्यंत दुःखद घटना होती
Read moreआज तालिबान्यांनी जवळजवळ पूर्ण देशावर कब्जा केलेला आहे अनके स्थानिक नागरिक पलायन करत आहेत आपला जीव वाचवत मिळेल तिथे पळ काढत आहेत
Read moreआज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसून येतात मात्र इतिहासात बघितले तर स्त्रियांना घराबाहेर पडण्यास सुद्धा बंदी होती
Read moreभारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीडशे वर्ष लागली अनेक लोकांनी आपले बलिदान दिले आहे आज पण त्या लोकांची आठवण ठेवत नाही
Read moreआज भारताकडे विकसनशील देश म्हणून बघितले जाते मात्र आपला देश हळूहळू विकसित होण्याकडे चालला आहे याची दाखल इतर देश देखील घेत आहेत
Read moreतीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.
Read more“मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” या ओळी रचणाऱ्या कवी इकबाल यांनीच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना पहिल्यांदा मांडली होती.
Read moreआज कोणतंही कलाकृती घ्या कोणत्या ना कोणत्या कलाकृतीवरून प्रेरित होऊन केलेली दिसून येते खुद्द ताजमहाल सुद्धा एका वास्तूवरुन बनवला आहे
Read moreआज देशात राजकीय लोकांच्यात अनेकदा नावावरून वाद होताना दिसून येतात सत्तापालट झाली की नेते आपल्या पक्षातीळ लोकांची नावे देत असतात
Read moreआज महिला सक्षमीकरणामुळे आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले पाऊल ठेवून आपले कर्तृत्व गाजवत आहेत तसेच सरकार देखील प्रयत्न करत आहे
Read moreआज अनेक कलाकार इतर कलाकारांचे कौतूक करतात किंवा नाटकांत सुद्धा प्रेक्षक एखादया विनोदाला टाळी हसमखास देतातच
Read moreआज आपल्याकडे वास्तूचे उत्पादन करताना त्यात नेमके कोणते घटक असतात याची संपूर्ण माहिती कधीच दिली जात नाही कंपनीने ही माहिती दिली पाहिजे
Read moreपाणी हे आपण जीवन मानतो आज आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून पाण्याकडे बघितले जाते
Read moreह्या स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे असे मत आहे की, वेश्याव्यवसाय जगातून नाहीसा झाला पाहिजे.
Read moreभारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे, त्यांना फक्त संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे हे टाटा यांच्या लक्षात आलं होतं.
Read moreअसे म्हणतात अंदमान हे हनुमानाचे रूप आहे. मलय भाषेत हनुमानाच्या पात्राला हंडुमान म्हटले जाते आणि निकोबारचा अर्थ आहे नेक्ड (नग्न) लोकांचे बेट.
Read moreभारतात फार पूर्वीपासून आयुर्वेद प्रचलित आहे, आयुर्वेद अनेक रोगांवर उपयोगी पडतो असे दिसून आले आहे, आजही अनेकजण आयुर्वेदिक गोळ्या घेतात
Read moreभारतावर आणि आपल्या आसपासच्या देशांवर अनके वर्ष राज्य केले, आपल्या प्रमाणे इतर देशांवर सुद्धा अमानुष अत्याचार केले
Read moreकोरोनाकाळात अनेकांनी अथक परिश्रम घेतले आहेत, डॉक्टर नर्सेस यांनी जीवाची बाजी लावून अनेक पेशंट ना वाचवले आहे
Read moreफेसबुक सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते एकीकडे फेसबुक चे वापर करते वाढत चालेल आहेत तर दुसरीकडे टीकाकार वाढलेत
Read moreभारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला लढली
Read moreदेशात कोरोनाचा फैलाव होत आहेच त्यात आता पुन्हा बुरशीजन्य आजरांचे प्रमाण वाढत चालले आहे म्हणूनच आपण आपली काळजी घेणे आवश्यक आहे
Read moreकोर्टाने मध्यंतरी एक ऐतिहासिक निकाल दिला तो म्हणजे राममंदिराचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा निकाल एकदाचा लागला
Read moreआज देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे आज देशात रोज लाखो पेशंट सापडत आहेत हजारो लोक दगावत आहेत. अनेक ठिकाणी संसर्ग वाढला आहे
Read moreकोरोनसारखे भयंकर संकट अजून सुद्धा सावरायची चिन्ह दिसत नाहीत. आज कोरोना हा आजरा कितीपत शरीरात पसरला आहे यावरून टेस्ट केल्या जात आहेत
Read moreसध्या भारत लसीकरण मोहीम जोरदार चालू आहे सर्वाना लास मिळावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवत आहे!
