मीडिया आणि मोदी विरोधकांचा आणखी एक धातांत खोटा प्रचार…

मनमोहनसिंग सरकारच्या काळात भारताचा इंडेक्स ५५ वर आला होता, जो आता २०१७ मध्ये एकदम १०० वर गेलाय. ह्या इंडेक्समध्ये कमीत कमी रँकिंग असणं म्हणजे उपासमारी कमी असणं. म्हणजेच फक्त ३ वर्षात एवढी घसरण का झाली ह्यावरून राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक सर्वत्र भांडत आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?