षंढ, संवेदनाहीन समाज आणि आंधळ्या न्यायव्यवस्थेचं भोंगळ चित्र आपल्याला बेचैन करतं
नंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreनंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreअशीच भविष्यवाणी जावेद साहेब यांनी आशुतोषच्या पुढील सिनेमाच्या बाबतीतसुद्धा केली, जेव्हा तो स्वदेस चित्रपटासाठी त्यांना विचारणा करायला गेला.
Read moreज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.
Read moreराष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे,
Read moreगुंतवलेला सगळा पैसा या चित्रपटानं नंतर दामदुप्पट वसूलही केला. १९९७ चा हा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आणि इतिहास घडवला!
Read moreभारत हा लोकशाही प्रधान देश असला तरीही तिथे लोकांना आपले मत व्यक्त करण्यास असलेली बंदी या बॅन चित्रपटांच्या माध्यमातून दिसून येते.
Read moreगेल्या काही वर्षांत मिथुनदा मोठ्या पडद्यावर आपल्याला फारसे दिसले नव्हते. पण कुणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही!
Read moreआणि ही गोष्ट आज सुद्धा चालू आहे, हृतिक रोशन नी त्याच्या पहिल्या सिनेमात घातलेला लाल ड्रेस जसाच्या तसा बाहेर कपड्यांच्या दुकानात विकायला आला!
Read moreयाचबरोबर या फ़िल्मला एडल्ट सर्टिफिकेट देण्यात आले आहे . म्हणजे हे चित्रपट बघण्याकरीता कमीत कमी वयाची १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
Read moreझुंड चित्रपटातूनही एक खूप मोठा सामाजिक संदेश दिला आहे. मग जर काश्मीर फाईल्स करमुक्त होऊ शकतो, तर झुंड का नाही?
Read more‘नाचो नाचो’ गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या गाण्यातील डान्स स्टेप करणं, त्यावर आधारित रील्स बनवणं याला सोशल मीडियावर उधाण आलं होतं.
Read moreवेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.
Read moreप्रतिष्ठित ‘टाईम्स’ मासिकाने सुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. फ्रांसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
Read moreटेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून, संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सिनेमात सुद्धा अडचणी आल्या!
Read moreचित्रपटसृष्टीतली हिच गंमत आहे. कोणीतरी एखादा चित्रपट नाकारतं आणि तो चित्रपट पुढे ज्यानं स्विकारला त्याच्या हीटलिस्टमध्ये भर पडते!
Read moreमाऊथ पब्लिसिटीवर करोडोचा टप्पा पार करणारा एकमेव सिनेमा म्हणजे तुंबाड. वरकरणी हॉरर वाटणारा हा सिनेमा फार गहन विषयाला हात घालून थक्क करतो.
Read moreसत्ते पे सत्ता हीट झाला तेंव्हाही या चित्रपटाची आठवण कुणीच काढली नाही आणि आम्ही सातपुते फ्लॉप झाला तेंव्हादेखील हा सिनेमा स्मरणात नव्हता.
Read moreहा सिनेमा सध्याची अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासाठी मोठा ब्रेक ठरला. या सिनेमातल्या अत्यंत बोल्ड सीन्स आणि लुकमुळे तिचं नाव चर्चेत आलं
Read moreहिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.
Read moreचित्रपटाचं दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःची उत्तम छाप पाडली. हे करत असताना, त्यांचे विचार अतिशय स्पष्ट होते.
Read moreएका बहुचर्चित चित्रपटात महत्वाकांक्षी भूमिका साकारायला मिळणं कोणत्याही अभिनेत्यासाठी अभिमानाचीच गोष्ट असते. चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं.
Read moreमध्यांतर खरंतर प्रेक्षकांसाठी सुरु झालंच नव्हतं. मग नेमकं का केलं जायचं मध्यांतर आणि आजही बॉलिवूडमध्येच हे मध्यांतर का सुरु आहे…
Read moreकाजोलसाठी या चित्रपटाच्या आठवणी आनंददायी नसतील कारण जेव्हा चित्रपटातील कलाकार यशाचे सोहळे साजरे करत होते तेव्हा काजोल त्रास सहन करत होती!
Read moreउत्तान नायिका आणि भडक मांडणी हा त्यांच्या चित्रपटांचा साचा. तरी ते बघताना ना उत्तान नायिकेकडे लक्ष जायचं ना इतर कशाकडे…
Read moreजिने २००० सालचा मिस् एशिया पॅसिफिक हा किताब जिंकला! त्या कार्यक्रमात तिला मिस् ब्युटिफुल स्माइल आणि सोनी व्ह्युअर्स् हे खिताबही देण्यात आले.
Read moreकाही पात्र अशी आहेत, ज्यांचा चित्रपटातील शेवट मात्र अधिक चांगला असू शकला असता असं अनेकांना वाटून गेलं. अशाच काही पात्रांविषयी आज जाणून घेऊया.
Read moreवॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!
Read moreआपल्या अभिनयापेक्षा व्यवसायिकतेकडे जास्त झुकलेल्या शाहरुख खानसाठी पुन्हा असाच रोल लिहिला जावो असे त्याचे चाहते नक्कीच आशा करत असतील.
Read moreप्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.
Read moreसंपूर्ण देश बच्चनसाठी प्रार्थना करत होता, पण यादरम्यान पुनीत ईस्सरबद्दल सगळीकडेच उलट सुलट छापून यायला सुरुवात झाली होती,
Read moreया गोष्टीचा रणजीत यांना सुरुवातीला त्रास झाला खरा पण कामावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या या कलाकाराने कोणालाही नकार दिला नाही!