Read moreआज एकूणच देशातील परिस्थती फार बिकट होत चालली आहे आज ऑक्सिजन नसल्याने अनेकांना आपल जीव जमाव लागत आहे ऑक्सिजन आयात करावा लागतोय
Read more१९४२ लव स्टोरी, लगान, राम तेरी गंगा मैली, अमिताभचा अग्निपथ, श्रीदेवीचा चांदनी सुपरहिट हिंदी चित्रपटांचे नेपथ्य करण्यामागे मराठी व्यक्ती आहे
Read moreशारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी ही नशा, सगळं कळत असुनही अजिबात सुटत नाही. तुमचा मित्र, परिचित, नात्यातला कुणी तर या नादी लागलेला नाही ना?
Read moreदेशात कोरोना सारखे भयंकर संकट जाणायचे चिन्ह दिसत नाही.महाराष्ट्रात तर संचारबंदी आहे मात्र इतर राज्य तितके गांभीर्य घेताना दिसून येत नाही
Read moreह्या धर्मात कालानुरूप आवश्यक ते बदल घडत आले आहेत, हा धर्म सर्वसमावेशक आहे अशी माहिती ह्या व्यक्तीने ह्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.
Read moreबाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्येक बिगर बौद्ध धर्मीय आदर करतो, कारण त्यांनी अमुल्य असे संविधान आपल्याला दिले आहे
Read moreबालपणीचा काळ सुखाचा या कवितेतील ओळी अगदी खऱ्या वाटत राहतात. प्रत्येकाच्या स्वतःच्या बालपणीच्या काही आठवणी असतात
Read moreभारत हा देश ऐतिहासिक गोष्टींसाठी कायमच प्रसिद्ध आहे .सर्व इतिहासातील गोष्टी अजून एक मोठे गुपित बनून राहिलेल्या आहेत
Read more१९१४ साली पहिल्या महायुद्धाची तयारी चालू असतानाच ४०० जणांची त्यांची फौज ब्रिटिश पोलिसांना योजनाबद्ध रीतीने त्रास देण्यासाठी निघाली.
Read moreलुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.
Read moreयुट्यूबवर आजही ग्रामाफोनमधील त्यांचा आवाज उपलब्ध आहे. २० भाषांमधून ठुमरी ते भजन गाणारी ती महान गायिका होती.
Read moreत्यांची बायको ज्या मार्गाने भारतात आली, तोच मार्ग त्यांनी धरला, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, टर्की, युरोप असा मार्ग त्यांनी धरला.
Read moreत्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!
Read moreशेक्सपिअर म्हणतो की नावात काय? पण आपल्या देशाच्या नावात आपला इतिहास,संस्कृती, अभिमान या बऱ्याच गोष्टी समाविष्ट आहेत
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreमोहम्मद यांनी केलेली चंपी आणि धुतलेले केस यामुळे ते लंडनमध्ये भरपूर प्रसिद्धीस आले. थोड्याच दिवसात त्यांनी ‘मोहम्मद बाथ स्पा’ चालू केला
Read moreकथेची मागणी म्हणून असे चित्रण असू शकते. पण सातत्याने हे चित्रण केले जात असेल तर यातून इंग्रजी चित्रपटांनी लवकर बाहेर पडावे अशी अपेक्षा आहे.
Read moreजनतेकडून त्यांना योगदान अपेक्षित असते आणि म्हणूनच भारत सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे धोरण जनतेला राबवायला सांगितले.
Read moreइंग्रज भारतात आले नसते तर आज भारतात परिस्थिती खूप वेगळी दिसली असती आणि ती आज दिसते त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने अधिक चांगली दिसली असती.
Read moreया निर्णयाचे समाजात पडसाद उमटले. महिला चळवळीतील अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले, तर अनेकांनी याला विरोध दर्शवला आहे.
Read moreअनेक आश्चर्यकारक तंत्रे, युक्त्या पूर्वी भारतीय लोक वापरात असत. त्या काळाच्या मानाने ही तंत्रे वापरली गेली हे नक्कीच आश्चर्यकारक आहे.
Read moreभारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यामुळे आपल्या विविध संस्कृतीची प्रचीती आहे. धर्म जसे वेगवेगळे तसे त्यांची धार्मिक स्थळे देखील वेगवेगळी आहेत.
Read moreमुस्लिम कुटुंबातील हिंदू सून आपला धर्म पाळू शकते, तिच्या धर्मातील रीती रिवाज पाळले जातात – हेच तर आपल्याला रुजायला हवं आहे ना?
Read moreहा प्रकार सर्वात जुना मार्शल आर्ट्सचा प्रकार मानला जातो. कलरीपयट्टू हा एक शस्त्रासह ऊंच कलाबाजी करणारा खेळ म्हणून ओळखला जातो.
Read moreयुद्ध म्हणजे अंगावर शहारे आणणारा विषय. अगणित मृत्यू, बेघर झालेली जनता, दयनीय झालेला समाज आणि बरेच मानवतावादी मूल्यांचे नुकसान.
