खुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी

महादजींचा नावलौकिक तेव्हा झाला जेव्हा त्यांनी भारतात स्थिरावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्रजांना धारेवर धरले.

Read more

मुघलांच्या वारसदारांना आर्थिक टिप्स देणारा अन ब्रिटीशांना कर्ज पुरवून कंगाल झालेला असाही एक “शेठ”

अठराव्या शतकात मुघलांनी त्यांना जगत सेठ म्हणजे जगाचा बँकर ही पदवी बहाल केली होती. माणिकचंदने एकूण ५० वर्षं बंगालवर राज्य केलं.

Read more

ब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संतापजनक आहे!

नैसर्गिक दुष्काळ सदृश्य परिस्थिती असो वा नसो अन्न धान्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. याला “कृत्रिम दुष्काळ” म्हटले जाऊ लागले.

Read more

रुमालाने शब्दशः कित्येकांचे ‘गळे कापणारा’ कुख्यात ठग!

ठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची

Read more

इंग्रजांचं कपट, मुस्लिम लीगचा इतिहास: अल्पसंख्यांकांचा प्रश्न: भाग १

लीग मधल्या मुसलमानांना मुस्लीम जनतेच्या मानबिंदुच्या रक्षणाच्या आंदोलनानाला गांधीजी ह्या एका हिंदू नेत्याचे पुढारीपण पटत नव्हते.

Read more

या भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून घेतला भारतीयांवरील अन्यायाचा बदला

हा क्लब भारताचा राष्ट्रीय क्लब म्हणून ओळखला जातो. एवढेच नव्हे तर हा क्लब आशिया खंडातील सर्वात जुना क्लब म्हणूनही ओळखला जातो.

Read more

ब्रिटिशांचे नंबर १ चे शत्रू “मराठे”च होते, मुघल नव्हे; एक अज्ञात ज्वलंत इतिहास!

मराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले.

Read more

एरवी शांतताप्रिय असलेल्या पारशी लोकांनी मुंबईत दंगल का घडवली होती?

मुंबईत इस्ट इंडिया कंपनीत काम करणारा फिशर नावाचा एक अधिकारी होता, त्याला रस्त्यावरचं एक भटकं कुत्रं चावलं, त्यामुळे हा बिचारा रेबीजने मेला.

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याची अशीही कथा – इंग्रजांच्या हातावर तुरी!

महाराजांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वराज्याच्या पंतप्रधानाच्या गनिमी काव्याची ही खूप कमी जणांना माहित असलेली गोष्ट.

Read more

या ऐतिहासिक घटनेमुळे माधवरावांचं ‘पेशवेपद’ ब्रिटिशांना मान्य करावं लागलं होतं..

१८०२ साली ब्रिटीश आणि मराठ्यांत दुसरे युद्ध झाले त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीतर्फे हा तह रद्द केला गेला होता.

Read more

नग्न महाल आणि ३५६ बायका! अय्याश राजाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक नसतील…

‘ययाती’ हा राजा प्रत्यक्षात असण्याच्या फारश्या पाऊलखुणा इतिहासात अस्तित्वात नाहीत. पण असा एक राजा होऊन गेला, ज्याचं आयुष्य भोगविलासी होतं.

Read more

प्रिय व्यक्तीला ‘बाबू’ म्हणताय? थांबा, ही चूक करण्याआधी या शब्दाचा अर्थ समजून घ्या

बबून म्हणजे वानर जमातीतील एक प्राणी होय. म्हणजे थोडक्यात, इंग्रज आपल्या भारतीयांना वानर किंवा माकड म्हणून त्यांची खिल्ली उडवत असत.

Read more

४०० वर्षानंतर स्वतंत्र झाला आज एक देश; ब्रिटिश राणीला दिली सोडचिठ्ठी…

अगदी प्राचीन काळापासून भारताबद्दल अनेकांना कुतूहल होतेच काही त्यातले यशस्वी झाले तर काहीजणांनी इतर देशांचा शोध लावला.

Read more

ब्रिटीशांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नाही ही गोष्ट भारतासह “या” देशांनी आपल्या असामान्य धैर्याने साफ खोटी ठरवून दाखवली…

जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत ज्यांनी या ब्रिटीश साम्राज्याच्या पारतंत्र्याच्या जोखडातून स्वतःला मुक्त करत स्वातंत्र्य मिळवलं. त्यासाठी लढा दिला.

Read more

भंगारात विकली गेलेली बाळू मामांची खुर्ची आज लंडनच्या कॅफेत दिमाखात उभी आहे

आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातील अनेकांनी आपली मंदिर उद्वस्त केली, लाखो करोडोंचे ऐवज लुटून नेले.