Read moreसत्य परिस्थिती, घटनेवर भाष्य करणारा हा विषय दिगदर्शकाने ताकदीने हाताळला आहे असं सिनेमाच्या ट्रेलरवरून जाणवत आहे.
Read moreबॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.
Read moreभेदक डोळ्यांचा आणि देखणा चेहरा लाभलेला हा पंजाबी तरूण पुण्यातील इंन्स्टीट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता तेव्हाची ही गोष्ट.
Read moreअसे होते त्या काळातील कलाकार ज्या की एकमेकांवर विश्वास ठेवून चांगलं काम करवून घ्यायच्या. ‘तू नाही तर दुसरा’ हा स्वभाव तेंव्हा नव्हता.
Read moreनिदान बलात्काराच्या बाबतीत तरी “Zero Tolerance” हे धोरण भारतातही राबवायलाच हवं, तरंच थोडंफार चित्र बदलेल अशी आशा करुयात!
Read moreहिंदी चित्रपटात, behind the Curtain काही अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या आपल्याला माहीत नसतात. आज असेच काही Bollywood Facts आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत
Read moreत्या शब्दांमुळे कुणालला असे वाटले कि हे गाणं शेवटचे गाणे ठरेल. तेव्हा त्याने देवाला प्रार्थना केली की मी हे गाणं गातोय पण तू सांभाळून घे!
Read moreबऱ्याच वर्षांनी यमला पगला दिवानासाठी त्याने यश चोप्रा बॅनरखाली काम केलं पण डरनंतर सनीने कधीच शाहरुखसोबत काम केलं नाही.
Read moreइस्लामोफोबिया, लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक घिसंपिटं कथानक आणि अपेक्षित क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!
Read moreअमिताभला किशोर आणि रफी दोघांनी आवाज दिला असला तरीही अमिताभला खर्या अर्थानं आवाज शोभला तो किशोर कुमार यांचाच.
Read moreधर्मांवरून सुरु झालेल्या वादात, जगा आणि जगू द्या, हे तत्व नाहीसे झाले असून, सगळेच एकमेकांच्या धर्मावरून घालून पडून बोलण्यात मोठेपणा घेत आहेत.
Read moreसगळ्यांच्याच मनात इंदिरा गांधी सरकारबद्दल एक आक्रोश होता, आज इतकी वर्षं होऊनही लोकांच्या आठवणीतून तो काळा दिवस काही केल्या जात नाही.
Read moreजेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.
Read moreतो त्याच्या अभिनयातून कायमच लक्षात राहील, पण त्याचा अभिनय अजूनही लोकांना पाहायचा होता. म्हणूनच त्याचं असं जाणं चटका लावून जातयं
Read moreचित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यावर अनेक किस्से घडत गेले आणि चित्रपट निर्मितीपासूनच चर्चेत राहिला. याच्या क्लायमॅक्सचा किस्सा फारच गंमतीशिर आहे.
Read moreसाऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?
Read moreनवाजने तो रोल प्रामाणिकपणे केला, शिवाय साहेब उत्तम वक्ते असल्याने त्यांच्या बोलण्याची शैली, देहबोली हे सगळं त्याने हुबेहूब पडद्यावर मांडलं!
Read moreकधी कधी असं वाटतं की “संजय” हे नावच इतकं controversial आहे की प्रत्येक क्षत्रातले संजय नाव असलेले सेलिब्रिटीज वाद निर्माण करण्यात पटाईत आहेत!
Read moreतब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला.
Read moreमनोरंजन म्हणून या गोष्टींकडे बघावं आणि सोडून द्यावं. कारण, प्रत्येक गोष्ट लॉजिकल दाखवायची ठरवली तर तो सिनेमा नसेल, माहितीपट असेल.
Read moreत्यांनी खलनायक आणि विनोदी भूमिका अशा पद्धतीने साकारल्या की इतर मेनस्ट्रीम अभिनेत्यांसमोर परेश रावल हे स्वतःच एक ब्रँड बनले.
Read moreया एका पोस्टरमुळे अक्षय फक्त एक अभिनेता नसून एक निर्लज्ज बिझनेसमन सुद्धा आहे यावर देखील शिक्कामोर्तब झाले आहे!
Read moreवायुदलात असलेली गुंजन आर्मीमधील सॅल्यूट कसा करेल? हा प्रश्न नेटिझन्स विचारात आहेत. भारतीय सैन्यातील सॅल्यूट करण्यामागची कारणं काय आहेत?
Read moreदेशाला, संस्कृतीला नावं ठेवून खिसे भरणाऱ्या ह्या इंडस्ट्री पेक्षा मराठमोळे कलाकार संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या मराठी फिल्म्स शंभर पटीने उत्तम!
Read moreचित्रपटातील मोठमोठी घर बघितली असतील. तेव्हा आपण असा विचार करतो की, हा एखादा सेट असेल. पण ह्या ६ चित्रपटांत सेट नाही खरोखरची घरे आहेत!
Read moreआपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.
Read moreखरोखरच जर एकाच ठिकाणी आणि एकटचं राहायची परिस्थिती जर माणसावरओढावली तर ते सहन होईल का? त्या परिस्थितीला आपण कसे सामोरे जाऊ?
Read moreभारत एक अतुलनीय देश आहे. जगभरातून अध्यात्मिक प्रेरणेसाठी, शांततेसाठी, ऐतिहासिक वास्तू,तसेच इथलं नैसर्गिक सौंदर्य सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लोकं भारतात पर्यटनासाठी येतात.
Read moreहे आश्चर्यचकित करणारे आहे, परंतु उस्ताद झाकीर हुसेन यांना सलीमची तरूणपणीची भूमिका करण्यासाठी विचारण्यात आले, जे शेवटी जलाल आघाकडे गेले.
Read moreराज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!
Read more