Read moreजर आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला नाही तर ज्या महिलेने बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे तिला देखील शिक्षा देण्याची तरतूद आहे.
Read moreनंतर अमेरिकेनेचं यावर दुहेरी भूमिका घेत आपल्या २७ राज्यात वैद्यकीय संशोधन आणि औषध निर्मितीचे कारण देऊन या पदार्थांचे उत्पादन कायदेशीर केले.
Read moreकाळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते.
Read moreआपला देश हा भलेही हिंदू धर्म मानणारा असला तरी आपल्या देशात धर्मांना आदर दिला जातो, आपला देश प्रत्येकच सण हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
Read moreजागतिक आर्थिक आणि राजकीय आयाम सतत बदलत असतात. परंतु मूलभूत तत्वं तशीच रहातात. मानवी प्रवृत्ती बदलत नाही. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती फक्त बदलतात.
Read moreदेशभक्तीची आस असणारा एक सच्चा देशप्रेमी सैनिक म्हणून त्यांचे नाव भारतीय वायुसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
Read moreजनतेवर होणाऱ्या अन्यायाला, धमक्यांना वाचा फोडत ते जनतेसाठी आणि भारतासाठी लढा देतात. त्यांच्या कार्याला सलाम!!
Read moreमी महाराष्ट्रीयन असून बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावर वरदहस्त असल्याने भिती किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा यांना माझ्यपाशी थारा नाही.
Read moreमाहिती अधिकाराच्या मदतीने पारदर्शकता टिकवण्यासाठी झटणाऱ्या ह्या समाजसेवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
Read moreजेव्हा फाळणी झाली, तेव्हा येथे कोणतीच सीमा नव्हती. त्यामुळे हे समजत नव्हते की, कोणत्या बाजूला भारताची सीमा संपते आणि कुठून पाकिस्तानची सीमा सुरू होते.
Read moreइंग्लंडची ही पोल खोल होणे गरजेचे होते. त्यांनी भारतीयांवरती केलेली अन्याय असेच जगासमोर येत राहोत एवढीच अपेक्षा.
Read moreयेशू ख्रिस्तांना त्यांच्या वयाच्या १३व्या वर्षांपासून ते २९व्या वर्षापर्यंत वैदिक पंडितांनी प्राचीन पवित्र बौद्ध ग्रंथांतून ज्ञान दिले होते
Read moreडॉ. विजय भाटकर त्यांचा भारतीय शास्त्रज्ञांवर पूर्ण विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी हा विचार मांडला की भारत देखील सुपर कम्प्यूटर बनवू शकतो.
Read moreआपल्या देशाला देखील गणितज्ञांचा वारसा लाभला आहे. ज्यांनी आपल्या देशालाच नाही तर जगाला गणिताचे धडे दिले.
Read moreपरदेशात ही घटना क्वचित घडणारी असली तरी आपल्याकडे हे जणू नित्याचेच झाले आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी आपले सगळे प्रयत्न कायमच अपुरे पडत आलेले आहेत.
Read moreडेल्टा कंपनीची ११ वी प्लाटून आयबी रीजवर तैनात होती. ज्याचे कमांडर सुभेदार जोगिंदर सिंग होते.
Read moreकोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.
Read moreअस्सल भारतीय स्थापत्यशास्त्राची प्रचीती देणारी नालंदा आणि अजिंठ्यासारखी अनेक स्थळे प्रकाशाच्या झोतात येणे गरजेचे आहे.
Read moreइतिहासात डास आणि डायनोसॉर एकाच काळात होते. डायनोसॉर मेले डास जगले. उल्कापातात जगायची क्षमता डासापाशी होती डायनोसॉर पाशी नव्हती.
Read moreइतिहासातील दहा हजार सम्राटांची नावं जर काढली तर, त्यात सुद्धा सम्राट अशोक एकटा त्याच्या कार्याने तेजस्वी ताऱ्या सारखा चमकून उठेल!”
Read moreभारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.
Read moreत्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या खेळाडूंकडे ब्राझीलला जाण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने त्यांनी या स्पर्धेमधून माघार घेतली.
Read moreआयुष्यभर लक्षात राहतील असी क्षण गाठी बांधायचे असतील तर वयाची ३० वर्षे पूर्ण व्हायच्या आत भारतातील या सुंदर आणि साहसी रोड ट्रिप्सचा अनुभव नक्की घ्या….!
Read moreगुन्हेगारांची छळवणूक होऊ नये म्हणून ब्रिटिश न्यायालय संबंधित देशाचा विनंती अर्ज फेटाळून लावतात. तर ब्रिटिश न्यायालयांनी गुन्हेगारांच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करत दुसऱ्या देशांची विनंती चक्क फेटाळली आहे.