Read more

शिवरायांचा हा योद्धा नसता तर अंदमान निकोबार ही बेटं भारताला कधीही मिळाली नसती

ब्रिटिशही ज्यांच्यासमोर थरथरत असं सागरी दहशतीचं नाव होतं कान्होजी. आयुष्यात त्यांनी कधीही पराभवाला तोंड दिलेलं नाही. ते अजेय होते.

Read more

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक यांच्या बदनामीचे नवे षडयंत्र!

पुण्यात त्याकाळी प्लेग च्या साथीने थैमान घातला होता ब्रिटिश अनेक जुलमी अत्याचार लोकांवर करत होते तेव्हा चाफेकर बंधू धावून आले

Read more

इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा

भारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला लढली

Read more

ब्रिटिशांचा लाडका असूनही प्रिय गंगामैयासाठी त्यांच्याशी भिडणारा राजा: सवाई माधोसिंग!

तब्बल चार महिने पुरेल इतकं शुध्द गंगाजल घेऊन जाणारे जयपूरचे राजा माधोसिंग द्वितिय हे गंगामैय्या भक्त म्हणून परिचित आहेत.

Read more

या महाराणीच्या बांगड्यांमुळे इंग्रजांसमोर उभं राहिलं न भूतो न भविष्यति आव्हान…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

भारतावर २०० वर्षं राज्य करूनही इंग्रजांना शेवटी एका “मराठा” राजाकडूनच कर्ज घ्यावं लागलं!

महाराजा तुकोजीराव होळकर यांनी १०१ वर्षासाठी द.सा.द.शे. ४.५ टक्के दराने कर्जाची रक्कम इंग्रजांना उपलब्ध करून दिली.पण राजांचं vision एवढ्यावरच थांबत नाही!

Read more

पाकिस्तानातील हे शहर आजही रणजितसिंहाच्या अद्वितीय पराक्रमाची साक्ष देत उभं आहे

आज लाहोर हिंदुस्तानात नाही आणि त्या वैभवसंपन्न शिख साम्राज्याच्या काही जुन्या इमारती किंवा अवशेष सोडल्यास आठवणींखेरीज आपल्या हातात काहीच नाही.

Read more

मुघलांचं वर्चस्व संपुष्टात आणणाऱ्या या लढाईचा रक्तरंजित इतिहास अंगावर रोमांच उभे करतो

मुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवली. अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत भारतामध्ये मुघलांनी आपली सत्ता कायम ठेवली होती.

Read more

त्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले, पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले!

भारतीय सैन्याच्या शौर्याचे कित्येक किस्से आपण ऐकत आलोय. त्यांच्या त्या शौर्यगाथा ऐकून आपल्याही अंगावर मुठभर मांस चढल्याशिवाय राहत नाही.

Read more

अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!

या बहादूर मुलींवर नंतर इंग्रजांनी कारवाई केली आणि त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास! तुरुंगातून सुटल्यावर तिने क्रांतिकारी सोडली नाही.

Read more

इंग्रजांच्या विरुद्ध झालेल्या लढाईत आपल्याच सैन्याच्या फितुरीमुळे आपण हरलो!

अशाप्रकारे प्लासीची लढाई हे एक ऐतिहासिक वळण होते. या लढाईमुळे ब्रिटीशांच्या आशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला गेला.

Read more

हिंदी शिपायाचं भूत, इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन : १८५७च्या उठावाच्या इंग्रजी स्त्रियांच्या आठवणी

परंतु या उठावाची दुसरी बाजूही इतकी हृदय हेलावून टाकणारी आहे. ब्रिटीश स्त्रियांचे अतोनात हाल या उठावात झाले.

Read more

“ब्रिटिश येण्याआधी भारत नावाचा देशच नव्हता” हे खरं नाही: वाचा ऐतिहासिक सत्य

भारतावर अनेक आक्रमणे झाली तरीही भारतातील एकसंधता कोणीही संपवू शकलं नाही. काही प्रमाणात ब्रिटिश मात्र हे करण्यात यशस्वी झाले आणि म्हणून काही लोक हा प्रश्न उपस्थित करतात.

Read more

हा देशातला असा एकमेव ब्रिज आहे ज्याचं उदघाटन अजूनही झालेलं नाही

ऐतिहासिक स्मारकाचे महत्व असलेल्या या पुलाला, पुलाच्या खांबांना दरवर्षी, लाखो लोक पान खाऊन आणि तंबाखूच्या पिंक टाकून रंगवतात

Read more

“त्या” ४० क्रांतिकारकांच्या आगळ्यावेगळ्या होळीची कथा, जी आजही प्रेरणा देत रहाते…

पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांनी देखील या तीव्र आंदोलनाला समर्थन दिले.

Read more

हजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === एडॉल्फ हिटलरची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनात एक वर्णभेदी,

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?