सरोज खानने रेखाला सेटवर इतकं सुनावलं की तिला अश्रू अनावर झाले
सरोज खान बाहेर गेल्या. आणि त्यांनी रेखाला विचारले काय झाले? तर तिने उत्तर दिले, आजचं शूटिंग कॅन्सल करा. माझी तब्येत ठीक नाहीय.
Read moreसरोज खान बाहेर गेल्या. आणि त्यांनी रेखाला विचारले काय झाले? तर तिने उत्तर दिले, आजचं शूटिंग कॅन्सल करा. माझी तब्येत ठीक नाहीय.
Read moreहिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक म्हणावं का?
Read moreया सगळ्या प्रकरणात नितीन गर्ग नावाच्या एका चार्टर्ड आकाउंटंटने मदत केली असल्याची गोष्टसुद्धा या चौकशीदरम्यान समोर आली.
Read moreइलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.
Read moreअशोक सराफ असताना समोरची मानाची खुर्ची आणि अनिल कपूर आल्यावर त्यांच्या बाजूला बसणं हा भेदभाव कशासाठी? असा सवालसुद्धा लोकं विचारत आहेत.
Read moreकानाखाली मारणं किंवा डोक्यावर मारणं इथपासून ते अगदी तिच्या उजव्या ब्रेस्टवरसुद्धा काही महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली!
Read moreवर्षानुवर्षे मंदिराच्या आवारात ज्यूंची दैनंदिन प्रार्थना होते. मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे ज्यू समुदायाचे लोक रोज नमाज अदा करतात.
Read moreसाई पल्लवीच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही ट्विटर युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुक केले
Read moreकुठल्याही गोष्टीकडे चौकसरित्या बघायची सवय तशी आपल्याकडे आहे, मग अगदी घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी कंपनीच्या लोगो पर्यंत.
Read moreएकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.
Read moreया सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.
Read moreकाहींच्या मते हा निव्वळ वेडेपणा होता. केवळ एक खुळचटपणा म्हणून त्याने हे कृत्य केलं असावं. सत्य नेमकं काय, हे आजवर उलगडलेलं नाही.
Read more२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.
Read moreशाकाहार-मांसाहार असे म्हटले की लगेच “माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?” हा प्रश्न लोक विचारू लागतात.
Read moreरामदेव बाबांच्या आश्रमात आयोजित एका योग शिबिरात त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात कधी बदलली त्या दोघांनाही समजले नाही.
Read moreअक्षय कुमार राष्ट्रभक्तीने चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो, त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?
Read moreहॉलिवूडमधल्या कित्येक मोठमोठ्या लोकांनी विल स्मिथच्या या वर्तणूकीवर टीका केली तर काहींनी विल स्मिथला पाठिंबा दिला.
Read more“काश्मीरच्या लोकांनी पाकिस्तानच्या हाताने मरावं का ?” असा प्रश्न देखील फारूक अब्दुल्ला यांनी आपल्या देशाला केला होता.
Read moreजशी या सिनेमाची कहाणी आपल्याला रडवते तशीच आपल्याला सुन्न करतात या सिनेमातील पात्रे, जी आपल्याच आजूबाजूला कुठेतरी वावरत असतात.
Read moreसालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे
Read moreशिवाय हा सिनेमा अमुक पार्टीचा आणि तो सिनेमा तमुक पार्टीचा अशा बिनबुडाच्या पोस्ट टाकून या विषयाला राजकीय वळणसुद्धा दिलं जात आहे.
Read moreयात हिजाब नक्कीच नाही.शैक्षणिक संस्थामधील मुलींच्या हिजाबबंदी वर ते म्हणाले की हे संपूर्ण अज्ञानाचे परिणाम आहेत.
Read moreमद्रास आणि काही दाक्षिणात्य कलाकारांनी मणीरत्नम यांना आधार दिला पण या बॉलिवूडने या सगळ्या कृत्याची एका शब्दाने निंदादेखील केली नाही.
Read more२०१५ मध्ये, त्यांनी ग्रोफर्सची स्थापना केली आणि कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून काम केले. २०१८ मध्ये, त्यांनी BharatPe ची सह-स्थापना केली.
Read moreआज सैराटला मराठी माणसाने, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्यामुळेच बॉलिवूडलादेखील त्याची दाखल घ्यावी लागली हे नागराज विसरलाय का?
