स्त्रियांचं जगणं हराम करणारा “हरम” : मुघलांचा विचित्र, भावनाशून्य प्रकार

कल्पना करा, दिवसभर या बायका त्या हरममध्ये काय करत असतील? प्रत्येक कामासाठी दासी असायच्या. छान आवरून बसायचं? ते कुणासाठी?

Read more

तानसेनचा जन्म हिंदू घरातला, पण तो मोठा झाला मुस्लिम म्हणून; असं कशामुळे?

१५६२ मध्ये ‘हिंदी शास्त्रीय संगीत’चे जनक मानल्या जाणाऱ्या रामतनू पांडे यांनी अकबराच्या दरबारात पहिल्यांदा आपली कला सादर केली.

Read more

हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला.

Read more

मुघलांच्या खोट्या उदात्तीकरणाचा पर्दाफाश! ही ५ उदाहरणे आपले डोळे उघडतात!

इतिहास ही अशी गोष्ट आहे ज्यात काय खरे आणि काय खोटे हे तुम्ही स्वत: ओळखू शकत नाही, जो इतिहास लिहिला आहे त्यावरच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो.

Read more

अकबराच्या विचित्र हट्टापायी संगीतसम्राट तानसेनचा सूर कायमचा हरपला…

संगीतसम्राट तानसेन ज्या ग्वाल्हेर नगरीतले आहेत तिथे असं म्हटलं जातं की इथल्या वातावरणात तानसेनी सूर इतके भरलेले आहेत की इथे बाळही सुरात रडतं.

Read more

अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!!

अकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला.

Read more

या लढवय्याच्या साहसापुढे नतमस्तक होत अकबर म्हणाला “शत्रु असावा तर असा”….

“शत्रु असावा तर असा” असे उद्गार अकबराने काढले होते. महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत.

Read more

मुघलांचा विचित्र इतिहास: मुघल बादशहा मुलींची लग्न नातेवाइकांतच लावत

भारताला मुघलांचा मोठा इतिहास लाभला आहे. त्याचे पराक्रम सर्वानाच माहित आहे, मात्र त्यांच्या मुलींविषयी खूप कमी माहिती उपलब्ध आहे.

Read more

ही ज्वाला सामान्य नाही! सम्राट अकबराची धर्मांध वृत्ती जळून खाक झाली होती हिच्यात…!

इथे कुठल्याही मूर्तीची पूजा केली जात नाही, तर अग्नीची म्हणजेच ज्वाला मातेची पूजा केली जाते. हे ठिकाण प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.

Read more

बनारसी साडीच्या प्रसिद्धीसाठी मोलाची मदत करणारा मुघल बादशहा!

वाराणसीमध्ये सुरवातीपासूनच विणकाम खूप मोठया प्रमाणावर होते. सिल्कचे काम येथे कधीपासून सुरु झाले याचे आजही ठोस पुरावे नाहीत. पण हा वारसा खूप जुना आहे.

Read more

अकबराच्या “सहिष्णु” प्रतिमेमागचं सत्य जाणून घ्या. हा इतिहास धक्कादायक आहे.

त्याने उदार धोरण स्विकारून राजपुतांच्या मुली पत्नी म्हणून स्विकारल्या. अंतःपुरात त्यांना स्वधर्मानुसार वागण्यास मोकळीक दिली.

Read more

भारतात “फक्त मुस्लिम राजांचाच द्वेष” होतो का? वाचा आपल्या डोळ्यादेखत घडलेला निष्पक्ष इतिहास

१७८८ मध्ये टिपू सुलतानने कालीकतचा सरदार शेर खानला लोकांचे धर्मांतर करण्याचे आदेश दिले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?