Read moreपारसी लोकांचे पूर्वज भारतात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी म्हणजेच संजन गावात पारसी लोकांचे ओरिजिनल अग्नीमंदिर आज नाहीये.
Read moreमंदी सावरणे ही सरकारसाठी अवघड गोष्ट असते. जागतिक अर्थव्यवस्थेतच फारसे उत्साहाचे वातावरण नसेल तर, वित्तीय आणि आर्थिक धोरणे राबवून फारसा परिणाम दिसत नाही.
Read moreमाणसाने ठरवले तर तो कुठल्याही वयात यश मिळवू शकतो. फक्त गरज असते ती स्वतःचा आतला आवाज ऐकून त्या ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची!
Read moreचीनच्या पहिल्या दलाने भारतीय सैनिकांवर हल्ला चढवल्यानंतर लगेचच भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला धाडसाने प्रत्युतर दिले आणि हा हल्ला अयशस्वी करून दाखवला.
Read moreभारतीयांसाठी बुद्ध हे दैवतच! कारण त्यांचा जन्म जरी नेपाळमध्ये झाला असला, तरीही त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या गोष्टी ह्या भारतात घडल्या.
Read moreदेशभरातील विविध संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रदेशातील घडामोडी हाताळण्यासाठी संघराज्य आणि केंद्रशासित प्रदेश असे दोन भाग करण्यात आले आहेत.
Read moreआजच्या बेलगाम शहरीकरणाचा वाराही न लागलेले असे काही भाग आज ही आहेत जिथं सृष्टी सौंदर्याने केलेली उधळण, तेथील स्थानिक लोकांनी जपून ठेवलेली आहेत.
Read moreभारतीय नौसेनेने १९८० च्या दशकात ही युद्धनौका जवळजवळ साडे सहा कोटी डॉलरमध्ये विकत घेतली होती. १२ मे १९८७ ला या नौकेला सेवेत सामील केलं गेलं.
Read moreह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.
Read more“मुस्लिम आक्रमण – राज्य स्थापना यामागचे हेतू ही धार्मिक होते” असे आंबेडकरांचे मत आहे जे सिद्ध करण्यासाठी ते इतिहासकार यांचे संवाद उधृत करतात.
Read moreश्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.
Read moreस्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०१९-२० मध्ये भारतातील कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या वार्षिक नफ्यातील ०.२५% वाटप केले जाईल.
Read moreएखादा कायदा तोडल्यावर जर तुम्हाला त्याकरिता दंड भरावा लागला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या चुकीकरिता दंड भरावा लागत नाही.
Read moreजेव्हा १९६६ मध्ये हे लोक नंदादेवी कॅम्प ४ कडे ते उपकरण शोधण्यासाठी गेले, त्यावेळेस त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी जिथे उपकरण ठेवलं होतं ते तिथं नव्हतं.
Read moreपाकिस्तानशी जबरदस्तीने जोडला गेलेल्या ह्या प्रदेशातील लोक गेली अनेक वर्षे स्वातंत्र्याची मागणी करत आहेत आणि त्यासाठी लढा देत आहेत; भारताची मदत मागत आहेत…
Read moreअनेक लोक ह्यात विज्ञान, इतिहासापासून तर राजकारणापर्यंत प्रश्न टाकत असतात. काही दिवसांपूर्वी एका खोडसाळ व्यक्तीने भारतासंदर्भात एक उर्मट प्रश्न टाकला होता.
Read moreसन १९६२ नंतर भारत – चीन यांच्यात प्रत्यक्ष संघर्षाची वेळ कधीच आली नाही, परंतु ह्याचा अर्थ भविष्यात येणार नाही असेही नाही.
Read moreइस्लामी आक्रमणकर्त्यांनी मात्र असे कोणतेही नियम पाळले नाहीत. उलट, त्यांनी अतिबिकट प्रसंग पाहूनच भारतावर हल्ले केले.
Read moreआपल्या हिंदुस्थानातून सोन्याचा धूर निघायचा ही गोष्ट खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोतच, म्हणूनच आपल्या देशाचं परकीयांना वाटणार आकर्षण ही काही नवीन नाही.
Read moreभारतीय समाजाच्या सामूहिक शहाणपणावर प्रचंड विश्वास असल्याने ह्या राष्ट्राचे भविष्य उज्वलच असेल असं आजतरी वाटतंय. या आशेसह एक एक पाऊल पुढे टाकतं राहणे हाच आजचा संकल्प असावा.
Read moreसध्या अग्नितांडवामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रचंड नुकसान झाले असून अशावेळी मित्रत्वाच्या नात्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मित्राला मदतीचा हात कशाप्रकारे देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Read moreभारतावर अनेक आक्रमणे झाली तरीही भारतातील एकसंधता कोणीही संपवू शकलं नाही. काही प्रमाणात ब्रिटिश मात्र हे करण्यात यशस्वी झाले आणि म्हणून काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात.