Read moreवेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.
Read moreअर्थातच, ही एक अफवा होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण या अफवादेमागचं सत्य नेमकं काय आहे, ते ठाऊक आहे का? चला जाणून घेऊया.
Read moreअनेक अडचणींवर मात करून, लोकांसाठी आणि राष्ट्रासाठी जे लोक पुढे आले आहे त्यापैकी डेव्हिड बेन गुरियन आणि जवाहरलाल नेहरू आहेत
Read moreगुजरातमधल्या एका शाळेत भरवण्यात आलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांपैकी एक विषय ‘माझे आदर्श : नथुराम गोडसे’ असा होता.
Read moreनिल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.
Read moreभारतात ब्रँड संकल्पनेला जरी उशिरा सुरवात झाली असली तरी भारतीय ब्रॅण्डची आज आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर नाव झाले आहे
Read moreपांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं?
Read moreपोलिसांकडून झालेल्या अश्या १० एन्काऊंटर ची माहिती देत आहोत त्यानंतर पोलिसांना कौतुकापेक्षा मीडियाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं!
Read moreअभिनेत्री प्रीती झिंटाने एका मॅचच्या दरम्यान तिरंगा असलेला हॅन्डफॅन वापरला होता. राष्ट्रध्वज असा पंख्यासारखा वापरणे अत्यंत चुकीचे आहे.
Read moreज्या पद्धतीने किरण मानेंच्या समर्थानात लोकांनी आपला पाठिंबा दिला असला त्यांच्या विरोधात देखील अनेकांनी निषेध नोंदवला आहे
Read moreदेशासाठी गोल्ड मेडल्स मिळवणाऱ्या सानियाला एकदा चक्क राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी तिला टिकेला सामोरे जावे लागले होते.
Read moreतीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.
Read moreकपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!
Read more२०१६ मध्ये जेव्हा ‘ब्रेक्झिट’ म्हणजेच ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची घटना घडली, तेव्हा ऋषी सुनक यांनी त्याचं समर्थन केलं होतं.
Read moreबँकांचे पैसे थकले आणि बॅन्का (नेहमीप्रमाणे) जाग्या झाल्या. असं सांगितलं जातं की ज्या ज्या बॅन्कांकडे कोठारीची थकबाकी होती
Read moreशिक्षण दुबईत पूर्ण करून फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याच्या उद्देशाने सॅमने मुंबईत आपलं बस्तान बसवलं. त्याने मार्केटिंग क्षेत्रात काम केलं
Read moreकाही लोकांनी #istandwithkiranmane म्हणत किरण माने यांना पाठिंबा दाखवला आणि स्टारप्रवाहच्या या कृत्याचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला!
Read more“दम असेल तर थिएटरात येऊन पाहायचं” असं धमकीवजा आव्हान देत महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचं प्रमोशन केलं आणि सुरुवातीला चांगलाच प्रतिसाद आला!
Read moreटोल भरण्यास नकार दिल्याने तिकडच्या लोकांशी नितेश राणे यांचा वाद झाला, नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी टोलबूथची तोडफोड केली.
Read moreया सगळ्या प्रकराबद्दल निधी राजदान हिने भाष्य केलं, तीने म्हंटलं की “मी एका गुह्याला बळी पडले हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही!”
Read moreयाचमुळे सध्या सोशल मीडियावर वादळ उभं राहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये जरूर कळवा!
Read moreएखाद्या टीव्ही मालिकेत दाखवतात तसं सध्या या परिवारात कौटुंबिक कलह सुरु आहेत अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये गाजत आहे.
Read moreमराठी साहित्य संमेलन म्हटलं की वैचारिक वाद आलेच! परंतु यावेळी संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला शाई फासण्याचा प्रकार घडला.
Read moreहा अवॉर्ड घेताना ती म्हणाली होती ऐश्वर्या आणि काजोलसारख्या अभिनेत्री असताना मला या पुरस्कारासाठी पसंती मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे.
Read moreखरंतर सध्या या स्टँड-अप कॉमेडीयन्सच्या बाबतीत घडणाऱ्या या घटनांना राजकीय रंग दिला जातोय, पण वास्तव काहीसं वेगळं आहे.
