औरंगाबादमध्ये या दोन मुलींनी चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरून आपलं घर बांधलं!
बाटल्यांचा नेमका आणि अतिशय देखणा उपयोग करून औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर येथील दोन मैत्रिणींनी त्यांपासून चक्क घर बांधले आहे.
Read moreबाटल्यांचा नेमका आणि अतिशय देखणा उपयोग करून औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर येथील दोन मैत्रिणींनी त्यांपासून चक्क घर बांधले आहे.
Read moreउन्हाळ्यात तर त्याहीपेक्षा जास्त बिल येत असे. पण आज त्यांच्या घरात सोलर सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवर घरातली बहुतांश उपकरणे चालतात.
Read moreअशाप्रकारच्या इंजिन्समध्ये गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचं मिश्रण असलेलं इंधन वापरलं जातं. असं इंधन वापरणं पर्यावरणपूरक सुद्धा ठरतं.
Read moreह्यासाठी ते १०००० झाडांमागे १ लाख रुपये आकारतात. तसेच झाड कुठे स्थानांतरीत करायचे आहे हे त्यावर देखील अवलंबून असते.
Read moreया संघर्षशील आजोबांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या मरणोत्तर तरी यश मिळावे एवढेच इथे चिंतीत करता येऊ शकते.
Read moreशास्त्रज्ञांनी टिकाऊ वस्तू म्हणून ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही.
Read moreपर्यावरणाची चळवळ ही अनेकदा “आहे रे” वर्गाची चळवळ भासते. वंचितांना सुखाचा मोह असतो, प्रस्थापितांना अस्तित्वाचा…! म्हणूनच सारासार विचार करू शकणारा, संतुलन साधू शकणारा मध्यमवर्ग इथे निर्माण होणे फार आवश्यक आहे.
Read moreमल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.
Read moreनवीन ठिकाणी त्या ब्रिड करू शकतील का? नेस्टिंग करता येईल का त्यांना तिथे? ह्यांना माहीत नाही.
Read moreस्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.
Read moreउद्योगपतीला जमीन देणे आणि वाघाचा बंदोबस्त करायला (कायदा परवानगी देत नसतांना) हंटरला बोलावणे यातच सगळे हेतू क्लिअर होतात.
Read more