Read moreचीन हा भारताचा शेजारी असल्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त खराब संबंध भारताबरोबर ठेवणे हे चीनला सध्या तरी परवडण्यासारखे नाही. परंतु, याचा अर्थ असाही नाही की चीनकडून भारताला भविष्यात धोका नाही.
Read moreभारतीय सैन्यात अनेक रेजिमेंट आहेत, ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित रेजिमेंट आहे. मागील २४५ वर्षांपासून ही रेजिमेंट देशाची सेवा करत आहे.
Read moreसगळ्याच देशांना हेवा वाटेल अशी ही मौल्यवान संपत्ती. पण भारतातल्या लोकांना आणि व्यवस्थेलाच तिची किंमत नाही असे चित्र दिसत आहे.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreत्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला व तब्बल ३७ वर्ष मातृभूमीची सेवा केली. त्यांचा आदर केवळ भारतातीलच लोक नाही तर पाकिस्तान व इजराईल येथील लोक सुद्धा करतात.
Read moreआपल्या वैयक्तिक हितसंबंधापेक्षा राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित या गोष्टींचा अधिकाधिक विचार करावा अन्यथा जो अनर्थ होतो तो याहून वेगळा नसतो.
Read moreहिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना व नागरिकांना हिंदुत्वाचा विचार, कार्यक्रम आणि ध्येयधोरणे यांची पुन्हा एकदा आठवण करून देणे यासाठी हा लेखनप्रपंच.
Read moreभारतीय सैन्याचा इतिहासात आजवर फक्त दोनच अशे सैनिक होऊन गेले ज्यांना भारतीय सैन्याचा सर्वात मोठा “फिल्ड मार्शल” हा ‘किताब मिळाला आहे
Read moreआपल्या भारतात प्राचीन संस्कृती, विविधता, नैसर्गिक सौंदर्य अशाअनेक रत्नांनी जडलेली-सजलेली आपली भारत मातेच्या गोष्टी स्वतःत लपवून उभी आहे.
Read moreआजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत.
Read moreसतत युद्धाच्या धमक्या देणारा पाकिस्तान आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताबद्दल मनात वैरभाव ठेवणाऱ्या राष्ट्रांनी यातून धडा घ्यावा एवढीच माफक अपेक्षा.
Read moreअण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे. फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.
Read moreआपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. कधी-कधी त्याचा परिणाम मेंदूवर देखील होऊ शकतो.
Read more“सर्वंकष विकासासाठी ब्रिक्स ही महत्वाची संघटना असून भारताच्या महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे असेच म्हणावे लागेल.”
Read moreश्रीलंका भारताचा शेजारी देश असल्यामुळे श्रीलंकेतील चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. परंतु, या चिंतेचे समाधान सुद्धा भारताकडेच आहे हे सुद्धा भारत सरकारने समजणे गरजेचे आहे.
Read moreयावर्षीची ख्रिसमस इव्ह घरात राहून साजरी करण्याऐवजी कुटुंबासोबत एखाद्या नव्या ठिकाणी आणि नव्या पद्धतीने साजरी करण्याची तुमची इच्छा आहे का?
Read moreभारत पाकिस्तान दरम्यान आजवर झालेल्या सामन्यांच्या वेळी मैदानावरच्या भांडणांची ही पार्श्वभूमी लक्षात घेता उद्याच्या सामन्यात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read moreस्विस बँकेमध्ये काळा पैसा साठवण्याचे अजून एक कारण म्हणजे स्विस बँक तुम्हाला हे विचारात नाही की तुम्ही हा पैसा कुठून आणला?
Read moreया नोव्हेंबरमध्ये तुमच्या परिवारासोबत एक छोटीशी ट्रीप प्लॅन करू शकता. घरापासून दूर आणि रम्य ठिकाणी थोडा वेळ घालवल्यास तुमचा आणि घरच्यांचा मूडही फ्रेश होईल.
Read more१९६५ साली पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात भारताने अभूतपूर्व विजय मिळवला. त्या युद्धाची विजय गाथा गात असताना, लेफ्टनंट कर्नल अर्देशर तारापोरे यांची आठवण काढणे तर क्रमप्राप्त आहे.
Read moreपंजोबा महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याचे प्रणेते, आजोबा आठ वेळा खासदारपदी निवडून आलेले, काका सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत आणि वडील महाराष्ट्रातील ख्यातनाम शिक्षणसम्राट.
Read moreसध्या या प्रदेशाची पाकव्याप्त काश्मीरसारखी अवस्था आहे. त्यामुळे या प्रदेशात या घडीला पाकिस्तान विरुद्ध असंतोष आढळून येतो.