Read moreयातल्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी मोठं केलं आहे, पण राणे समर्थकांनी घातलेल्या राड्यानंतर नीलेश साबळे टीम सावध राहून काम करतील हे नक्की!
Read moreभाजपचं सरकार येताच जसा राममंदिराचा प्रश्न मिटल्यानंतर, हिंदूंच्या धार्मिक स्थळांना चालना देण्यासाठी IRCTC ने एक विशेष योजना बनवली
Read moreपाकिस्तानकडे सद्यस्थितीत असलेल्या F-१६ Falcon आणि JF-१७ Thunder सारख्या विमानांना मजबूत टक्कर देण्यासाठी राफेल सर्वोत्तम ठरतो.
Read moreसलमानने वॉन्टेड केला आणि सुपरहिट ठरला मात्र पुढे काय सलमान एका सुपरडुपर हिटच्या प्रतीक्षेत होता. आणि त्याला स्क्रिप्ट मिळाली.
Read moreतो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, ते स्मार्टफोन्स नव्हते त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा मॅगजिनमध्ये येणाऱ्या या न्यूजवर लोकांचा विश्वास सहज बसायचा.
Read moreमेलेल्या व्यक्तीचंही पोस्ट मॉर्टेम केलं जातं. पण याच देशाच्या पंतप्रधानाचं ना पोस्ट मॉर्टेम होतं ना त्यांच्याबद्दल कुठे चकार शब्द लिहिला जातो.
Read moreगेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.
Read moreराखी सावंत आणि राजकारण हे समीकरणही नवीन नाहीये. काही दिवसांपूर्वी १७ तारखेला पंजाबच्या राजकीय वर्तुळात राखी सावंतचा उल्लेख निघाला होता.
Read moreकधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून इतर लोकांच्या कल्याणासाठी सेलिब्रिटीजनी स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.
Read moreसचिनजी ट्रोलर्सना काहीच किंमत देत नसले तरी एक उमदा कलाकार म्हणून निर्माण झालेली त्यांची प्रतिमा या कारणांमुळे सोशलमीडियावर मलिन होत आहे
Read moreएका पंजाबी फॅमिलीच्या बॅकग्राऊंड मधून आल्याने गौरीला ह्या लग्नानंतर बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की तू आता मुसलमान धर्म स्वीकारणार का?
Read moreपुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.
Read moreआज पत्रकारिता खूपच खालच्या स्तरावर गेल्याने एकूणच या माध्यमावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे चुकीची माहित देऊन चॅनेल चालवत आहेत
Read moreधर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.
Read moreसलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.
Read moreआपल्या देशातल्या एका राज्यातली महिला सांसद लग्नासारख्या पवित्र बंधनाची अशाप्रकारे खिल्ली उडवते हे किती लाजिरवाणे आहे!
Read moreआता प्रसिद्धी विभागली जाणार हे गोष्ट सुर्याप्रकाशाईतकी स्पष्ट होती. क्रिकेट हा जरी टीम मध्ये खेळला जाणार खेळ असला तरी अनेकदा वाद झाले आहेत
Read moreकरियरच्या अगदी सुरवातीपासून ते आतापर्यंत बातम्यांच्या लाईम लाईट मध्ये सतत असलेलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद सोमण.
Read moreकधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!
Read moreतांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreतनिष्कच्या जाहिरातीत तसा उद्देश नसेलही, पण जाहिरात क्षेत्रातल्या मातब्बर लोकांनी धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी!
Read moreएखाद्या फेक पेजला भेट देण्यापूर्वी किंवा फेक अकाऊंटला आपल्या फ्रेंडलिस्ट मध्ये सामावून घेण्याच्या आधी नक्की विचार करा.
Read moreइतर दोघांनी नुसती माफी मागून त्या महिलांचा झालेला अपमान, त्यांना झालेला मनस्ताप कमी होणार आहे का?
Read moreनुकसानभरपाई देणार कोण? हे सरकार? कागदी शिक्क्याच्या व्हेंटीलेटर वर जिवंत ठेवल्याचा आव आणणाऱ्या तुमच्या मृतप्राय कंपन्या?
Read more‘विजेता निकाल पेश करतो आणि पराभूत, सबबी’ या वाक्याला जगणारा कोहली प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा आदर्श ठरावा.
Read more