Read moreआरोप आहे की विविध यंत्रणांवर – न्याय पालिकेसकट सर्वांवर – आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न चिदम्बरम करत आहेत. आरोप प्रत्यारोप होत असतात
Read moreबाळ गंगाधर टिळक यांनी सर रतनजी जमशेदजी टाटा यांच्यासमवेत १९००च्या सुरुवातीच्या सुमारास स्वदेशी मालाचे बॉम्बे स्वदेशी सहकारी स्टोर सुरु केले. हे स्टोर सध्या बॉम्बे स्टोर म्हणून प्रसिद्ध आहे.
Read more“स्काय इज द लिमिट” ही म्हण यथार्थपणे लागू होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी लोकांमध्ये गीता चौधरी या नावाचा देखील समावेश आहे.
Read moreमोदी सरकारने असे निर्णय घेणे हे त्यांच्या राक्षसी वृत्तीचे दर्शन असून याचा देशाला कोणताही सकारात्मक फायदा होणार नाही.
Read moreफलंदाजांकडून जश्या आपल्या अपेक्षा वाढल्या आहेत तसेच आपल्या गोलंदाजांनी सुद्धा भेदक मारा करत आपल्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
Read moreकाही लोकांनी इंग्लंड क्रिकेट बोर्ड ला भारतीय क्रिकेट बोर्डाकडून काहींतरी आदर्श घ्यावा म्हणत नॉटिंगहॅम आणि ईडन गार्डनचा पावसावेळी मैदान झाकलेला फोटो पोस्ट केला आहे.
Read moreमला माझ्या कल्पनांना, माझ्या भाषेतल्या सुंदर कथांना-विचारांना , खरं म्हणजे माझ्याच का – कोणत्याही प्रादेशिक भाषेतील अशा विचारला ऑस्करने जगापर्यंत पोहोचायला लागेल ती मदत करावी एवढीच इच्छा आहे.
Read moreकुठल्याही क्षेत्रात वावरताना निवृत्त कधी व्हायचे हे योग्य वेळी लक्षात घेतले नाहीतर सक्तीची निवृत्ती नशीबी येते.
Read moreहे संकल्प फार काही कठीण नाहीत किंवा कोणत्या पक्षाच्या विचारसरणी विरुद्ध देखील नाही. पण देशाच्या फायद्याचे मात्र नक्की आहे.
Read moreभारतात खरे भयभीत कोण आहेत? मुसलमान? की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य मानणारे तस्लिमा नसरीन, तारिक फतेह आणि ए आर रेहमान?
Read moreरुपयाची किंमत घसरल्यामुळे परकीय राष्ट्रांना भारतात गुंतवणूक करणे आता पूर्वीच्या तुलनेत कमी खर्चिक आहे.
Read moreइंग्रज राज्यकर्ते एतद्देशीय लोकांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का लावून त्यांचा रोष पत्करण्याच्या तयारीत नव्हतेच.
Read moreचीनला महासत्ता बनण्यापासून रोखण्याची ताकद आजच्या घडीला फक्त भारताकडे आहे त्यामुळेच भारताचे पंख छाटून टाकायचे हर तऱ्हेचे प्रयत्न चीन कडून होताना दिसत आहेत!
Read more“इंडो-कॅनेडियन आर्टस् कौन्सिल”(I C A C) ने ह्या संबंधावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी एक चांगली कल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न म्हणजे नायगारा पार्क कमिशन च्या सहकार्याने एका “सुंदर कार्यक्रमाचे आयोजन “
Read more‘हा करार झाल्यास भारतावर कडक निर्बंध घातले जाऊ शकतात’, असा धमकीवजा सल्ला देखील अलीकडेच अमेरिकेतर्फे देण्यात आलेला होता.
Read moreदेशात इंटरनेटचा स्पीड कमी असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशाची घनता जास्त आहे.
Read moreनावं ठेवण्यापेक्षा सकारात्मक विचार व प्रयत्न केले तर आपणही एक दिवस जगातील महासत्ता बनू हे नक्की!
Read moreसैनिकांना, लोकांना स्फूर्ती देणारा झेंडा हा देशाच्या आत्मसन्मानाचा विषय. आपल्या झेंड्याचा आपल्याला अभिमान असतोच आणि तो बाळगलाच पाहिजे.
Read moreआम्ही इतर धर्माच्या लोकांचे सणदेखील तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो आणि त्यांच्या देवतांबद्दल, धार्मिक स्थळांबद्दल सुद्धा आदर बाळगतो.
Read moreजर लक्षात घ्यायचे झाले तर हर एका पंतप्रधानाने देशासाठी काही निर्णय असे घेतले ज्याचे दूरगामी परिणाम या देशावर झालेत.
Read moreअहल्याबाईंच्या न्यायनिवाड्यातून आणि कार्यपद्धतीमधून स्त्रियांच्या विषयी विशेष सहानभूती आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता दिसते.
Read moreपुन्हा एकदा त्याने चिडून विचारलं, ‘‘हे सर्व कधी थांबेल?’’ मी त्याला म्हटलं, ‘‘तुझ्यासारखी माणसं तुमच्या राजकारणात बहुसंख्य झाल्यावर.’’
Read moreकंपनीच्या रिपोर्टनुसार, चेन्नईमध्ये इतर राज्यांपेक्षा सरासरी सर्वात जास्त डाउनलोडिंग स्पीड आहे.
Read moreवास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं !
Read moreब्रिटिश प्रशासनाने तयार केलेले काही नियम अजूनही प्रचलित आहेत. ज्यांचे आपला भारत देश आजही पालन करतो. आज आपण याच काही नियमांविषयी जाणून घेणार आहोत!
Read moreअमेरिकेसारखा प्रगत देश देखील त्यांच्या काम करण्यावर बंधन घालेल, हे समजणे तेथील स्त्रियांसाठी थोडे कठीण आहे.
Read moreह्या गंधमदन पर्वताची कथा अशी की एकदा भीम सहस्रदल कमळ आणायला गंधमादन पर्वतावर गेला होता त्यावेळी बजरंगबलींनी त्याचे गर्वहरण केले होते.
Read moreभविष्यामध्ये कधी हल्ला झाला अथवा आपल्याला Surgical strike करावे लागले तर थल सेनेसाठी रस्ता मोकळा करायला निर्भयचा उपयोग होऊ शकतो.
Read moreएकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला फारसे काही देणारा आहे असे वाटत नाही. “सकारात्मक आक्रमकता” या अर्थसंकल्पात देखील दुर्लक्षित झालेली दिसते.
Read moreचीन च्या मते ह्या मिसाईलची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.
Read moreस्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी या मुलभूत कर्तव्यांचे काटेकोरपणे प्रत्येक नागरिकाने पालन केले पाहिजे. ही कर्तव्ये पाळली तरच घटनेअंतर्गतचे कायदे पाळले जातील
Read moreपंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल काही बोललेला मुस्लिम मला अजूनही भेटायचा आहे. तो भेटला की मी माझे हे वक्तव्य मागे घेईन.
Read moreभगव्या असहिष्णुतेला विरोध करायचा तर लाल सलामांनाही गळामिठी घालायला ज्यांना हरकत नसते ते कोणती वैचारिक शुचिता पाळतात? निळा-लाल सलाम एकत्र येणे हे भारतीय समाजाला कितपत योग्य आहे?
Read moreअस्मितांच्या झुंडी एकत्र येऊन देशाच्या कायदा सुव्यवस्थेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण करतात.
Read moreजर तुम्ही आधुनिक सुख – सुविधांच्या बरोबरच जेसलमेरच्या सुंदरतेचा आनंद घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही येथे येऊन काही दिवस घालवू शकता.
Read moreवासेनार व्यवस्था, एम.टी.सी.आर. ऑस्ट्रेलियन ग्रुप तसेच एन.एस.जी. ह्या संवेदनशील अश्या तंत्रज्ञानांच्या खरेदी, विक्री आणि हस्तांतरण ह्यासाठीच्या आंतराष्ट्रीय पातळीवरच्या व्यवस्था आहेत.
Read moreया शोधात हिमालयात बघितल्या जाणाऱ्या २३ आशियाई अस्वलांच्या नमुन्यांवर अभ्यास केला गेला. यामध्ये त्यांनी त्या नमुन्यांचा देखील समावेश केला
Read moreह्या गंधमदन पर्वताची कथा अशी की एकदा भीम सहस्रदल कमळ आणायला गंधमादन पर्वतावर गेला होता त्यावेळी बजरंगबलींनी त्याचे गर्वहरण केले होते.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत-चीन नात्याला नेमकं काय म्हणावं कळत नाही. शत्रुत्व म्हणता
Read moreमहान लेखक विल्यम शेक्सपियर यांनी बोललेले “नावात काय आहे?” हे शब्द खरेच बरोबर आहेत का – असा प्रश्न पडतो.
Read moreसिंगापूर हे एक शहर आहे. भारत एक अवाढव्य देश. ह्या देशात कर भरणारे मूठभर आहेत आणि त्या करावर पोसले जाणारे कितीतरी अधिक. सिंगापूर ची ही गत नाही.
Read moreजगातील उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारतानी पहिल्या शंभरात पटकावलंय स्थान…! जागतिक बँकेने आज घोषित केलेल्या ‘उद्योगस्नेही देशांच्या’ यादीत भारताने १३० स्थानावरून
Read more१८६० साली जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स लादला.
Read moreखरा मुद्दा हा आहे की, राष्ट्रगीत सुरु असताना आम्ही राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे का राहायचं?
Read moreगणपती महाराजांच्या अभंगांची प्रसंगानुरूप पेरणी संपूर्ण माहितीपटासह वैचारिक मांडणीची पाठराखण करत असते.
Read moreभारताचा मुद्देसूद लिखित इतिहास जरी “अलेक्झांडर” च्या नंतरच्या काळापासून असला तरी त्या अगोदर भारताला इतिहासच नव्हता/नाही असे नाही…!
Read moreएका देशाने जर दुसऱ्या देशास हे स्टेटस दिले तर त्या देशातील आयात ही उत्पादन मुल्यावर, निर्यात करणाऱ्या देशास स्विकारावी लागते. अतिशय कमी किंमतीत तयार झालेली चीनी वस्तु भारतात त्याच मुल्यात विकता येते.
Read moreराजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात, संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.
Read moreस्थलांतरासाठी लहानशा बोटींवर शेकडो रोहिंग्या लादून त्यांना दुसऱ्या देशात पोहोचवणाऱ्या तस्करांनी रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणावर लूटही केली.
Read moreएकाला हा देश भारत वाटतोय आणि एकाला भारतमाता, हाच काय तो फरक. म्हणजे हिंदुत्वाचा जागर करणारे आणि हिंदुत्वाचा द्वेष करणारे एकाच बाजूला झाले. आपण ज्याचा द्वेष करतो, त्याच्याच सारखे बनत असतो, हेच सिद्ध झालं.
Read moreसंविधानात झालेले अनेक बदल आणि अनेकदा झालेली घटनादुरुस्ती हे त्या त्या वेळेला एक प्रकारच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं पाऊलच होतं.
Read moreभारत बदलणार आहे. इथल्या दोन देशातली विषमता इंडिया मिटवू शकेल अशी आशा करायला वाव आहे. इंडिया आशावाद आहे.
Read moreपार गोलंदाजीची पिसं काढलेल्या युवराजमुळे, ब्रॉडला स्वप्न पडावी एवढ़ीही डुलकी त्या रात्री लागली नसेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही.
Read moreभारतास आणखी एका मुद्यावर सावध राहण्याची गरज आहे, ती म्हणजे चीन-रशिया मैत्रीने रशिया-भारत दरम्यान अंतर वाढु नये.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === नेपाळ ..भारताचा शेजारी देश, खरं तर भारताचा मित्र
Read moreअसे बरेच कुटाणे झाले असते. बरं की ते आपल्याकडे नाहीत. आपल्या समाजिक जडण घडणीत आपण कधीच या विषयावर बोलत नाही
Read moreराष्ट्रपती पद हे तसे शोभेचे पद आहे, त्यास पंतप्रधान पदासारखे वलय नाही. पण या पदासाठी बिगर राजकारणी असावा असे मानक आहे.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अट्टारी-वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान या दोन
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पाकिस्तानचा बंदोबस्त कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === मागील भागाची लिंक = काश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पंतप्रधान मोदी या तीन वर्षात जगभर फिरून आले
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === एडॉल्फ हिटलरची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनात एक वर्णभेदी,
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === रिझर्व बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद हे उगाचंच
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम === परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या किडनीच्या आजाराने
Read moreइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात ISRO च्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. तेथील भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्याला अभिमान वाटाव्या अश्या कामगिरी
Read moreनोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून एक प्रश्न प्रत्येकाला सतावतोय तो म्हणजे आता सरकार जमा केलेल्या एवढ्या नोटांचं नक्की करणार तरी काय? कोणी
Read moreनुकताच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की चित्रपट सुरु होण्यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत चालवणे बंधनकारक आहे आणि सगळीकडे या निर्णयाची चर्चा सुरु
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === पंतप्रधान मोदीजींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === आज DBT कुणालाही आठवत नाही. ज्यांनी, ज्यांच्यासाठी ती आणली
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === साधारण दहा वर्षांपूर्वी नोकियाचा मोबाईल म्हणजे सगळ्यांचा फेव्हरेट
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === तुमचे अनेक मित्र मैत्रिणी सध्या अमेरिकन्स कंपन्यांसाठी काम
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारत चीन सीमेवर तणाव आता काही नवीन नाही.
Read moreकेवळ वैयक्तिक स्वार्थापोटी घेतलेला निर्णय किती मोठी उलथापालथ करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जिनांचा हट्ट आणि अखंड भारताची फाळणी होय.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने शिकून
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === काळ्या पैश्याच्या वाढत्या समस्येला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी
Read moreजगभरात अनेक देशांनी अनेक चित्रविचित्र कारणे देत अनेक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. जाणून घेऊ या – ह्या ‘बंदिस्त’ खाद्यपदार्थांपैकी काही….
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === सर्जीकल स्ट्राईक्स झाल्यानंतर सरकारविरोधकाकडून दोन प्रमुख आक्षेप घेण्यात
Read more